Scholars report that problems still exist in Ashram schools.

835 views
Skip to first unread message
Assigned to adi...@gmail.com by me

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Jun 28, 2013, 3:05:25 PM6/28/13
to AYUSH google group

Namaskar Friends!

Current situation in ashram school about “quality of education” & “employment opportunities” its role in Tribal Development made me sleepless for few days. While studying & relating our local issues with global trends, came across one report. found similar issues across globe to ingenious people. So wanted to share views on same.

Indigenous peoples & boarding school : A comparative study. By United Nations Permanent Forum on Indigenous Issues

“ In 1986, the National Policy on Education specified that:

1) India will prioritize opening primary schools in tribal areas.

2) Curricula will be developed in tribal languages for primary grades and switched to regional languages in later grades.

3) Tribal youth will be encouraged to become teachers in tribal areas.

4) Ashram/residential schools will be developed on a mass scale in tribal areas.

5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will be developed to encourage them to attend school.”

 

However, scholars report that problems still exist in Ashram schools.

a) These schools are often inadequately furnished and supplied.

b) The curriculum is often not relevant to the lives and cultures of tribal peoples.

c) Teachers often come from non-tribal backgrounds and are inadequately skilled.

d) Children are inadequately nourished, and are often frequently absent in order to fulfill social roles within their communities.

e) Children complain that hostels are not well-maintained and that the food and supplies are of very poor quality.

f) In addition, scholarships and school supplies often do not arrive in a timely fashion. 

 ----------------------------------------------------------------------------------------------

My worries >

  •     Why still Education system not recognize Tribal Languages (Research, Documentation, Promotion, Etc) ?
  •     In Ashram shala, Why Non tribal employees are dominant in numbers & Qualified local tribal’s are still unemployed (Teachers, expert, social workers, etc)
  •      In Ashram School, Why they do not educate, teach, celebrate Tribal festivals & cultural values? 

  • Why there is no provision of full time official career/higher education counselling & guidance.?

      Requesting to all Intellectuals share your views & opinions 
      So, waiting for your mail.
      

T   Thanks & Regards






Un Shala.gif

AYUSH activities

unread,
Jun 29, 2013, 4:50:13 AM6/29/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

<@ facebook>

Dipak Bhoye yes. I agree with d pts that 
1.quality edu. Should b provided which is 0% now a days, no teacher is bothering abt that.
2.books n notbooks r not given on time. 
3. Resident facilities r not proper rather worst.. .
4 .Other supplementary things r not provided on time..
One more thing about recruitment of teacher dat so many well qualified regional teachrrs r dere bt they don't get d chance bcoz they need bribe Which we can't.. 
n not a single regional festival is celebrated which is suppose to b done in residential schools',, child abuse too.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 6, 2013, 6:43:16 AM7/6/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
news.
shala.jpg

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 14, 2013, 11:56:18 AM7/14/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
Aadivasi vikas vibhaga dvare sanchlit ashram school kde hi sushiktit yuva ni laksh dile pahije ki aaple lahan bandhu kay yatna bhogtaet,sakal chya nashta pasun tyanchi nagvnuk shuru hote,tyanchi rojchi andi,keli 15 divsatun ekda dili jate an bill rojche kadle jate,hirve bhajipalya che hi tsech aste,jire,mohari,gahu,tandul,godtel krmchari svahtachya ghari upyogat antat n kahi tikani vikle sudha jate an aaplya bandhunna fkt jad jad chapatya an daleche fkt paani dile jate chatni,mith ghatlele.



Aadivasi aslyacha abhiman-garv balgach parntu samajachya talagalatil lokanchya vedna-dukh kshya mitatil,samajacha vikas ksa hoel he pn baghitle pahije sobt aapli sanskruti,parampara jopasli pahije! Aap ki jay! jindabad.


On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 17, 2013, 12:41:31 PM7/17/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

smsar...@yahoo.com

unread,
Jul 17, 2013, 1:42:31 PM7/17/13
to adi...@googlegroups.com
We expect a lot to be done by somebody but our self. This is era of decentralization. Right to Education Act provides for school management committee. Constituent members have a number of powers but to exercise. I am doing to my level best but system. Yes ! Ashram school is having a lot of problems. Till yesterday I was alone who had empathy. Today Com is with Min, both tribal. I had taken some strict action during last year, which has derived countable result. But do you think that there would be sudden change in the established system over a period of 3 decades. Its possible only when all of you become aware about our right. Gram Panchayat is micro local Govt unit. Ashram school is institution having first stake of villagers, GP first. So is their right to exercise first. But who cares. 90 % of teachers used to do not stay at their respective HQ. No any GP come forward to pass resolution for initiating necessary action against them. Then there is system to work. And result you see. A lot is coming to you but your receptivity. Tribal Dev Dept works for weakest of the weak section of society. I don't want to take asylum of escapism but it is so. Still I have plan to do something exceptional. But till then to be blamed. It is we to be held responsible if turning blind eye.
Sent on my BlackBerry® from Vodafone

From: AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>
Date: Wed, 17 Jul 2013 09:41:31 -0700 (PDT)
Subject: AYUSH | Re: Scholars report that problems still exist in Ashram schools.
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
 
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/5d6cfec7-2166-4a69-9266-8823ef715cbd%40googlegroups.com.
 
 

Rajendra Maraskolhe

unread,
Jul 17, 2013, 10:17:37 PM7/17/13
to adi...@googlegroups.com



From: "smsar...@yahoo.com" <smsar...@yahoo.com>
To: adi...@googlegroups.com
Sent: Wednesday, 17 July 2013 11:12 PM
Subject: Re: AYUSH | Re: Scholars report that problems still exist in Ashram schools.

We expect a lot to be done by somebody but our self. This is era of decentralization. Right to Education Act provides for school management committee. Constituent members have a number of powers but to exercise. I am doing to my level best but system. Yes ! Ashram school is having a lot of problems. Till yesterday I was alone who had empathy. Today Com is with Min, both tribal. I had taken some strict action during last year, which has derived countable result. But do you think that there would be sudden change in the established system over a period of 3 decades. Its possible only when all of you become aware about our right. Gram Panchayat is micro local Govt unit. Ashram school is institution having first stake of villagers, GP first. So is their right to exercise first. But who cares. 90 % of teachers used to do not stay at their respective HQ. No any GP come forward to pass resolution for initiating necessary action against them. Then there is system to work. And result you see. A lot is coming to you but your receptivity. Tribal Dev Dept works for weakest of the weak section of society. I don't want to take asylum of escapism but it is so. Still I have plan to do something exceptional. But till then to be blamed. It is we to be held responsible if turning blind eye.
Sent on my BlackBerry® from Vodafone

From: AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>
Date: Wed, 17 Jul 2013 09:41:31 -0700 (PDT)
Subject: AYUSH | Re: Scholars report that problems still exist in Ashram schools.



Res/sir,
       There are very few like you who think on this line. One must have visionary attitude while planing for future. Asharm school imparting education to those who are really needy but as you rightly pointed out that the teachers are not residing in school premises really affect the entire objective of Asharm school. there is a urgent  need to take policy decision in this regard. Question arises whether you provide quality accommodation facility to the teachers and support staff , Answer is , NO. some exceptions might be there... then only you can compel employees to stay over there... there will not be any excuse for them. like J. Navoday style. It will take hardly year to establish budgetary provisions and infrastructure.

@ rajendra.  

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2013, 2:20:18 PM7/26/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थी पुस्तकांविना

जव्हार प्रकल्पांतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यांत ३० सरकारी आश्रमशाळा चालवल्या जात असून, या शाळांत २१ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

जव्हार – जव्हार प्रकल्पांतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यांत ३० सरकारी आश्रमशाळा चालवल्या जात असून, या शाळांत २१ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र प्रकल्पाचा भोंगळ कारभार आणि अधिका-यांची अनास्था यामुळे या विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे सध्या तरी या विद्यार्थ्यांवर ‘शिक्षणाच्या नावाने आयचा घो!’ म्हणण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आश्रमशाळांची निर्मिती केली आहे. महाराष्ट्र सरकार बजेटच्या सर्वात जास्त नऊ टक्के निधी आदिवासी विभागासाठी खर्च करते. मात्र या प्रकल्पातील अधिका-यांच्या अनास्थेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबीचे भोग आजही संपलेले नाहीत. जून महिन्यात सुरू झालेला आश्रमशाळांतील प्रवेशांचा गोंधळ शमत नाही तोच, विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या प्रश्नाने उचल खाल्ली होती. ज्या विद्यार्थ्यांना शाळांत प्रवेश मिळाला, त्या विद्यार्थ्यांना शिधापुरवठा वेळेत न मिळाल्याने मुख्याध्यापक व अधीक्षकांनाच शाळा सुरू ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. आता शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असतानाही वह्या आणि पुस्तकेच मिळाली नसल्याचे समोर आल्याने प्रकल्पाचा भोंगळ कारभारच चव्हाटय़ावर आला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचा अनियमित पुरवठा करण्यात आला आहे. तर १०वीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत केवळ तीनच विषयांची पुस्तके मिळाली आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे १०वीचे महत्त्वाचे वर्ष फुकट जाण्याचीच शक्यता जास्त आहे.दरम्यान, या गंभीर घटनेची दखल पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत रंधा यांनी घेतली असून, त्यांनी आश्रमशाळांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

दुपारच्या जेवणाचे डहाणूत तीनतेरा
महाराष्ट्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागांतील मुलांची शाळांतील गळती थांबावी, तसेच त्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी दुपारी जेवण देण्याची योजना सुरू केली आहे. यात मुलांना खिचडी देण्यात येते. मात्र कासा, सायवन या भागातील शाळांत तेल, मीठ, मिरची इत्यादी साहित्याचा अद्याप पुरवठा झालेला नसल्याने या दुपारच्या जेवणाचे तीनतेरा वाजले आहेत. सवयीप्रमाणे या शाळांतील विद्यार्थी सोबत जेवणासाठी ताट घेऊन येतात, मात्र जेवणच मिळत नसल्याने ताट वाजवत रिकाम्यापोटी या विद्यार्थ्यांना परतावे लागत आहे.

On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

khambait suresh

unread,
Jul 27, 2013, 12:47:06 AM7/27/13
to adi...@googlegroups.com, smsar...@yahoo.com


On Wed, 17 Jul 2013 23:13:02 +0530 wrote

> We expect a lot to be done by somebody but our self. This is era of
decentralization. Right to Education Act provides for school management committee.
Constituent members have a number of powers but to exercise. I am doing to my
level best but system. Yes ! Ashram school is having a lot of problems. Till
yesterday I was alone who had empathy. Today Com is with Min, both tribal. I had
taken some strict action during last year, which has derived countable result.
But do you think that there would be sudden change in the established system over
a period of 3 decades. Its possible only when all of you become aware about our
right. Gram Panchayat is micro local Govt unit. Ashram school is institution
having first stake of villagers, GP first. So is their right to exercise first.
But who cares. 90 % of teachers used to do not stay at their respective HQ. No any
GP come forward to pass resolution for initiating necessary action against them.
Then there is system to work. And result you see. A lot is coming to you but your
receptivity. Tribal Dev Dept works for weakest of the weak section of society. I
don't want to take asylum of escapism but it is so. Still I have plan to do
something exceptional. But till then to be blamed. It is we to be held responsible
if turning blind eye. Sent on my BlackBerry® from VodafoneFrom: AYUSH Adivasi
Yuva Shakti
Sender: adi...@googlegroups.com
Date: Wed, 17 Jul 2013 09:41:31 -0700 (PDT)To: ReplyTo:
adi...@googlegroups.com
Cc: Subject: AYUSH | Re: Scholars report that problems still
exist in Ashram schools.
>

On Sunday, July 14, 2013 9:26:18 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
wrote:Roshan GavitAadivasi vikas vibhaga dvare sanchlit ashram school kde hi
sushiktit yuva ni laksh dile pahije ki aaple lahan bandhu kay yatna bhogtaet,sakal
chya nashta pasun tyanchi nagvnuk shuru hote,tyanchi rojchi andi,keli 15 divsatun
ekda dili jate an bill rojche kadle jate,hirve bhajipalya che hi tsech
aste,jire,mohari,gahu,tandul,godtel krmchari svahtachya ghari upyogat antat n kahi
tikani vikle sudha jate an aaplya bandhunna fkt jad jad chapatya an daleche fkt
paani dile jate chatni,mith ghatlele.Like··Follow Post·सामायिक करा·41
मिनिटांपूर्वीviamobileSagar ChaureHo hi satya condition aahe....pan studentena adchani
vicharnara ekhada officer ajun paida zalela nahi....he maze anubhav aahet...yetat
aani office madhye jaun sherebook odayche zali..ekdachi bhet mhanun chalte
hotat..khare tar officerana changle class madhye kondun tudvale pahije.....33
मिनिटांपूर्वीviamobile·LikeRoshan GavitKontya adhikaryla aadivasin cha vikas zala pahije
ase vatate? konalach ase vatat nahi,aastha nahi ase aste tr aaplyala aandolane
kshala krave lagle aste?29 मिनिटांपूर्वीviamobile·Like


Roshan GavitAadivasi aslyacha abhiman-garv balgach parntu samajachya talagalatil
lokanchya vedna-dukh kshya mitatil,samajacha vikas ksa hoel he pn baghitle pahije
sobt aapli sanskruti,parampara jopasli pahije! Aap ki jay! jindabad.

On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
wrote:Namaskar Friends!
Current situation in ashram school about “quality of
education” & “employment opportunities” its role in TribalDevelopmentmade
me sleepless for few days. While studying & relating our local issues with
global trends, came across one report. foundsimilar issues across globe
toingeniouspeople.So wanted to share views on same.
Education system notrecognizeTribal Languages (Research, Documentation, Promotion,
Etc) ?
In Ashram shala, Why Non tribal employees are dominant in numbers & Qualified
local tribal’s are still unemployed (Teachers, expert, social workers, etc)
In Ashram School, Why they do not educate, teach, celebrate Tribal festivals &
cultural values?
Why there is no provision of full time official career/higher education
counselling &guidance.?

Requesting to all Intellectuals share your views & opinions
So, waiting for your mail.

T Thanks & Regards

Respected shri. Sarkunde so,
You are right as per your level but our tribal society having some deficiencies
i. e. Our political representatives from sarpanch to minister , they have not
proper knowledge ( except some) , their thinking level only upto selfish , While
village politics is different , Everyone has some problem , & in emergency
unfortunately he need help from this type of fellow, so no one can stand for rules
or rights if some one done all these fellows with politicians oppose him , so we
have to need treat total society that what is true & what is false & make them
strongly with all activities.


Suresh Khambait , Nashik.
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/194286253-1374082954-
cardhu_decombobulator_blackberry.rim.net-1043995091-%40b27.c4.bise7.blackberry.
>

>

>


Get your own FREE website and domain with business email solutions, click here

vilas bhusara

unread,
Jul 27, 2013, 2:55:00 AM7/27/13
to adi...@googlegroups.com

Local political failure is the key.... To lead ashram school in bunch of problems ....
Local MP n MLA should give their best for school n students but doesn't happened that....
..... Example ...... Latur district is most furnished district in education both in tribal n rural too....
Beautiful.. .. Becoz of political loveliness n value of education ...
...... Amhi pusstaka vina abhyas karu fakt shikshak dya .... My will ..my power ...
By regards

--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
 
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

First NameVinod Dumada

unread,
Jul 28, 2013, 3:28:20 AM7/28/13
to adi...@googlegroups.com
मुख्यपान » विदर्भ » बातम्या

आदिवासी मुलींच्या वसतिगृहात स्वच्छतेचा बोजवारा
- - सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2013 - 12:15 AM IST

नागपूर - स्वच्छता म्हणजेच आरोग्यमंत्र; पण झिंगाबाई टाकळी परिसरात 150 विद्यार्थिनी क्षमता असणाऱ्या वीरांगना झलकारीबाई आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींपासून ही मूळ सुविधाच कोसोदूर आहे. सफाई कर्मचारी दोन-तीन दिवसांत एकवेळा स्वच्छतेचे काम करण्यास येत असल्याने येथील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. असे असतानाही वसतिगृहाच्या सफाई कामाचे संपूर्ण महिन्याभराचे बिल दिवसाच्या हिशेबाने पास करण्यात येत असल्याची माहिती आहे. 

चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थी नागपूर गाठतात. विद्यार्थ्यांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना निवांत आणि एकाग्रतेने अभ्यास करता यावा, या उद्देशाने शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय केली. मात्र, वसतिगृह या संकल्पनेमागील मूळ भूमिकेलाच येथे हरताळ फासल्या जात असल्याने स्वच्छतेअभावी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्‍यात आहे. पावसाळा, वरून अस्वच्छता यामुळे येथील विद्यार्थिनींना साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. परंतु, या वसतिगृहात एकही संगणक नाही. वृत्तपत्रदेखील उपलब्ध नाही. सुरुवातीला शासनाच्या निर्देशानुसार पाच वृत्तपत्रे होती. मात्र, त्यातील काही वृत्तपत्रे बंद करण्यात आली. वाचनालयात देखील अत्यल्प पुस्तके उपलब्ध आहेत. येथील विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा पुस्तकांची गरज आहे. अनेक वेळा मागणी केल्यावरही ते उपलब्ध होत नसल्याची व्यथा विद्यार्थिनींनी बोलून दाखविली. दररोज स्वच्छता होत नसल्याने वसतिगृहातील मुलींनाच साफसफाई करावी लागते आणि त्याचे बिल सफाई कर्मचारी मिळवत असल्याची धक्‍कादायक बाबही यानिमित्ताने पुढे आली.
From: vilas bhusara <vilasbh...@gmail.com>
To: adi...@googlegroups.com
Sent: Saturday, 27 July 2013 12:25 PM
Subject: Re: AYUSH | Re: Scholars report that problems still exist in Ashram schools.

First NameVinod Dumada

unread,
Jul 28, 2013, 3:31:34 AM7/28/13
to adi...@googlegroups.com
वसतिगृहातच झाला "चिखल'दरा
- - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2013 - 01:00 AM IST

नागपूर - विद्यानगरी परिसरातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून, शासनाच्या कल्याणकारी योजनाही कागदावरच दिसून येत आहेत. ग्रामीण भागातून उपराजधानीमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, त्यांना सोयी-सुविधा पुरविण्यात आदिवासी विकास विभाग अपयशी ठरत असल्याचे वसतिगृहातील समस्या बघितल्यावर दिसून येते. 

गावखेड्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना योग्य सोयी-सुविधा देण्यासाठी आदिवासी विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यानगरी परिसरातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात फक्त मेडिकल आणि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचेच वास्तव्य आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण भासू नये, यासाठी शासनातर्फे त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येतात. परंतु, या वसतिगृहातील अनेक विद्यार्थी या सोयी-सुविधांपासून वंचित असल्याचे दिसून येते. वसतिगृहात प्रवेश करताच चिखलाने स्वागत होते. पावसामुळे साचलेल्या पाण्यात डास आणि इतर कीटके वास्तव्य करतात. मात्र, याबाबत पावसाळ्यापूर्वी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. मोठ्या संख्येने विद्यार्थी संख्या असलेल्या या वसतिगृहात फक्त तीन स्नानगृहे आणि चार शौचालये आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास मोठ्या जनरेटरची सुविधा वसतिगृहात उपलब्ध आहे. मात्र, हा जनरेटर वापराअभावी वसतिगृहाच्या एका कोपऱ्यात धूळखात पडल्याचे दिसून येते. वसतिगृहाच्या सभोवती आणि मध्यभागी मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या पाण्यामुळे गवत वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना डासांसह कीटकांचा त्रास होतो, अशी व्यथा विद्यार्थ्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली. 

विशेष म्हणजे, नवीन सत्रात वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी आल्यावर त्यांना प्रवेश अर्ज देण्यासाठी वॉर्डन आणि अधिकारी कोणीच उपस्थित नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.


From: AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>
To: adi...@googlegroups.com
Cc: ay...@adiyuva.in
Sent: Friday, 26 July 2013 11:50 PM
Subject: AYUSH | Re: Scholars report that problems still exist in Ashram schools.

Sanchita Satvi

unread,
Jul 30, 2013, 1:06:08 PM7/30/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

sharad satvi

unread,
Aug 5, 2013, 11:39:42 AM8/5/13
to adi...@googlegroups.com

hi i am dr sharad satvi ms ent member of ayush.
i have created group of adivasi doctor on whats up which help us to communicate within our communitys doctors n which will helpful to us n new generation of medicous. so pls add my number to ur mobile n send me request. kindly keep in mind it is only for st community doctors.

--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
 
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH activities

unread,
Aug 10, 2013, 10:46:00 AM8/10/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in



On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

AYUSH activities

unread,
Sep 10, 2013, 1:33:12 PM9/10/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
Please share your views on attached news.
आपल्या सूचना पाठवा






On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

sandeep sathe

unread,
Sep 11, 2013, 3:30:46 AM9/11/13
to adi...@googlegroups.com, AYUSH Adivasi Yuva Shakti

Hya parishthitila purnapane tribal department jababdar aahe ase mala vatate..Javal javal sarvach hostelsvar nikrushta jevan dile jate...Aani tyavar koni bolnyach prayatna kelaa tar var sunavale jate ki tumhi shikshanakade laksha dya....Jevanakade nako.....Aani rahila prashna shikshanach tar Quality educationhi millat nahi.....he aaplyala anek ashram shallanchya 10th 12 th chya results varun kallun yeyil.....Mula pass hotayat pan ji quality tya mulanmadhye yayala havi ti disat nahi.....Kahi sanmaniy Apvad asataat ki je hya paristhitivar mat karun yash millavataat pan tyacha praman atyalp aahe....
Ashram shallanchi parishthiti sudhravaychi asel tar malaa vatate ki pratyek Project officechya area madhye navodaya schools sarkhi kimaan 10 schools havyat ...ki jithun changle shikshan millel va ucha gunavtta baher padel.....Hyache changle udaharan mhanje eklavya residential schools. ...mhanta yeyil hya shallemadhun pass out hovoon baher padnari mulla hi confident aani changlya darjachi asataat ase disate....Tasech Hya asram shallanchi Gunavatta tapasani mohim darvarshi vhyalaa havi tihi sarvajanikpane jenekarun shallecha Darja changla rahil.....aani he Sarva tevhach hoil jyavelles Project officer  va tatsam adhikari hya ashram shallanmadhye jatine laksha ghalatil...Tasech mull mudda sangavasa vatato ki Project officer he pad MPSC Rajyasevetun bharale jave jenekarun changle adhikari Khatyalaa millatil Anyatha he asech chalu rahil.....

--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
 
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

smsar...@yahoo.com

unread,
Sep 11, 2013, 10:12:02 AM9/11/13
to adi...@googlegroups.com
Instead of making hue & cry all the time in the name of Dept, it needs to increase our receptivity by means of using our power vested in Gram Sabha. Why GP does not come forward, pass resolution and send it to the POs concerned so as to take action. Why the tribal parent, stake holders do not come forward insisting for constitution of school management committee? What does school management committees do if it is existed? Understand that the Tribal Dept is being run by majority of non tribal people having apathy towards them. This cannot be brushed aside with clap of hand. Because it is inbuilt program in the Hinduised caste based system. Yes! Till yesterday the Dept was held by non tribal min, but today by tribal one as earlier since long. Leveling allegation is easy. But finding solution is so difficult. Increase your receptivity. Get work done from school staff. Insist for their HQ stay. Its you to hold responsible. Suggestions regarding opening of 10 Navodaya like new school in each project is not pragmatic from expenditure point of view. Then what we should do of these Ashram schools opened once upon a time? Do you know the budget required for construction of Eklavya school ? Staffing pattern cost ? This is a continuous process. We have got 552 Govt as well as 556 aided school. Take care of these schools. You cannot by pass the policy chalked out 30 years back and huge investment made therein. Take suitable step at GP level. You demand for autonomy. Why don't use the power vested in you? Yes! There are lot of lapses on the part of Det which needs to be removed. That is unending process.
Sent on my BlackBerry® from Vodafone

From: sandeep sathe <sathesa...@gmail.com>
Date: Wed, 11 Sep 2013 13:00:46 +0530
Cc: AYUSH Adivasi Yuva Shakti<ay...@adiyuva.in>
Subject: Re: AYUSH | Re: Scholars report that problems still exist in Ashram schools.

Adi karyakram

unread,
Sep 11, 2013, 12:11:00 PM9/11/13
to AYUSH google group
  • @facebook


    Tofik Shaikh nakarte sarkar aani shand samaj

  • Kantilal Tatiya योजना सर्व चांगल्या आहेत.फक्त
    अंमलबजावनीचा ठीकाना नाही.

  • Sunil Parhad adivasi vibhag manje sarkar ani prashashnala jaganyache kuran ahe ..ani adivasi samjala hi kalat nahi ki sarkari yojan manjhe adivasivar meherbani nasun ti adivasi samajachi royalty AHE..Mahnun MALKA sarkhe hukka ghetle pahijet ,,


  • Sandeep Sathe Barobar aahe...Adivasi manasala mahitich nahi ki he sarva aaplya hakkacha aahe....tyanna vatate sarkar meherbani karate....Joparyant samajala aaplya hakkanchi janiv hot nahi aani te yasathi bhandat nahit toparyant tari Shashan va adhikari aaplya tumbadya bharatach rahanaar aahet.......Adivasi vibhagacha karbhar pahila tar he khata kharach adivasinparyant pochalay ka ha hi sanshodhanach vishay aahe....



SACHiNe SATVi

unread,
Sep 11, 2013, 1:28:16 PM9/11/13
to AYUSH google group
Nice discussion!
Thanks for sharing valuable views. agree to above mentioned points.

Requesting all to let us come together positively to think for tribal future, blaming others instead.
As it is common responsibility we must all together think proactively.

Sharing my personal views on Ashram Shala issues.
 
Expectations from Govt / Tribal Development Dept. :
1) Ensuring Quality education to meet current global competition standards to meet employment opportunities.
2) Career planing, Guidance & full time counseling for career/employment/entrepreneurship development
3) Tribal empowerment to Students studying in ashram shala (Tribal culture, Tribal Festival, Tribal Identity, Tribal Art, Tribal literature,  etc)
4) Clear vision & mission about tribal development to all concern employee/officers/Representatives
5) Providing employment/entrepreneurship opportunities to Tribals by priority (Teachers in TSP area, officers in Dept. etc)

Expectations from Tribal Leaders/organizations :
1) Must have clear understanding about vision & mission for Tribal Development
2) Must give required inputs/suggestion/improvements for policy making
3) Must review actual impact analysis of various development schemes for tribal community
4) Must have robust mechanism with strong networking & leadership to solve all issues related to tribal community, if any
5) Must have common understanding about roles & responsibility for working together towards tribal development (To ensure tribal leadership at every level)

Expectations from Educated Tribals :
1) Awareness & understanding about awareness about social responsibilities towards tribal development
2) Utilizing skill/potential/energy for tribal empowerment through various activities
3) Common platform for sharing knowledge for students & experts
4) Active involvement in tribal development programs as self initiative (also non formal level)
5) Pro activeness towards Tribal empowerment (Ensuring quality education at schools, career guidance, etc)

Expectations from Students & Parents :
1) Understanding/awareness about tribal development model & schemes
2) Pro activeness towards suggesting improvement if needed in implementing deviations
3) Social responsibility towards reviving development activities by school administration
4) Regular review & feedback by Local body / GP / Parents / Student representatives about school facilities
5) Gram Sabha & local participation for implementation improvement tribal development activities


Those just indicative,Requesting all readers to share your views to establish independent mechanism for Tribal Empowerment. Let us come together & let us start awareness from educated youth.
Let us do it together!



........... dahanu calling!!!


On Wed, Sep 11, 2013 at 7:42 PM, <smsar...@yahoo.com> wrote:

AYUSH activities

unread,
Sep 16, 2013, 10:22:07 AM9/16/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
आदिवासींच्या मुलांसाठी सुरू केलेल्या आश्रमशाळांमध्ये मुलांचे मृत्यू व्हावेत यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. गेल्या १0 वर्षांत आश्रमशाळांमध्ये विविध कारणांनी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची जंत्रीच न्यायालयाला सादर केली जाते. खरोखर हे वास्तव अस्वस्थ करून सोडणारे आहे. प्रगतिशील आणि पुरोगामी महाराष्ट्रातील या जळजळीत वास्तवाचा आलेख. ल्या १0 वर्षांत सरकारी आश्रमशाळांमध्ये ७९३ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात सादर करून आदिवासींच्या संरक्षण आणि सुरक्षेत सरकार अपयशी ठरल्याचे मान्य केले. स्वतंत्र भारतामध्ये आदिवासी मुलांचे इतके मोठे दुर्दैव कधीही नसेल. आदिवासी विकासावर कोट्यवधी रुपये खर्च करणार्‍या शासनाला याचे अपराधित्व अजूनही वाटत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. रवींद्र तळपे यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल केलेली होती. सदर याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही बाब निदर्शनास आली. या ७९३ विद्यार्थी मृत्यूपैकी ६२ मृत्यू अपघातात, ५५ सर्पदंशाने, ४३४ आजारपणाने, ५६ पाण्यात बुडाल्याने, १२९ नैसर्गिक, तर ५७ मृत्यू अन्य कारणांमुळे झालेत. आश्‍चर्य म्हणजे ३४0 विद्यार्थ्यांच्या पालकांना सानुग्रह अनुदान अद्याप मिळालेले नसल्याचेही उघड झालेले आहे.
राज्यात सद्यस्थितीत ५४७ आश्रमशाळा स्वत: सरकार चालविते, तर ५५६ आश्रमशाळा सरकारी अनुदानातून संस्थांमार्फत चालवल्या जातात. अशा एकूण ११0३ आश्रमशाळांमधून ३,९७,0९0 इतकी आदिवासी मुले-मुली इ. १ ली ते १२ वी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत. याव्यतिरिक्त ३३६ शासकीय वसतिगृहे आहेत. त्यात २२,५८८ आदिवासी विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येते. वरील ११0३ आश्रमशाळांमध्ये गेल्या १0 वर्षांत आदिवासी मुलांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा ७९३ आहे. परंतु, प्रत्यक्षात हा आकडा मोठा असू शकतो, हे सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यावरुनसुद्धा लक्षात येते. आश्रमशाळांपासून १.५ कि.मी. अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्रे उपलब्ध आहेत. तेथे आश्रमशाळेतील मुलींवर उपचार केले जातात, असा वादविवाद सरकारी वकील करीत असताना न्यायाधीश पी. व्ही. हरदास आणि न्यायाधीश पी. एन. देशमुख यांनी 'आपण स्वत: अनेक वेळा मेळघाट, चिखलदरा परिसरात गेलेलो आहोत आणि तेथे ३0-४0 कि.मी.पेक्षाही जास्त अंतरावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचे' निदर्शनास आणून दिल्यावर कार्यवाहीमध्येदेखील सरकार किती दिशाभूल करते, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा या निमित्ताने आले. खरंच का भारतीय समाज आणि सरकार नैतिकदृष्ट्या इतके रसातळाला गेले आहेत? आदिवासी मुलांच्या मृत्युपश्‍चातही त्यांची क्रूर चेष्टा सरकारने चालविलेली आहे.
महाराष्ट्रात ८५.७७ लाख एवढी आदिवासी समाजाची लोकसंख्या असून, ती मुख्यत: १५ जिल्हे आणि ६८ तालुक्यांमध्ये विखुरलेली आहे. १३ शहरांच्या परिक्षेत्रातही आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. आदिवासी समाज आर्थिक, सांस्कृतिकदृष्ट्या स्वतंत्र आणि राजकीयदृष्ट्या स्वायत्त होता आणि म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळताना ब्रिटिश भारत, संस्थानिकांचा भारत आणि आदिवासी भारत असे तीन भारत मुख्यत्वेकरून तेथे होते. ब्रिटिश गेलेत, संस्थानिक यथावकाश स्वतंत्र भारतात विलीन झालेत, परंतु आदिवासी समाजाचे काय? आदर्श जीवनमूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, औदार्य आणि पारदर्शकता ही गुणवैशिष्ट्ये असणारी त्यांची संस्कृती स्वतंत्र भारतात कशी सामावून घेता येईल? यावर बराचसा काथ्याकूट होऊन शेवटी त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचा आदर ठेवून नियोजित विकास करण्याचे तत्त्वे शासनाने स्वीकारले. आदिवासी म्हणजे आधीपासून राहणारा! परकीय समाज येण्यापूर्वीपासून वास्तव्य करणारा मूळचा समाज होय. पूर्वी त्यांच्या जीवनशैलीशी सुसंगत अशी त्यांची शिक्षणप्रणाली होती आणि ती अनुभव व शहाणपणाच्या काही कसोट्यांवर खरी उतरलेली होती. परंतु आदिवासी समाज स्वतंत्र भारताचा एक घटक झाल्यापासून राज्याने तयार केलेला अभ्यासक्रम त्यांनी शिकणे अपरिहार्य आहे आणि यासाठी शासनाने सर्वस्वी ही जबाबदारी स्वीकारून आदिवासी मुलांना शाळांमधून प्रवेश देण्यास सुरुवात झाली.
महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने आदिवासी शिक्षणाची सुरुवात १८८२ नंतर झाली होती. त्या वेळच्या मुंबई राज्यात १८८२ साली विविध शाळांमध्ये आदिवासी मुलांची संख्या २,७३४, तर १९२२ साली १२,१३१ होती. आज २0१३ सालचे चित्र सांख्यिकीय ताळ्यावरुन आकर्षक दिसत असले, तरी अंतर्गत स्थिती भेसूर आहे.
सद्यस्थितीत राज्यात ४,५0,000 आदिवासी विद्यार्थी वेगवेगळ्या सरकारी, निमसरकारी शाळांमधून शिक्षण घेत आहेत. असे असले तरी आदिवासी समाजामध्ये फक्त २.१% तरुण पदवीधर किंवा त्यावरील शिक्षण घेतलेले आहेत. तर किमान साक्षर ३.३%, प्राथमिकपेक्षा कमी शिक्षण ४१.७%, प्राथमिक शिक्षित २५.७%, माध्यमिक १३.६%, १0 वी / १२ वी किंवा तत्सम १३.४%, तर तांत्रिक व बिगरतांत्रिक शिक्षितांची संख्या फक्त 0.२% आहे.
या पार्श्‍वभूमीवर सन १९७१-७२ पासून आदिवासी भागात सुरू झालेल्या आश्रमशाळांच्या कार्यक्षमता व फलश्रुतीविषयी अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झालेली आहेत. एका आदिवासी पालकाला आश्रमशाळांविषयी विा डॉ. भौमिक देशमुख








On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

AYUSH activities

unread,
Sep 17, 2013, 4:14:49 PM9/17/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

आश्रमशाळांना दोषी ठरवून बदनाम करण्यापेक्षा, उपाय सुचवून नाव कमवूया !!!

'विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करून उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे, हे शाळांचे मुख्य कर्तव्य आहे. शिक्षणाचा दर्जा गुणांवर न ठरवता, मुलांची आवडनिवड, त्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे,'' असे म्हणून आपण सर्व जबाबदारी शिक्षकांवर ढकलून मोकळे होतो. पण आश्रमशाळेतील शिक्षकांच्या काय अपेक्षा आहेत....त्यांच्या काय समस्या आहेत याचा कोणी कधी विचार करतो का ? यातूनच जर एखाद्या शिक्षकाने जर प्रयत्न केला आपल्या समस्या जगासमोर आणण्याचा तर त्याला 'तू पगारी समाजसेवक' आहेस असे म्हणून गप्प केले जाते. 

शिक्षकांच्या समस्यांची मुस्कटदाबी करून कुठे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधला जाणार आहे का ? इथे जसे विद्यार्थ्यांना पोषक शैक्षणिक वातावरणाची आवश्यकता आहे तशीच आवश्यकता आज शिक्षकांना देखील आहे. कारण अध्यापनापेक्षा त्यांना विद्यार्थ्यांना सांभाळण्याचे महत्वाचे काम करावे लागते. 

जर समाज किंवा समाजातील तथाकथित पुढारी, पत्रकार जर आश्रमशाळेमधील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या हाल, निकृष्ट गुणवत्ता, भोजन व्यवस्था याविषयी इतके आरडा-ओरड करतात, वाभाडे काढतात, तर मग त्यांना आश्रमशाळेच्या प्रशासनातील अडचणी दिसत नाहीत का ? 

आज आश्रमशाळेतील विद्यार्थी शिक्षकांचे किती ऐकतात....विद्यार्थ्यांना शिस्त लावणे किती जिकरीचे आहे....पालक शाळेत बोलावूनही किती हजर असतात....पालकच व्यसनाधीन त्यात त्यांची मुले किती दिवस व्यसनांपासून दूर राहणार.....किंवा शिक्षक किती दिवस त्यांना व्यसनांपासून दूर ठेवू शकतात....वसतिगृहात मोबाईल वापरायला बंदी असतानाही विद्यार्थी कसे काय मोबाईल वापरतात....शिक्षक त्यावर कसा काय आळा घालू शकणार कारण याचे व्यसन तर पालकांनाच जडलेले आहे. एक मोबाईल पकडला तर विद्यार्थी दुसरा घेतात....शिक्षक त्या विद्यार्थ्यांवर काय कारवाई करणार ? कारवाई केली तर पुन्हा अनेक संघटना किंवा त्यांचे कार्यकर्ते बदनामीचे आणि दबावाचे राजकारण खेळतात....यात बिचारा शिक्षक फक्त भरडला जातो. कारण तो असहाय असतो. आपली समाज व्यवस्था विद्यार्थ्याची बाजू लावून धरते....पालकसुद्धा आपल्या पाल्याचे ऐकतात.....इथेच तर विद्यार्थ्यांचे अधिक फावते आणि याचा आज ते शिक्षकांविरोधातील हत्यार म्हणून वापर करू लागले आहेत. शिक्षकांवर आरोप करून त्यांची ते मानहानी करत आहेत आणि त्याला सर्वांचा जाहीर पाठींबा आहे. 

विद्यार्थ्यांवर रागवायचे नाही, त्याच्या कलाने शिक्षण त्याला घेण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा वेळेस आश्रमशाळेतील शिक्षकांचे अधिक मरण होते. कारण आज आश्रमशाळेतील मुले-मुलीसुद्धा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागले आहेत. यातून वसतिगृहातील मुला-मुलींची जवळीक साधली जाणे....यातून विवाहबाह्य संबंध येणे, मुली गरोदर राहणे यागोष्टी आश्रमशाळेतसुद्धा उग्र रूप धारण करत आहेत. अशा प्रकारच्या गोष्टींवर आळा कसा घालायचा या मोठ्या संकटात आमचे शिक्षक आज आहेत. कारण एखाद्या पालकाला जर सांगितले कि आपली मुलगी एखाद्या मुलाबरोबर फिरते किंवा आपला मुलगा मुलीबरोबर फिरतो .....अभ्यास अजिबात करत नाही तर ते पुरावा मागतात. आपण आमच्या मुलांना बदनाम करत आहात म्हणून उलट शिक्षकांनाच दोष देतात. विद्यार्थ्यांचे अनैतिक संबंध आज वाढत आहेत. खरा तर हा आपल्या संस्कारांचा पराभव आहे. कारण असे करण्याचे शिक्षण तर कोणतीच शाळा किंवा आश्रमशाळा देत नाही. परंतु तरी सुद्धा याचे प्रमाण वाढत आहे. हे फक्त आश्रमशाळेतच आहे असे नाही. वास्तव सर्वांना माहित आहे. आज पालकसुद्धा असहाय आहेत या समस्येपुढे तिथे आश्रमशाळेचे शिक्षक काय करणार ? परंतु तरी असे प्रकार शाळेत घडले तर अपराधी असणारी मुलं बाजूला राहतात. सर्वात प्रथम शिक्षकाला दोष देवून त्याच्या बडतर्फीची मागणी केली जाते. पण खरच बिचा-या शिक्षकाला बडतर्फ करून हि समस्या सुटणार आहे काय ? कारण आश्रमशाळेत मुले-मुली एकाच ठिकाणी शिकतात. एकत्र जेवण करतात....एकत्र प्रार्थना...एकाच ठिकाणी वसतिगृह यातून ती मुले एकमेकांकडे अधिक आकर्षित होतात. यातून जर काही समस्या उद्भवली तर बिचा-या शिक्षकाला बडतर्फ करतात. मुलांचे अनैतिक संबंध उघडकीस आल्यानंतर जर विद्यार्थ्यांवर कार्यवाही करून वसतिगृहातून घरी पाठविले तर शिक्षकाला सरकार, पालक जाब विचारतात....विद्यार्थीही बदला घेतो असे म्हणतात....कधी कधी तर ते यात या-ना-त्या मार्गाने यशस्वीही होतात. तरी शिक्षकाला पाठींबा कोणी देत नाही.

आज आश्रमशाळा म्हणजे मरणशाळा अशा प्रकारच्या अनेक बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून वाचायला मिळत आहेत. यातून आश्रमशाळांच्या बदनामीचे कटकारस्थान तर नाही ना शिजवले जात असाही कुठे तरी मनात प्रश्न निर्माण होतो. कारण आज अनेकांना प्रसिद्धीची हाव सुटलेली आहे. त्यासाठी लहान-मोठ्या गोष्टींचा अधिक विपर्यास केला जातोय. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू होणे खरच हि खेदाची बाब आहे. परंतु याला सर्वस्वी आश्रमशाळा जबाबदार आहेत असे म्हणणे कितपत योग्य आहे याचा सारासार विचार होणे गरजेचे आहे. कुपोषण, आरोग्य, उपासमार, अंधश्रद्धा आदी समस्या आजही आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. यातून काही विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यूसुद्धा आश्रमशाळांच्या नावावर खपवला गेला. कारण ती मुले आश्रमशाळेच्या पटावर कुठेतरी होती. ती मुले शाळेत येत होती का ? त्यांना काही गंभीर आजार होते का? सर्पदंश किंवा इतर कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचा मृत्यू झाला याचा बाबींचा कोणी विचार केला नाही. सरसकट या पापाचे खापर बिचा-या शिक्षकांवर फोडले आणि आज त्याचा भांडवल म्हणून वापर केला जात आहे.

आदिवासींच्या मुलांसाठी सुरू केलेल्या आश्रमशाळांमध्ये मुलांचे मृत्यू व्हावेत यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. गेल्या १0 वर्षांत आश्रमशाळांमध्ये विविध कारणांनी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची जंत्रीच न्यायालयाला सादर केली जाते. खरोखर हे वास्तव अस्वस्थ करून सोडणारे आहे. गेल्या १0 वर्षांत सरकारी आश्रमशाळांमध्ये ७९३ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात सादर करून आदिवासींच्या संरक्षण आणि सुरक्षेत सरकार अपयशी ठरल्याचे मान्य केले. स्वतंत्र भारतामध्ये आदिवासी मुलांचे इतके मोठे दुर्दैव कधीही नसेल. आदिवासी विकासावर कोट्यवधी रुपये खर्च करणार्या् शासनाला याचे अपराधित्व अजूनही वाटत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. रवींद्र तळपे यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल केलेली होती. सदर याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही बाब निदर्शनास आली. या ७९३ विद्यार्थी मृत्यूपैकी ६२ मृत्यू अपघातात, ५५ सर्पदंशाने, ४३४ आजारपणाने, ५६ पाण्यात बुडाल्याने, १२९ नैसर्गिक, तर ५७ मृत्यू अन्य कारणांमुळे झालेत. 
या कारणांचा जर विचार केला तर तसा शिक्षक कुठे बेजबाबदार असल्याचे आपल्याला दिसत नाही. गेल्या वर्षी मी वाचले कि एका अनुदानित आश्रमशाळेत दोन मुलांचा विषारी अन्नपदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला. त्यावेळेस मुख्याध्यापक आणि अधीक्षक दोघांनाही निलंबित केले गेले. पण जर ते अन्न शिक्षकांनी किंवा शाळेने दिले असेल तर ते दोषी ठरू शकतात. पण ते अन्न त्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवाराबाहेरील परिसरातील एका हॉटेलमधून चोरून आणले. ते चोरलेले पदार्थ ऊसात लपवून ठेवले. शेतक-याने त्या ऊसावर त्याकाळात फवारणी केली. त्यामुळे काही प्रमाणात कीटकनाशक त्या अन्नपदार्थांमध्ये गेले. ते विषारी अन्न विद्यार्थ्यांनी खाल्ले आणि यात त्या मुलांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांइतकेच दुख सर्व शिक्षकांना झाले होते. यात दोषाचे पूर्ण खापर अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर फोडले आणि त्यांना निलंबित केले. आता यात आपणच दुपारी जेवणाची सुट्टी देता. जेवणझाल्यानंतर बराच वेळ तिथे मोकळा असतो. यावेळेत ती मुले परिसरात खेळतात. आता शाळेला कुंपण नाही. शाळा गावात आहे. आजूबाजूला घरे आहेत. अशा परिस्थितीत मुले गावात इकडे तिकडे फिरणारच....शिक्षक काय सुट्टीतही त्या मुलांमागे फिरणार. मग यातून अनावधानाने असे प्रकार घडतात. जर आपण आश्रमशाळा संहिता वाचली तर आपल्या लक्षात येईल कि आश्रमशाळेची रचना कशी असावी ते. परंतु संहिता बाजूला ठेवून अशा प्रकारे शाळांना का परवानगी दिली जाते. यात परवानगी देणा-या अधिका-यांचा दोष आहे. त्यांच्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. शाळा बंदिस्त असेल. गेटवर २४ तास रखवालदार असेल तर अशी मुलं बाहेर गुपचूप जाणार नाही आणि असे प्रकार घडणार नाहीत. पण त्याकडे लक्ष्य कोणी देत नाही आणि यात शिक्षकाचा बळी दिला जातो. मागे नाशिक परिसरात शाळेतील मुलीवर बाहेरील मुलांनी येवून बलात्कार केला. त्यावेळेसही शिक्षक निलंबित केले होते. अहो सरकारने अगोदर आश्रमशाळा परिपूर्ण कराव्यात आणि मग शिक्षकांकडे बोट करावे. नाहीतर उगाच आपल्या व्यवस्थेत त्या बिचा-यांचा बळी देवू नये.

एकीकडे जिल्हा परिषद शाळा फक्त पोषण आहार आम्हाला द्यायला जमत नाही म्हणून आंदोलन करतात. आश्रमशाळेत तर मुलांची सर्वस्वी जबाबदारी आपण शिक्षकांवर सोपवतात, तरी कोणी आरडाओरड करत नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ड्युटी हि फक्त १० ते ५ असते. आश्रमशाळेच्या शिक्षकाला मात्र २४ तास राबावे लागते. कारण रात्री १२ वाजता जर एखाद्या मुलाला काही त्रास झाला तर त्याला दवाखान्यात नेण्याचे काम त्या शिक्षकाला करावे लागते. तो आपल्या मुलाकडे दुर्लक्ष्य करतो परंतु विद्यार्थ्याला कधी टाळत नाही. असे असूनही आज नाव ना उपकार असे चित्र सर्वत्र दिसत आहे. सर्व जण आश्रमशाळेतील शिक्षकांकडे अपराधी भावनेने बघत आहेत. याचा सर्वाधिक लाभ पैसे उकळण्याच्या भावनेने निर्माण झालेल्या संघटनांना होत आहे. यात आदिवासी विकास विभागाचे अधिकारीसुद्धा आपले हात साफ करत आहेत. मरण मात्र बिचा-या शिक्षकाचे होत आहे.
राज्यात सद्यस्थितीत ५४७ आश्रमशाळा स्वत: सरकार चालविते, तर ५५६ आश्रमशाळा सरकारी अनुदानातून संस्थांमार्फत चालवल्या जातात. अशा एकूण ११0३ आश्रमशाळांमधून ३,९७,0९0 इतकी आदिवासी मुले-मुली इ. १ ली ते १२ वी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत. याव्यतिरिक्त ३३६ शासकीय वसतिगृहे आहेत. त्यात २२,५८८ आदिवासी विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येते. वरील ११0३ आश्रमशाळांमध्ये आपण जर गेलात आणि डोळसपणे बघितले तर आपल्या लक्षात येईल कि अनुदान तर कागदोपत्री येते परंतु त्यातील बरेच अनुदान एका कागदावरून दुस-या कागदावर येताना कमी कमी होत येते. शाळेत ते पूर्ण पोहचत नाही. जे पोहचते त्यातही प्रकल्प कार्यालयातील काहींचा कानाडोळा असतो. अपुरे कर्मचारी, इमारतीचा अभाव, रखवालदार नसणे, विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृह शेजारी शेजारी असणे, अशा अनेक समस्या आणि त्यात विद्यार्थी शाळेत टिकवणे हे सर्वात कठीण काम....कारण आदिवासी मुलांना शाळेत आणणे हेच खूप जिकीरीचे काम....त्यात त्यांना शिकविणे तर पुढची पायरी. एकंदरीत तारेवरची कसरत करत शिक्षक सर्वकाही सुरळीत पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. इतके अथक प्रयत्न करूनही त्यांना सतत भीती असते कि कधी शाळेत काही अनुचित घडते कि काय आणि आपण निलंबित होतो कि काय ? हि घुसमट असताना त्याच्याकडून प्रामाणिकपणे अध्यापनाची अपेक्षा केली जाते. अहो पण तो अध्यापन तरी कसा करील ? जर तुम्ही सकाळी ५ वाजता विद्यार्थ्यांना झोपेतून उठविणे, ५.३० ते ६.३० ला प्रार्थना, ६.३० ते ७.३० आंघोळ, ७.३० ते ८ नाष्टा, ८ ते ८.४५ शाळा व पूर्वतयारी, ९ ते १२ वा.पर्यंत शाळा, दु.१२ ते १.३० भोजन व विश्रांती, १.३० ते ४.३० शाळा, ४.३० ते ६.०० खेळ, अभ्यास, कपडे धुणे, ६.०० ते ७.३० सायंकाळचे भोजन, ७.३० ते ८.०० स्वच्छता करणे, रात्री ८.०० ते १०.०० अभ्यासिका, १०.०० ते ५.०० झोप (विद्यार्थ्यांची) असा शिक्षकांचा विद्यार्थ्यांसाठी दिनक्रम ठरवून दिलेला आहे. या दिनक्रमात आपणास शिक्षकासाठी कुठेही मोकळीक दिलेली नाही. रात्री १०.०० ते ५.०० झोप म्हटलेले आहे. परंतु हि झोप विद्यार्थ्यांची आहे. शिक्षकांची झोप इथे अपेक्षित नाही. कारण झोपेत विद्यार्थ्याला काही झाले तर त्याला शिक्षक जबाबदार धरला जातो. जर अशी शालेय दिनचर्या असेल तर मग पाठटाचण शिक्षक कधी काढणार, वर्गअध्यापनाची तयारी कधी करणार ? तो स्वतः आराम कधी करणार? याचा कोणीही विचार करत नाही. सर्वांसाठी आश्रमशाळा शिक्षक म्हणजे एक मशिन झाला आहे ज्याला जसे जमेल तसे तो हाकत आहे. आजकाल तर अजून एक डोक्याला खुराक आले आहे. बायोमेट्रिक हजेरी घेण्यासाठी तिथे उभे राहणे, विद्यार्थ्यांची हजेरी होते कि नाही ते पाहणे हेही शिक्षकालाच करावे लागतं आहे. मग आता तुम्हीच सांगा किती हाकणार आहोत आपण या बिचा-यांना !!! कारण ते हे सर्व ज्या पगाराच्या आशेने करत असतात तो कधीच वेळेत होत नाही. शासकीय आश्रमशाळा असतील तर प्रकल्प कार्यालय, आदिवासी विकास विभाग सन्मानाची वागणूक देते. अनुदानित आश्रमशाळांना तेही नशिबात लाभत नाही.सहा सहा महिने पगार होत नाहीत. प्रसंगी उपासमार सुद्धा सहन करावी लागते. मानहानी होते ती वेगळीच. मग अशा परिस्थितीत मानसिकता टिकवून अध्यापन कसे करता येईल....आणि केले तरी ते प्रभावी असेल का ? यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. 

म्हणून आज अनेक प्रयत्न करूनही अपेक्षित साक्षरतेचे चित्र आदिवासी समाजाच्या बाबतीत उभे राहिलेले नाही. 

महाराष्ट्रात ८५.७७ लाख एवढी आदिवासी समाजाची लोकसंख्या असून, ती मुख्यत: १५ जिल्हे आणि ६८ तालुक्यांमध्ये विखुरलेली आहे. १३ शहरांच्या परिक्षेत्रातही आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. आदिवासी समाज आर्थिक, सांस्कृतिकदृष्ट्या स्वतंत्र आणि राजकीयदृष्ट्या स्वायत्त होता आणि म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळताना ब्रिटिश भारत, संस्थानिकांचा भारत आणि आदिवासी भारत असे तीन भारत मुख्यत्वेकरून तेथे होते. ब्रिटिश गेलेत, संस्थानिक यथावकाश स्वतंत्र भारतात विलीन झालेत, परंतु आदिवासी समाजाचे काय? आदर्श जीवनमूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, औदार्य आणि पारदर्शकता ही गुणवैशिष्ट्ये असणारी त्यांची संस्कृती स्वतंत्र भारतात कशी सामावून घेता येईल? यावर बराचसा काथ्याकूट होऊन शेवटी त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचा आदर ठेवून नियोजित विकास करण्याचे तत्त्वे शासनाने स्वीकारले. आदिवासी म्हणजे आधीपासून राहणारा! परकीय समाज येण्यापूर्वीपासून वास्तव्य करणारा मूळचा समाज होय. पूर्वी त्यांच्या जीवनशैलीशी सुसंगत अशी त्यांची शिक्षणप्रणाली होती आणि ती अनुभव व शहाणपणाच्या काही कसोट्यांवर खरी उतरलेली होती. परंतु आदिवासी समाज स्वतंत्र भारताचा एक घटक झाल्यापासून राज्याने तयार केलेला अभ्यासक्रम त्यांनी शिकणे अपरिहार्य आहे आणि यासाठी शासनाने सर्वस्वी ही जबाबदारी स्वीकारून आदिवासी मुलांना शाळांमधून प्रवेश देण्यास सुरुवात झाली.
महाराष्ट्रात खर्याप अर्थाने आदिवासी शिक्षणाची सुरुवात १८८२ नंतर झाली होती. त्या वेळच्या मुंबई राज्यात १८८२ साली विविध शाळांमध्ये आदिवासी मुलांची संख्या २,७३४, तर १९२२ साली १२,१३१ होती. आज २0१३ सालचे चित्र सांख्यिकीय ताळ्यावरुन आकर्षक दिसत असले, तरी अंतर्गत स्थिती भेसूर आहे.

सद्यस्थितीत राज्यात ४,५0,000 आदिवासी विद्यार्थी वेगवेगळ्या सरकारी, निमसरकारी शाळांमधून शिक्षण घेत आहेत. असे असले तरी आदिवासी समाजामध्ये फक्त २.१% तरुण पदवीधर किंवा त्यावरील शिक्षण घेतलेले आहेत. तर किमान साक्षर ३.३%, प्राथमिकपेक्षा कमी शिक्षण ४१.७%, प्राथमिक शिक्षित २५.७%, माध्यमिक १३.६%, १0 वी / १२ वी किंवा तत्सम १३.४%, तर तांत्रिक व बिगरतांत्रिक शिक्षितांची संख्या फक्त 0.२% आहे.
या पार्श्वाभूमीवर सन १९७१-७२ पासून आदिवासी भागात सुरू झालेल्या आश्रमशाळांच्या कार्यक्षमता व फलश्रुतीविषयी अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झालेली आहेत.



On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

AYUSHonline

unread,
Sep 19, 2013, 12:01:18 PM9/19/13
to adi...@googlegroups.com

मी आदिवासी ! सध्या वाढत असलेली सामाजिक जागरूकता अतिशय कौतुकास्पद आहे. 


आश्रमशाळांना दोषी ठरवून बदनाम करण्यापेक्षा, उपाय सुचवून विकासाचा धागा बनुयात !

आपण आणि आपली पुढची पिढी शिक्षण घेत असलेले आपले दुसरे घर सुधारणे आपले कर्त्यव्य आहे

आश्रम शाळा सुधारणे करिता आपल्या सूचना जरूर कळवा.
adi...@googlegroups.com

 

 

 

 

 

 

From: adi...@googlegroups.com [mailto:adi...@googlegroups.com] On Behalf Of AYUSH activities


Sent: Wednesday, September 18, 2013 1:45 AM
To: adi...@googlegroups.com
Cc: ay...@adiyuva.in

--

-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
 
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

image001.jpg

AYUSH activities

unread,
Sep 19, 2013, 2:40:42 PM9/19/13
to adi...@googlegroups.com
from unknown >

सर काही बाबी मी इथे नमूद करत आहे आपणास माझे मत योग्य वाटत असेल तर त्याला आपण जरूर प्रसिद्धी द्या पण त्यासाठी माझे नाव वापरू नका. योग्य वाटत आश्रमशाळांमध्ये अपेक्षित सुधारणा १) आश्रमशाळेत सध्या वसतिगृह विभाग व शिक्षण विभाग एकत्रच आहे. वसतिगृहासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने ती जबाबदारी शिक्षकांनाच पार पाडावी लागते. याचा विपरीत परिणाम अध्यानावर होत असल्याचे चित्र सगळीकडे आहे. त्यासाठी या दोन विभागांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. यामुळे शिक्षक अध्यापनावर लक्ष्य केंद्रित करतील व शाळा सुटल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याने इतर अपघात होण्याची शक्यता फार कमी होईल. २) आश्रमशाळांमध्ये आदिवासी भागातील शिक्षकांची नेमणूक करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कारण त्यांना या क्षेत्रातील आव्हाने व जबाबदा-यांची जाणीव असते. त्यामुळे काम करत असताना ते स्वतः पुढाकाराने काही बदल घडविण्यासाठी धोरणं तयार करू शकतात. परंतु जर शहरी भागातील व्यक्तीची नेमणूक केली, तर त्याला विद्यार्थ्यांऐवजी स्वताच्याच समस्या सुटत नाहीत. ग्रामीण जीवन, गावातील अपु-या सुविधा, वीज, पाणी, दळणवळणाची साधने आदी समस्या तो शहरी भागाशी तुलना करत सोडविण्याचा प्रयत्न करतो. त्या जर सुटल्या नाही तर मग नैराश्य निर्माण होते. त्याचे मन कामावर न लागता ते सतत शहरी भागातील वैभवावर केंद्रित होते. परिणामी स्वताच दुख उराशी बाळगणारा आपल्या या आदिवासी मुलांना काय अध्यापन करणार....काय मार्ग दाखविणार? (याला काही अपवाद आहेत.) ३) आज महाराष्ट्रात अनेक शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. आदिवासी विकास विभाग शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा पुरविते त्या सुविधा अनुदानित आश्रमशाळेत पुरविण्याची जबाबदारी शालेय प्रशासनाची असते. यात ब-याच वेळेस त्या सुविधा पोहचविल्या जात नाहीत. कागदोपत्री असणा-या सुविधा फक्त एखादा अधिकारी येणार असेल तर दिल्या जातात. जर निधीची तरतूद आहे...निधी खर्चही दाखविला जातो, तर मग त्या सुविधा पुरविण्याची सक्ती असावी. शासकीय आश्रमशाळांना दिल्या जाणा-या सुविधा आणि अनुदानित आश्रमशाळांना दिल्या जाणा-या सुविधा या समान पातळीवर असाव्यात. कारण खाते एकच आहे, शिकणारी मुलेही एकाच समाजातील आहेत. तर मग सुविधांमध्ये हा भेदभाव का केला जातो. शासकीय आश्रमशाळांमध्ये फळे वाटपाची तरतूद आहे अनुदानित आश्रमशाळांमध्ये असल्याचे कधी प्रत्यक्ष चित्र दिसले नाही. ४) आजारी विद्यार्थ्यांना दवाखान्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देणे. कारण विद्यार्थी आजारी असल्यास पालकांना बोलावून घरी पाठविले जाते. ५) विद्यार्थ्यांचे आई-वडील, २ नातेवाईक, संपर्क नंबर, फोटो इ.माहिती जतन करणे. तसेच यातील व्यक्तिंनाच विद्यार्थ्यांना भेटू द्यावे. त्यांच्या सोबतच विद्यार्थ्यांना घरी पाठवावे. अन्यथा पाठवू नये. (कारण आजकाल मुली परस्पर भाऊ आहे असे सांगून इतर मुलांबरोबर बाहेर जातात आणि मग यातून अनेक गैर प्रकार घडतात. याची पालकांना कल्पनाही असत नाही.) ६) शैक्षणिक साहित, स्टेशनरी, इतर साहित्य यांचे काटेकोर वाटप करण्यात यावे. फक्त कागदोपत्री वाटप केल्याचे दाखवू नये. ब-याच वेळा पुस्तके किंवा इतर साहित्य दोघांत एक असे दिले जाते आणि अनुदान मात्र प्रत्येक विद्यार्थ्यामागे दिले जाते. सदर चित्र बदलणे गरजेचे आहे. ७) आश्रमशाळेतील सर्व नवीन व जुन्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे सक्तीचे करावे. यातून विद्यार्थ्यांमध्ये असणारे काही गंभीर आजार समोर येतील व त्यावर वेळीच उपाययोजना करणे शक्य होईल. आरोग्यदायी विद्यार्थी असणे खूप गरजेचे आहे. मुलींची खास करून मोठ्या मुलींची नियमित वैद्यकीय तपासणी करणे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करणे. ८) संगणकाच्या युगात E-Learning यंत्रणा कार्यान्वित करणे व अभ्यासक्रमाचे नियोजन करून ते राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरातील शाळांना मदत करण्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. ९) शालेय व स्पर्धा परीक्षांचे नियोजन करणे, मार्गदर्शन करणे. यासाठी आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी असे व्याख्याते उपलब्ध करून दिले तर हे कार्यक्रम अधिक व्यापकपणे शाळा राबवू शकतात.
मी माझे नाव नाही देवू इच्छित कारण मी ज्या उत्साहात इथे काम करत आहे त्यामुळे अगोदरच अनेकजण माझ्या विरोधात आरडाओरड करत आहेत. आता मला हि संख्या वाढविण्याची इच्छा नाही. कारण मला अध्यापनाचे काम करण्यावर या लोकांचा अडथळा नको आहे.

On Thursday, September 19, 2013 9:31:18 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

मी आदिवासी ! सध्या वाढत असलेली सामाजिक जागरूकता अतिशय कौतुकास्पद आहे. 


आश्रमशाळांना दोषी ठरवून बदनाम करण्यापेक्षा, उपाय सुचवून विकासाचा धागा बनुयात !

आपण आणि आपली पुढची पिढी शिक्षण घेत असलेले आपले दुसरे घर सुधारणे आपले कर्त्यव्य आहे

आश्रम शाळा सुधारणे करिता आपल्या सूचना जरूर कळवा.
adi...@googlegroups.com

 

 

 

 

 

 

From: adi...@googlegroups.com [mailto:adi...@googlegroups.com] On Behalf Of AYUSH activities
Sent: Wednesday, September 18, 2013 1:45 AM
To: adi...@googlegroups.com
Cc: ay...@adiyuva.in
Subject: AYUSH | Re: Scholars report that problems still exist in Ashram schools.

 

आश्रमशाळांना दोषी ठरवून बदनाम करण्यापेक्षा, उपाय सुचवून नाव कमवूया !!!

'
विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करून उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे, हे शाळांचे मुख्य कर्तव्य आहे. शिक्षणाचा दर्जा गुणांवर ठरवता, मुलांची आवडनिवड, त्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे,'' असे म्हणून आपण सर्व जबाबदारी शिक्षकांवर ढकलून मोकळे होतो. पण आश्रमशाळेतील शिक्षकांच्या काय अपेक्षा आहेत....त्यांच्या काय समस्या आहेत याचा कोणी कधी विचार करतो का ? यातूनच जर एखाद्या शिक्षकाने जर प्रयत्न केला आपल्या समस्या जगासमोर आणण्याचा तर त्याला 'तू पगारी समाजसेवक' आहेस असे म्हणून गप्प केले जाते

शिक्षकांच्या समस्यांची मुस्कटदाबी करून कुठे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधला जाणार आहे का ? इथे जसे विद्यार्थ्यांना पोषक शैक्षणिक वातावरणाची आवश्यकता आहे तशीच आवश्यकता आज शिक्षकांना देखील आहे. कारण अध्यापनापेक्षा त्यांना विद्यार्थ्यांना सांभाळण्याचे महत्वाचे काम करावे लागते

जर समाज किंवा समाजातील तथाकथित पुढारी, पत्रकार जर आश्रमशाळेमधील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या हाल, निकृष्ट गुणवत्ता, भोजन व्यवस्था याविषयी इतके आरडा-ओरड करतात, वाभाडे काढतात, तर मग त्यांना आश्रमशाळेच्या प्रशासनातील अडचणी दिसत नाहीत का

आज आश्रमशाळेतील विद्यार्थी शिक्षकांचे किती ऐकतात....विद्यार्थ्यांना शिस्त लावणे किती जिकरीचे आहे....पालक शाळेत बोलावूनही किती हजर असतात....पालकच व्यसनाधीन त्यात त्यांची मुले किती दिवस व्यसनांपासून दूर राहणार.....किंवा शिक्षक किती दिवस त्यांना व्यसनांपासून दूर ठेवू शकतात....वसतिगृहात मोबाईल वापरायला बंदी असतानाही विद्यार्थी कसे काय मोबाईल वापरतात....शिक्षक त्यावर कसा काय आळा घालू शकणार कारण याचे व्यसन तर पालकांनाच जडलेले आहे. एक मोबाईल पकडला तर विद्यार्थी दुसरा घेतात....शिक्षक त्या विद्यार्थ्यांवर काय कारवाई करणार ? कारवाई केली तर पुन्हा अनेक संघटना किंवा त्यांचे कार्यकर्ते बदनामीचे आणि दबावाचे राजकारण खेळतात....यात बिचारा शिक्षक फक्त भरडला जातो. कारण तो असहाय असतो. आपली समाज व्यवस्था विद्यार्थ्याची बाजू लावून धरते....पालकसुद्धा आपल्या पाल्याचे ऐकतात.....इथेच तर विद्यार्थ्यांचे अधिक फावते आणि याचा आज ते शिक्षकांविरोधातील हत्यार म्हणून वापर करू लागले आहेत. शिक्षकांवर आरोप करून त्यांची ते मानहानी करत आहेत आणि त्याला सर्वांचा जाहीर पाठींबा आहे

विद्यार्थ्यांवर रागवायचे नाही, त्याच्या कलाने शिक्षण त्याला घेण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा वेळेस आश्रमशाळेतील शिक्षकांचे अधिक मरण होते. कारण आज आश्रमशाळेतील मुले-मुलीसुद्धा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागले आहेत. यातून वसतिगृहातील मुला-मुलींची जवळीक साधली जाणे....यातून विवाहबाह्य संबंध येणे, मुली गरोदर राहणे यागोष्टी आश्रमशाळेतसुद्धा उग्र रूप धारण करत आहेत. अशा <span style='font-size:10.0pt;font-family:"Mangal","serif"

...

AYUSH activities

unread,
Sep 19, 2013, 2:47:30 PM9/19/13
to adi...@googlegroups.com


  • Nitin Valvi maharashtra rajyat jitkya ashram school ahet tyat mothya pramanat shikshakanchya jaaga purnpane bharnayat yaavya..apurya teachrmule vidyarthyanche kshaikshanik nuksan hot ahe...
    3 hours ago via mobile · Unlike · 2
  • Raghu Gavit Nitin borobar manat ahe
    3 hours ago via mobile · Unlike · 1
  • Nitin Valvi n ashrma shchool mhatli mhanje tethe dusrya konachi nahi tr aaplya aadiwasi samajachich aadiwasi por shiktat ..vishay shikshak apure tr dnyaan apure...jewhde vidyarthi changlyaprakare shikshan gheun baher padtil tewhdech aadiwasi samajachya vikaasat bhar padel....
    3 hours ago via mobile · Unlike · 1
  • Nitin Valvi jya jaya gavchya shalanmadhe apure shikshak astil tya tya shalanmadhe purn shikshak bharnyat yave mhanun aaplya lokani pahije tya thikani dabaav dakhavava..
  • Sachine Satvi Sharing my personal views on Ashram Shala issues.


  • Expectations from Govt / Tribal Development Dept. :
    1) Ensuring Quality education to meet current global competition standards to meet employment opportunities.
    2) Career planing, Guidance & full time counseling for career/employment/entrepreneurship development
    3) Tribal empowerment to Students studying in ashram shala (Tribal culture, Tribal Festival, Tribal Identity, Tribal Art, Tribal literature, etc)
    4) Clear vision & mission about tribal development to all concern employee/officers/Representatives
    5) Providing employment/entrepreneurship opportunities to Tribals by priority (Teachers in TSP area, officers in Dept. etc)
  • 2 hours ago · Unlike · 3
  • Kailas Talpade Adivasi ashram school sathi asnara shikshan vibhagacha karbhar changla asava..aaj chya paristhitila tethe paise deun inspection purn hote,(500-1000ru.) he badal le pahije.kaamchukaar shikshkanvar kathor karwai hone garje che ahe ..ya school che control p.o.kade theu naka karan tyana itar tribal yojna nche khoop kaam aste...
    2 hours ago via mobile · Unlike · 2
  • Raghu Gavit Sagle shikshak sarkhe nastat ,kahi manapasun changle kam kartat ,pan saglyat mothi sokantika hi ahe ki pratyek asharam school madhye shikshak kami ahet.
    Tyala p.o.pan nahi government jababdar ahe
  • Kailas Talpade Gavit saheb mi spast karu icchito ki mi majhya dolyani 1 year ha anubhav baghitla ahe bahutek shikshak fakt pagarapurte kaam kartat (mi sarvana dosh det nahi) karan tyanchya var khaas ase control nahi...dusra prasn p.o.kade hi jababdari deu nahi karan tyan a.v.project antargat anek shaskiya yojna paar padavya lagtat.p.o.ashram school madhe ekhada guna (gambhir) ghdla tarach bhet detat nahitar kadhich tethil paristhiti jaun baght nahit
    2 hours ago via mobile · Unlike · 2
  • Kailas Talpade Aaj govt.sarvat jast adivasi ashram school sathi nidhi uplabdh karte mag ka vikas hot nahi...ashram school madhe mulana fhakt rahnyachi soye asavi jevan nako tyacha sarv kharch mhanun ac.no.var tyana rakkam dyavi mhanje mule changle jevan gheu shaktil, karan hostel madhe mulana khade-kide-alai khaoo ghatli jate..tel,gahoo,tandul,masale,mirchi,saban,tel he sarv vataghti karun sampavale jate
  • Sachine Satvi Expectations from Tribal Leaders/organizations :

  • 1) Must have clear understanding about vision & mission for Tribal Development
    2) Must give required inputs/suggestion/improvements for policy making
    3) Must review actual impact analysis of various development schemes for tribal community
    4) Must have robust mechanism with strong networking & leadership to solve all issues related to tribal community, if any
    5) Must have common understanding about roles & responsibility for working together towards tribal development (To ensure tribal leadership at every level)
  • Raghu Gavit Tuzh borbar ahe fd pan ya madhye fhakt shikshak doshi nahit purn system doshi ahe karn bhrastachar chalto ,he pan mahit asel peiashanvar chalte sagle kahi he apan fb bolun badlu shakat nahi te tyasati lokanchi janjagruti karayla pahije apan
    about an hour ago via mobile · Like · 1
  • Kailas Talpade Janjagruti apoaap hoil pan ya sathi adivasi mule sakshar zhali pahijet mhanje tyana he lavar sarv patel an apoaap sarv kahi badlel...ya sathi sikshanachi hi avastha badlali pahije
  • Raghu Gavit Shikshak kami, kam Kami.tyamule
    Adivasi mulana dnyan kami,mule shiknar kami,tyamule adivasi samaj mage,manun je 65 varshat hech chalalay apan fhakt fb batta marayla aage.
  • Adivasi Yuva Shakti Ayush Expectations from Educated Tribals :

  • 1) Awareness & understanding about awareness about social responsibilities towards tribal development
    2) Utilizing skill/potential/energy for tribal empowerment through various activities
    3) Common platform for sharing knowledge for students & experts
    4) Active involvement in tribal development programs as self initiative (also non formal level)
    5) Pro activeness towards Tribal empowerment (Ensuring quality education at schools, career guidance, etc)

shaligram takare

unread,
Sep 20, 2013, 5:57:35 AM9/20/13
to adi...@googlegroups.com
जय आदिवासी सर,
                           आम्ही आमच्या परिसरातील आश्रम शाळांना भेट देण्यासाठी जर गेलो तर आम्हाला काही ओळखपत्र ची जरूरत भासली तर काय करणार .कळावे..9921887850, 



2013/9/20 AYUSH activities <adi.ac...@gmail.com>
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
 
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSHonline

unread,
Sep 20, 2013, 1:08:23 PM9/20/13
to adi...@googlegroups.com

एका आदिवासी चा आवाज बोलतो आहे…..

 

आश्रमशाळा हि एक व्यवस्था आहे. यामध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे. यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे अहोरात्र झटत आहेत. परंतु तरीसुद्धा या यंत्रणेमध्ये अजून खूप त्रुटी आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा ज्या वेगात शैक्षणिक विकास होणे अपेक्षित होते तो वेग कुठेतरी रुतल्याचे आज चित्र दिसत आहे. यासाठी सर्वांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नातून जर या यंत्रणेला आतून बळकटी देण्याचे प्रयत्न झाले तर ही यंत्रणा अधिक लाभदायक ठरू शकते. परंतु जर बदनामीचे राजकारण करून कर्मचा-यांवर दोषारोप सिध्द करत बसलो तर यंत्रणा मोडकळीस येवून एक दिवस बंद पडू शकते. यात आश्रमशाळेच्या कर्मचा-यांपेक्षा आदिवासी समाजाचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. त्यासाठी आपणास जिथे शक्य होईल तिथे या व्यावास्थ्येला उभारी देण्यासाठी काम करूयात. त्यासाठी आतापर्यंत जमा झालेल्या आही अपेक्षित सुचना इथे देत आहोत. काही आपणास पटत नसतील तर आपण तशा सुचना आम्हाला कालवाव्यात. सुधारणा करण्यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करत आहोत....करत राहू. आश्रमशाळांमध्ये अपेक्षित सुधारणा

 

) आश्रमशाळेत सध्या वसतिगृह विभाग शिक्षण विभाग एकत्रच आहे. वसतिगृहासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने ती जबाबदारी शिक्षकांनाच पार पाडावी लागते. याचा विपरीत परिणाम अध्यानावर होत असल्याचे चित्र सगळीकडे आहे. त्यासाठी या दोन विभागांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. यामुळे शिक्षक अध्यापनावर लक्ष्य केंद्रित करतील शाळा सुटल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याने इतर अपघात होण्याची शक्यता फार कमी होईल.

 

) आश्रमशाळांमध्ये आदिवासी भागातील शिक्षकांची नेमणूक करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कारण त्यांना या क्षेत्रातील आव्हाने जबाबदा-यांची जाणीव असते. त्यामुळे काम करत असताना ते स्वतः पुढाकाराने काही बदल घडविण्यासाठी धोरणं तयार करू शकतात. परंतु जर शहरी भागातील व्यक्तीची नेमणूक केली, तर त्याला विद्यार्थ्यांऐवजी स्वताच्याच समस्या सुटत नाहीत. ग्रामीण जीवन, गावातील अपु-या सुविधा, वीज, पाणी, दळणवळणाची साधने आदी समस्या तो शहरी भागाशी तुलना करत सोडविण्याचा प्रयत्न करतो. त्या जर सुटल्या नाही तर मग नैराश्य निर्माण होते. त्याचे मन कामावर लागता ते सतत शहरी भागातील वैभवावर केंद्रित होते. परिणामी स्वताच दुख उराशी बाळगणारा आपल्या या आदिवासी मुलांना काय अध्यापन करणार....काय मार्ग दाखविणार? (याला काही अपवाद आहेत.)

 

) आज महाराष्ट्रात अनेक शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. आदिवासी विकास विभाग शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा पुरविते त्या सुविधा अनुदानित आश्रमशाळेत पुरविण्याची जबाबदारी शालेय प्रशासनाची असते. यात -याच वेळेस त्या सुविधा पोहचविल्या जात नाहीत. कागदोपत्री असणा-या सुविधा फक्त एखादा अधिकारी येणार असेल तर दिल्या जातात. जर निधीची तरतूद आहे...निधी खर्चही दाखविला जातो, तर मग त्या सुविधा पुरविण्याची सक्ती असावी. शासकीय आश्रमशाळांना दिल्या जाणा-या सुविधा आणि अनुदानित आश्रमशाळांना दिल्या जाणा-या सुविधा या समान पातळीवर असाव्यात. कारण खाते एकच आहे, शिकणारी मुलेही एकाच समाजातील आहेत. तर मग सुविधांमध्ये हा भेदभाव का केला जातो. शासकीय आश्रमशाळांमध्ये फळे वाटपाची तरतूद आहे अनुदानित आश्रमशाळांमध्ये असल्याचे कधी प्रत्यक्ष चित्र दिसले नाही.

 

) आजारी विद्यार्थ्यांना दवाखान्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देणे. कारण विद्यार्थी आजारी असल्यास पालकांना बोलावून घरी पाठविले जाते.

 

) विद्यार्थ्यांचे आई-वडील, नातेवाईक, संपर्क नंबर, फोटो .माहिती जतन करणे. तसेच यातील व्यक्तिंनाच विद्यार्थ्यांना भेटू द्यावे. त्यांच्या सोबतच विद्यार्थ्यांना घरी पाठवावे. अन्यथा पाठवू नये. (कारण आजकाल मुली परस्पर भाऊ आहे असे सांगून इतर मुलांबरोबर बाहेर जातात आणि मग यातून अनेक गैर प्रकार घडतात. याची पालकांना कल्पनाही असत नाही.)

 

) शैक्षणिक साहित, स्टेशनरी, इतर साहित्य यांचे काटेकोर वाटप करण्यात यावे. फक्त कागदोपत्री वाटप केल्याचे दाखवू नये. -याच वेळा पुस्तके किंवा इतर साहित्य दोघांत एक असे दिले जाते आणि अनुदान मात्र प्रत्येक विद्यार्थ्यामागे दिले जाते. सदर चित्र बदलणे गरजेचे आहे.

 

) आश्रमशाळेतील सर्व नवीन जुन्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे सक्तीचे करावे. यातून विद्यार्थ्यांमध्ये असणारे काही गंभीर आजार समोर येतील त्यावर वेळीच उपाययोजना करणे शक्य होईल. आरोग्यदायी विद्यार्थी असणे खूप गरजेचे आहे. मुलींची खास करून मोठ्या मुलींची नियमित वैद्यकीय तपासणी करणे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करणे.

 

) संगणकाच्या युगात E-Learning यंत्रणा कार्यान्वित करणे अभ्यासक्रमाचे नियोजन करून ते राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरातील शाळांना मदत करण्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.

 

) शालेय स्पर्धा परीक्षांचे नियोजन करणे, मार्गदर्शन करणे. यासाठी आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी असे व्याख्याते उपलब्ध करून दिले तर हे कार्यक्रम अधिक व्यापकपणे शाळा राबवू शकतात.

 

१०) अनेक अनुदानित आश्रमशाळांमध्ये हजेरी पत्रकावर पूर्ण कर्मचारी आहेत. परंतु प्रत्यक्ष ते कामावर हजर नसतात. आदिवासी समाजाचा असणारा निधी पगारावर खर्च होतो आणि कर्मचारी इतरत्र काम करतो. यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी शासनाचा पगार घेणारी व्यक्ती दुसरी असते आणि प्रत्यक्ष काम करताना रोजंदारीवर काम करणारी व्यक्ती असते. त्यामुळे ती व्यक्ती आपला रोज भरविण्यासाठी काम करते. विद्यार्थ्यांशी त्यांना काही देणे घेणे नसते.

 

११) आश्रमशाळेत काम करणा-या खासकरून अनुदानित आश्रमशाळांमध्ये काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगाराच्या कायम तक्रारी असतात. कधीच त्यांना वेळेत पगार मिळत नाही. अनुदान शिल्लक नाही असे कारण देवून अनेकवेळा पाच ते सहा महिने पगार दिले जात नाहीत. परत संपूर्ण पगार करण्यासाठी टक्केवारी मागितली जाते. अशा प्रकारे होणारी मानसिक आणि आर्थिक मानहानी झाल्यामुळे शिक्षक कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत नाहीत. यात विद्यार्थ्यांचे कधीही भरून येणारे नुकसान होते. म्हणून वेळेत पगार करण्याची तरतूद आहे ती काटेकोर पाळण्यात यावी.

 

१२) आश्रमशाळेत आता पाकीट संस्कृती वाढीस लागली आहे. तपासणीसाठी येणा-या प्रत्येक अधिका-याला चिरीमिरीचे पाकीट द्यावे लागते. पाकीट दिले तर शाळा चांगली असल्याचा शेरा मिळतो आणि पाकीट नाही दिल्यास शाळा बंद का करू नये अशी विचारणा केली जाते. ही संस्क्रती बदलणे अपेक्षित आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते , स्थानिक पुढारी, पालक यांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. विश्वासाने कामे करून घेतल्यास कर्मचारी अधिक जोमाने काम करतात आणि अधिकार गाजवत काम करण्याच्या सुचना केल्यास काम टाळण्याकडे अनेकांचा कल असतो.

 

13) काम करणारा कर्मचारी ज्या भागातील असेल, त्याला त्याच्या जवळपास नियुक्ती द्यावी जेणेकरून तो अधिक जोमाने काम करू शकेल. -याच वेळा कधी नंदुरबार, तर कधी डहाणू असे महाराष्ट्र दर्शन कर्मचा-यांना करायला लागते. यामुळे कर्मचारी आपले मानसिक स्वास्थ्य गमावून बसतो. त्याच्याकडून प्रामाणिक काम होत नाही.

 

१४) आजही अनेक आश्रमशाळा बंदिस्त कुंपण असलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक-अधीक्षक यांची नजर चुकवून शालेय परिसराच्या बाहेर जातात. यातून अनेक अनैक्तिक प्रकार घडत आहेत. ते थांबविण्यासाठी वसतिगृह जिथे असेल तिथे संपूर्ण बंदिस्त असे कुंपण करणे बंधनकारक करावे. यामुळे अनेक समस्या सुटू शकतील.

 

१५) अनेकवेळा आश्रमशाळा म्हणजे मज्जाच मज्जा असे लोकांना वाटते. परंतु प्रत्यक्ष काम करत असताना काय जबाबदारी पार पाडावी लागते ते काम करणारालाच माहित. यातून शाळेत काही अनुचित प्रकार घडला तर सर्व शिक्षकांना गुन्हेगाराच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. अतिशय हीन दर्जाची वागणूक त्यावेळेस मिळते. खरी चूक कोणाची याची शहनिशा करता शिक्षकाची चूक आहे असा निष्कर्ष काढून त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाते. या बाबी बदलणे अपेक्षित आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले तर शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होवू शकते. आश्रमशाळा म्हटले कि २४ तास ड्युटी अशी भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे शाळेत वर्ग अध्यापनाव्यतिरिक्त इतर उपक्रमांना फाटा दिला जातो. काही उपक्रम हे फक्त निमित्तमात्र असतात. तर काही कागदावरच असतात. त्यामुळे शाळा हे वातावरण आश्रमशाळेत राहता त्याला खानावळीचे स्वरूप प्राप्त होते. यातून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मी माझ्यासाठी खालील उपक्रम सुचविले आहेत.

. डिजिटल स्कूल: माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन समन्वयातून शिक्षणाचा दर्जा उंचावायचा प्रयत्न केला जात आहे. पाठ्यपुस्तकातील धडे कवितांचा आशय समजून घेतल्यानंतर अनिमेशनच्या तंत्रामुळे विद्यार्थी दृकश्राव्य अनुभवही घेणे आता यातून शक्य झाले आहे. अनिमेटेड फिल्म्स, मनोरंजक उपक्रम स्वाध्याय, चाचण्या, खेळ यांच्या मदतीने शिकताना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लावल्यास अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते. म्हणून अधिकाधिक शाळांनी डिजिटल स्कूल साठी आपल्या पातळींवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

. इंटरनेटच्या मदतीने शिक्षण: शाळेतील विद्यार्थी विविध संकेत स्थळांना भेटी देऊन माहिती घेऊ शकतात. टिपण काढू शकतात. त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होऊ शकते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या माहितीच्या महाजालाशी नाते निर्माण झाले, तर ज्ञानभांडार त्यांच्यासाठी खुले होइल.

. परिसर भेट: मुलांचे अनुभव विश्व भाव विश्व समृद्ध करणार्या निरनिराळ्या ठिकाणांना विद्यार्थी भेटी देणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थी स्वतः माहिती घेतील यातून त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावण्यास मदत होईल . उदा. न्यायालय, आठवडे बाजार, तुरुंग, पोलीस स्टेशन, वीट भट्ट्या, सुतारनेट, शेती, किरण, दुकान, पिठाची गिरणी, बँका, शेती सेवा केंद्र इत्यादी.

. पर्यावरण संवर्धन: विद्यार्थ्यांना परिसरात झाडे लावण्यास प्रोत्साहित करावे. त्याचे संगोपनही त्यांना करण्यास सांगावे. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मुलांना झाडांना राख्या बांधावयास सांगून त्यांचे एका अर्थाने पालकत्व स्वीकारत असल्याची जाणीव त्यांना करून द्यावी.

. हस्तलिखित: दरवर्षी हस्तलिखित शाळेच्या वतीने तयार केले जावे. सदर हस्तलिखितविद्यार्थ्यांना आपल्या भाषा प्रकारात लिहिण्यास साङ्गावे. ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांची भाषा ते प्रमाणभाषा तसेच कुटुंब शाळा यांना जोडणारा सेतू म्हणून या उपक्रमाचे आगळे महत्त्व आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी कमी बोलतात. लिहिताना कसेबसे लिहितात. लेखनाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या भाषेत व्यक्त होता यावे म्हणून प्रमाणभाषा तसेच व्याकरण याला फाटा देऊन विद्यार्थी मुक्तपणे या हस्तलिखितात लिहू शकतील असे वातावरण निर्माण करावे.

. शेतीची अवजारे: पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचा शाळेत संग्रह करावा. त्या अवजारांची नावे, त्यांचे उपयोग, हे अवजारे वापरल्याने होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगावयास प्रोत्साहित करावे.

. फिल्म डे: विविध भाषांतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट शाळेत दाखवले जावेत. त्यावर चर्चा केली जावी. विद्यार्थी आपली मते मांडतील . मनोरंजनातून शिक्षण हा यामागील उद्देश आहेच याशिवाय एखाद्या गोष्टीची चिकित्सा करण्याचा वस्तुपाठ म्हणजे हा उपक्रम होय.

. स्वच्छता दिवस: आठवडयातून एका दिवशी विद्यार्थ्याची वैयक्तिक स्वच्छता तपासली जावी . आदिवासी विद्यार्थी स्वच्छतेच्या सवयीच्या बाबतीत कधी-कधी दुर्लक्ष करतात. परंतु स्वच्छता दिवस या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे सहज शक्य आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या सवयी अंगिकारण्याने विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल.

. जंगलवाचन: विद्यार्थ्यांना परिसरातील जंगलाची सहल घडविताना प्रत्यक्ष अनुभूतीने शिक्षण दिले जावे. झाडे, वेळी, फुले, पशु-पक्षी, डोंगर- दऱ्या, या विषयाची माहिती स्थानिक माहितगार लोक विद्यार्थ्यांना सांगू शकतील असे नियोजन करावे.

१०. वाचन संस्कार: विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. परिपाठात श्यामची आई, एक होता कार्व्हर यासारख्या पुस्तकांचे प्रकट वाचन घेतले पाहिजे. वाचलेल्या पुस्तकावर विद्यार्थी गटागटात बसून चर्चा करतील असे नियोजन करावे.

११. कात्रण संग्रह: विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रे वाचनाची गोडी निर्माण करावी. त्यातील विविध विषयांवरील बातम्या, छायाचित्रे, यांची कात्रणे काढण्यास सांगावे. ती वहीत चिकटविण्यास सांगावे. ऑलिंपिक, पंढरीची वारी, संगणक, जलोत्सव, बोधकथा, खेळ आदी विषयावर आधारित कात्रण संग्रह विद्यार्थ्यांनी केले तर वर्षा अखेरीस मोठा संग्रह होऊ शकेल.

१२. शब्दाची बाग : शाळेसमोरील भिंतीवरील दगडांना निरनिराळे रंग देऊन त्यावर इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतील शब्द लिहिले जावेत. त्यात धरणांची, जिल्ह्यांची, किल्ल्यांची, संतांची, वर्तमानपात्रांची नावे, जोडाक्षरे लिहावीत. त्यातून मुलांना भाषिक खेळ प्रश्नमंजुषा खेळण्याची सवय लावावी. वाचन तसेच सामान्य ज्ञान या बाबी सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.

१३. हस्ताक्षर सुधार प्रकल्प: विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होतो. देवनागरी लिपीतील मुळाक्षरे योग्य पद्धतीने लिहिण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जावे सराव घेतला पाहिजे.

१४. छंदवर्ग: नृत्य, गायन, वादन, वक्तृत्व, पाठांतर, रांगोळी, रंगभरण, वाचन, भटकंती, निरीक्षण आदि छंदांची जोपासना व्हावी यासाठी शाळेत छंद वर्गांचे आयोजन केले जावे. त्यातून विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या कलागुणांना खतपाणी घालताना व्यासपीठही उपलब्ध करून दिले जाईल.

१५. विद्यार्थी वाढदिवस: दैनंदिन जीवन संघर्षात आणि रोजीरोटीच्या प्रश्नात ग्रस्त असणाऱ्या आदिवासी कुटुंबात मुलांचे कोडकौतुक करायला आई-वडिलांना वेळ नसतो त्यामुळे वाढदिवस ही कल्पनाच आदिवासी मुलांना माहित नसते. इतर मुलांचे वाढदिवस पाहताना ती मुले मनातल्या मनात कुढतात. शाळेने प्रत्येक मुलाचा वाढदिवस साजरा करावा. त्यांच्या कानावरही हॅप्पी बर्थ डे... चे सूर पडू द्यावेत.

१६. फटाकेमुक्त शाळा: पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांनी जाणीव-जागृती करावी. शिक्षकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे. फटाके वाजविण्याची शपथच मुलांना घ्यायला सांगावी. परंतु त्या अगोदर उद्बोधन करावे.

१७. क्रीडा: मुलांना विविध योगासने, सामुदायिक कवायत करण्यास सांगावे. विविध खेळ खेळण्याची गोडी निर्माण करावी. झाडावर चढणे, डोंगर चढणे असे निरनिराळे खेळही खेळण्यास सांगावे.

१८. विविध गुणदर्शन: दरवर्षी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जावे. शाळेतील १०० टक्के विद्यार्थी यात सहभागी होतील याचे नियोजन करावे. रंगमंचावर येऊन आपली कला सादर करताना त्यांना नवा आत्मविश्वास प्राप्त होईल…. .

 

2013/9/20 AYUSH activities <adi.ac...@gmail.com>

From: adi...@googlegroups.com [mailto:adi...@googlegroups.com] On Behalf Of AYUSH activities

...

image001.jpg

Ravindra Talpe

unread,
Sep 22, 2013, 3:26:02 AM9/22/13
to adi...@googlegroups.com
जय आदिवासी,
आदिवासी समाज व विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय व वस्तुस्थिती मांडणे
म्हणजे बदनामी नाही. आपणांपैकी कुणीही राजकारणात नाही, त्यामुळे
राजकारणाचा प्रश्नच नाही. अस्तित्वात असलेली व्यवस्था मोडण्यासाठी नव्हे
तर सुधारण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करीत आहोत. आदिवासी आश्रमशाळा व
शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न समाजाविषयी
आस्था व कळकळ असलेला एक घटक म्हणून करीत आहे. आयुषचा सहभाग व विचार
स्वागतार्ह. आपले सर्वांचे अंतिम ध्येय आदिवासींचा खराखुरा व सर्वांगिण
विकास (कागदोपत्री नव्हे) हेच आहे, त्या दिशेने मार्गक्रमण करुया.
आपल्या सर्व सूचना मान्य. अधिक सूचना असल्यास त्वरीत कळवाव्यात.
आपला नम्र
रवींद्र तळपे
> From: adi...@googlegroups.com [mailto:adi...@googlegroups.com] On Behalf
> Of shaligram takare
> Sent: Friday, September 20, 2013 3:28 PM
> To: adi...@googlegroups.com
> Subject: Re: AYUSH | Re: Scholars report that problems still exist in Ashram
> schools.
>
>
>
> जय आदिवासी सर,
>
> आम्ही आमच्या परिसरातील आश्रम शाळांना भेट
> देण्यासाठी जर गेलो तर आम्हाला काही ओळखपत्र ची जरूरत भासली तर काय करणार
> .कळावे..9921887850,
>
>
>
>
>
> 2013/9/20 AYUSH activities <adi.ac...@gmail.com>
>
> · Comments @ Fb group : https://www.facebook.com/groups/adivasi/
>
>
>
>
>
> <https://www.facebook.com/nitin.valvi.794> Nitin Valvi maharashtra rajyat
> jitkya ashram school ahet tyat mothya pramanat shikshakanchya jaaga purnpane
> bharnayat yaavya..apurya teachrmule vidyarthyanche kshaikshanik nuksan hot
> ahe...
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585566714840073&offset=0&total_comments=13>
> 3 hours ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Unlike ·
> <https://www.facebook.com/browse/likes?id=585566714840073> 2
>
> · <https://www.facebook.com/raghu.gavit>
>
> <https://www.facebook.com/raghu.gavit> Raghu Gavit Nitin borobar manat ahe
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585576171505794&offset=0&total_comments=13>
> 3 hours ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Unlike ·
> <https://www.facebook.com/browse/likes?id=585576171505794> 1
>
> · <https://www.facebook.com/nitin.valvi.794>
>
> <https://www.facebook.com/nitin.valvi.794> Nitin Valvi n ashrma shchool
> mhatli mhanje tethe dusrya konachi nahi tr aaplya aadiwasi samajachich
> aadiwasi por shiktat ..vishay shikshak apure tr dnyaan apure...jewhde
> vidyarthi changlyaprakare shikshan gheun baher padtil tewhdech aadiwasi
> samajachya vikaasat bhar padel....
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585579644838780&offset=0&total_comments=13>
> 3 hours ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Unlike ·
> <https://www.facebook.com/browse/likes?id=585579644838780> 1
>
> · <https://www.facebook.com/nitin.valvi.794>
>
> <https://www.facebook.com/nitin.valvi.794> Nitin Valvi jya jaya gavchya
> shalanmadhe apure shikshak astil tya tya shalanmadhe purn shikshak bharnyat
> yave mhanun aaplya lokani pahije tya thikani dabaav dakhavava..
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585581028171975&offset=0&total_comments=13>
> 2 hours ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Like
>
> · <https://www.facebook.com/sachine.satvi>
>
> <https://www.facebook.com/sachine.satvi> Sachine Satvi Sharing my personal
> views on Ashram Shala issues.
>
> Expectations from Govt / Tribal Development Dept. :
> 1) Ensuring Quality education to meet current global competition standards
> to meet employment opportunities.
> 2) Career planing, Guidance & full time counseling for
> career/employment/entrepreneurship development
> 3) Tribal empowerment to Students studying in ashram shala (Tribal culture,
> Tribal Festival, Tribal Identity, Tribal Art, Tribal literature, etc)
> 4) Clear vision & mission about tribal development to all concern
> employee/officers/Representatives
> 5) Providing employment/entrepreneurship opportunities to Tribals by
> priority (Teachers in TSP area, officers in Dept. etc)
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585581894838555&offset=0&total_comments=13>
> 2 hours ago · <https://www.facebook.com/groups/adivasi/> Unlike ·
> <https://www.facebook.com/browse/likes?id=585581894838555> 3
>
> · <https://www.facebook.com/kailas.talpade>
>
> <https://www.facebook.com/kailas.talpade> Kailas Talpade Adivasi ashram
> school sathi asnara shikshan vibhagacha karbhar changla asava..aaj chya
> paristhitila tethe paise deun inspection purn hote,(500-1000ru.) he badal le
> pahije.kaamchukaar shikshkanvar kathor karwai hone garje che ahe ..ya school
> che control p.o.kade theu naka karan tyana itar tribal yojna nche khoop kaam
> aste...
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585600341503377&offset=0&total_comments=13>
> 2 hours ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Unlike ·
> <https://www.facebook.com/browse/likes?id=585600341503377> 2
>
> · <https://www.facebook.com/raghu.gavit>
>
> <https://www.facebook.com/raghu.gavit> Raghu Gavit Sagle shikshak sarkhe
> nastat ,kahi manapasun changle kam kartat ,pan saglyat mothi sokantika hi
> ahe ki pratyek asharam school madhye shikshak kami ahet.
> Tyala p.o.pan nahi government jababdar ahe
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585603264836418&offset=0&total_comments=13>
> 2 hours ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Like
>
> · <https://www.facebook.com/kailas.talpade>
>
> <https://www.facebook.com/kailas.talpade> Kailas Talpade Gavit saheb mi
> spast karu icchito ki mi majhya dolyani 1 year ha anubhav baghitla ahe
> bahutek shikshak fakt pagarapurte kaam kartat (mi sarvana dosh det nahi)
> karan tyanchya var khaas ase control nahi...dusra prasn p.o.kade hi
> jababdari deu nahi karan tyan a.v.project antargat anek shaskiya yojna paar
> padavya lagtat.p.o.ashram school madhe ekhada guna (gambhir) ghdla tarach
> bhet detat nahitar kadhich tethil paristhiti jaun baght nahit
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585606068169471&offset=0&total_comments=13>
> 2 hours ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Unlike ·
> <https://www.facebook.com/browse/likes?id=585606068169471> 2
>
> · <https://www.facebook.com/kailas.talpade>
>
> <https://www.facebook.com/kailas.talpade> Kailas Talpade Aaj govt.sarvat
> jast adivasi ashram school sathi nidhi uplabdh karte mag ka vikas hot
> nahi...ashram school madhe mulana fhakt rahnyachi soye asavi jevan nako
> tyacha sarv kharch mhanun ac.no.var tyana rakkam dyavi mhanje mule changle
> jevan gheu shaktil, karan hostel madhe mulana khade-kide-alai khaoo ghatli
> jate..tel,gahoo,tandul,masale,mirchi,saban,tel he sarv vataghti karun
> sampavale jate
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585608798169198&offset=0&total_comments=13>
> about an hour ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Unlike ·
> <https://www.facebook.com/browse/likes?id=585608798169198> 1
>
> · <https://www.facebook.com/sachine.satvi>
>
> <https://www.facebook.com/sachine.satvi> Sachine Satvi Expectations from
> Tribal Leaders/organizations :
> 1) Must have clear understanding about vision & mission for Tribal
> Development
> 2) Must give required inputs/suggestion/improvements for policy making
> 3) Must review actual impact analysis of various development schemes for
> tribal community
> 4) Must have robust mechanism with strong networking & leadership to solve
> all issues related to tribal community, if any
> 5) Must have common understanding about roles & responsibility for working
> together towards tribal development (To ensure tribal leadership at every
> level)
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585609651502446&offset=0&total_comments=13>
> about an hour ago · <https://www.facebook.com/groups/adivasi/> Like
>
> · <https://www.facebook.com/raghu.gavit>
>
> <https://www.facebook.com/raghu.gavit> Raghu Gavit Tuzh borbar ahe fd pan
> ya madhye fhakt shikshak doshi nahit purn system doshi ahe karn bhrastachar
> chalto ,he pan mahit asel peiashanvar chalte sagle kahi he apan fb bolun
> badlu shakat nahi te tyasati lokanchi janjagruti karayla pahije apan
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585609981502413&offset=0&total_comments=13>
> about an hour ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Like ·
> <https://www.facebook.com/browse/likes?id=585609981502413> 1
>
> · <https://www.facebook.com/kailas.talpade>
>
> <https://www.facebook.com/kailas.talpade> Kailas Talpade Janjagruti apoaap
> hoil pan ya sathi adivasi mule sakshar zhali pahijet mhanje tyana he lavar
> sarv patel an apoaap sarv kahi badlel...ya sathi sikshanachi hi avastha
> badlali pahije
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585621094834635&offset=0&total_comments=13>
> about an hour ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Like
>
> · <https://www.facebook.com/raghu.gavit>
>
> <https://www.facebook.com/raghu.gavit> Raghu Gavit Shikshak kami, kam
> Kami.tyamule
> Adivasi mulana dnyan kami,mule shiknar kami,tyamule adivasi samaj mage,manun
> je 65 varshat hech chalalay apan fhakt fb batta marayla aage.
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/585562304840514/?comment_id=585624678167610&offset=0&total_comments=13>
> about an hour ago via <https://www.facebook.com/mobile/> mobile ·
> <https://www.facebook.com/groups/adivasi/> Like
>
> · <https://www.facebook.com/adiyuva>
>
> <https://www.facebook.com/adiyuva> Adivasi Yuva Shakti Ayush Expectations
> <https://www.facebook.com/rajuthokal9?hc_location=stream> Raajoo Lakshman
> Thokal posted to
> <https://fbstatic-a.akamaihd.net/rsrc.php/v2/yw/r/drP8vlvSl_8.gif>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/?hc_location=stream> Adivasi Yuva
> Shakti
>
>
>
> <https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=468257433282231&id=457219087719399>
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/005801ceb624%24057a92c0%24106fb840%24%40gmail.com.
>


--
Thanks & Regards,
Ravindra U Talpe
==============================
Cell: 98227 65531
==============================

sandeep sathe

unread,
Sep 23, 2013, 10:07:12 AM9/23/13
to adi...@googlegroups.com

Ravi talape sirrani sangitalelya upay yojana amalat aalya tar sarva ashram shalla model schools banatil.....Pan mahatvache aahe te Changle shikshak millane khup garjeche aahe

Narendra Pendse

unread,
Sep 23, 2013, 10:41:13 AM9/23/13
to adi...@googlegroups.com
Priy Bandhu Bhagini,

Apan jo vichar karat ahat to changala ahe. Tyamaddhye ek bhar ghalayachi ahe.

Ya deshat vividh jati ahet. Sarvanee ekmekana madat keli tar desh lavkar pudhe jaeel. Apalyala jya kaushalyanchee garaj ahe tee sarvankadun shikane awashyak ahe.


Regards,
Narendra Pendse, Pune, Bharat.
+91 7709013232

sandeep sathe

unread,
Sep 24, 2013, 7:49:21 AM9/24/13
to adi...@googlegroups.com

@Narendra pendse...... aamhalaa manya aahe ki hya deshat khup jati aahet pan tyatil so called pudharlelya jatinmullech aajchi adivasinchi hi dayniy avastha aahe.....Tyanni jar kharokhar manapasun madat keli asati tar aaj hi avastha nasati adivasi samajachi.....Aani jatinirmulanachya  aivaji aapan keval jativastav dakhavoon kay sangu pahata he kahi kallat nahi.......

Narendra Pendse

unread,
Sep 24, 2013, 11:39:55 PM9/24/13
to adi...@googlegroups.com

Priy Bandhu Bhagini,

Mee apalya matashi sahamat ahe. Jati sampalya tarach Bharat balwan hoeel. Let us work together to unite Bharatiy people and make Bharat best in world ! 

Hamara Bharat Mahan !

Amruta Redkar

unread,
Sep 24, 2013, 9:34:47 PM9/24/13
to adi...@googlegroups.com
Dear Mr.Sathe,

We are Govt. approved ICSE Board school, started in the year 2011, At-Post Padel, Dist. Sindhudurg, Maharashtra, the remote konkan region, working for a social cause.  In this region English medium school is not available.  We are struggling for the quality education in this area. The land and school bldg is ready.  We are going ahead with a new construction for further development.    

We are in search of the volunteers to make the activity better.  

Also we need the fund for our activity.   Our Trust is under the 80-G Category.

Estimated Construction of the New School Bldg. is Rs.83 Lakhs.

Regards,


Amruta Redkar
Chairman-Savitri Foundation
9769236848
 




From: sandeep sathe <sathesa...@gmail.com>
To: adi...@googlegroups.com
Sent: Tuesday, September 24, 2013 5:49 PM

AYUSH activities

unread,
Sep 25, 2013, 12:27:42 PM9/25/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
Nice decision ! let us expect Tribal Students will learn Tribal cultural values/History/practical Education which will give them power to compete with global students for career.

Adi karyakram

unread,
Sep 25, 2013, 12:48:42 PM9/25/13
to AYUSH google group
आदिवासी शिक्षणासाठी स्वतंत्र कक्ष
- महेंद्र महाजन ः सकाळ वृत्तसेवा


नाशिक- राज्यातील आदिवासी शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे घोंगडे बऱ्याच दिवसांपासून भिजत पडले होते. अखेर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या उपसमितीने यासंबंधीचा प्रस्ताव सरकारला सादर करण्याची मुभा आदिवासी विकास विभागाला दिल्याने शिक्षण कक्ष रचनेला वेग येणार आहे. 

मुंबईत उपसमितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आदिवासी विकास आयुक्तालयामध्ये शिक्षण कक्ष स्थापनेसंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 1972-73 मध्ये आदिवासी कल्याण संचालनालय सुरू करण्यात आले होते. 1983-84 मध्ये मंत्रालयात समाजकल्याणमधून आदिवासी विकास विभाग स्वतंत्र झाला. पुढे 15 जानेवारी 1992 मध्ये पुनर्रचना होऊन संचालनालयाचे रूपांतर आदिवासी विकास आयुक्तालयात झाले. कर्मचारी संघटनांचा रेटा वाढल्यावर आदिवासींच्या शिक्षणाचा स्वतंत्र विभाग 1999 मध्ये आयुक्तालयामध्ये सुरू करण्यात आला. मात्र, विभागाची हेळसांड मोठ्या प्रमाणात झाली आणि शिक्षणाची परवड होऊ लागली. शिक्षण विभागाचे अधिकारी आदिवासी विकासला सोडून आपल्या विभागात परत गेल्याने अधिकारी शोधण्याची वेळ आली. याच अनुषंगाने आदिवासी विकास आयुक्तालयामध्ये शिक्षणासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, आदिवासींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या उपलब्ध पदांच्या विसंगतीबद्दल नाराजीचा सूर आळवल्याने उपसमिती स्थापन झाली होती. 

शिक्षण कक्षाची रचना आयुक्तालय, राज्यातील चार अप्पर आयुक्त आणि 29 प्रकल्पाधिकारी स्तरापर्यंतच्या विस्ताराची असेल. आयुक्तालयात सहआयुक्त एक, सहाय्यक आयुक्त एक, सहाय्यक प्रकल्पाधिकारी तीन, वरिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी तीन, कार्यालय अधीक्षक एक, लिपिक-टंकलेखक नऊ, शिपाई तीन, अशी 21 पदे असतील. प्रादेशिक अप्पर आयुक्तालय स्तरावर प्रत्येक ठिकाणी सहाय्यक आयुक्त एक, सहाय्यक प्रकल्पाधिकारी तीन, वरिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी एक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक दोन, लिपिक-टंकलेखक नऊ, वर्ग चारचे कर्मचारी तीन, अशी 19 पदे राहतील. प्रत्येक प्रकल्पाधिकारी स्तरावर सहाय्यक प्रकल्पाधिकारी तीन, लिपिक-टंकलेखक बारा, शिपाई तीन, अशी पदांची रचना राहणार असून, राज्यभरासाठी 111 कनिष्ठ विस्ताराधिकारी, 32 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकांची पदे आवश्‍यक मानली जात आहेत. राज्यामध्ये 552 सरकारी आणि 556 अनुदानित आश्रमशाळा आहेत. दहा आश्रमशाळांसाठी एक याप्रमाणे कनिष्ठ विस्ताराधिकारी अपेक्षित मानले आहेत. त्याचप्रमाणे 476 वसतिगृहांसाठी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदांची मागणी आहे. 

सरकारी आणि अनुदानित आश्रमशाळा, सरकारी वसतिगृह चालवणे, निरीक्षण व तपासणी, कर्मचारी प्रशिक्षण, परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करणे, प्रावीण्य परीक्षा आणि प्रशिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता, विद्यार्थ्यांचे आरोग्य, उद्यान विकास, शालेय क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आदी कामे नवीन शिक्षण कक्षाकडे सोपविण्याचा आयुक्तालयाचा मानस आहे. आयुक्तालयाकडून सविस्तर जबाबदाऱ्यांसह रचनात्मक कामकाजाचा अहवाल सरकारला सादर होईल. सरकारकडून हा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात येईल. ही समिती मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करेल. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर स्वतंत्र शिक्षण कक्षाची रचना सुरू होईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षाच्या अगोदर शिक्षण कक्षाचा विस्तार होऊ शकेल. 

बाराशे पदांचे पुनरुज्जीवन 
आदिवासी विकास विभागाची बाराशे पदे 15 मार्च 2012 च्या आदेशानुसार सरकारला समर्पित करण्यात आली होती. त्यामध्ये कामाठी आणि स्वयंपाकीची प्रत्येकी चारशे, सफाईगारांची 120, चौकीदारांची 80, केंद्रप्रमुखांची 144, प्राथमिक मुख्याध्यापकांची 84 या पदांचा समावेश होता. ही पदे पुनरुज्जीवित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यास मंत्रिमंडळाच्या उपसमितीने अनुकूलता दर्शवली आहे. त्यानुसार आयुक्तालयातर्फे सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे आणि तेथून मंत्रिमंडळाला सादर होईल. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यावर बाराशे जणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल.

Link http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5556209638304475532&SectionId=13&SectionName=%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&NewsDate=20121019&Provider=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%20%E0%A4%83%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7 


--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
 
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSHonline

unread,
Sep 25, 2013, 2:34:01 PM9/25/13
to adi...@googlegroups.com

Independent Education for Trial's
Definitely it will give new heights to Tribal Empowerment & Development
Let us define our own education system for better future

 

 

स्वायत्त आदिवासी शिक्षण विभाग

आदिवासी सशक्तीकरण आणि आदिवासी विकासाला नवी दिशा मिळावी हि अपेक्षा!

चलो आपण आपल्या विकासासाठी स्वतःची शिक्षण व्यवस्था उभारुयात

 

image001.jpg

john padvi

unread,
Oct 5, 2013, 10:58:48 PM10/5/13
to adi...@googlegroups.com

Sorry ...mom but  what types of quality education do you want provide.qualities is not depends of upon the medium which he take education.?

AYUSH activities

unread,
Oct 17, 2013, 1:49:51 PM10/17/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

सर्व वाचकांना विनंती आहे कि हा विषय गांभीर्याने घ्यायची गरज आहे. 
आज प्रत्येक शाळेत वसतिगृहात आपल्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. त्याचा मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होवून वेगळे वळण मिळते. 
विद्यार्थी हे आपल्या भावी समाजाचा कणा आहेत तो मजबूत करण्यासाठी गुणवत्ता शिक्षण, व्यवसाय रोजगार मिळणे महत्वाचे आहे. 
आज विद्यार्थ्यांना आपला पाठींबा हवा आहे, जेणेकरून त्यांचे प्रश्न ते सोडवू शकतील. तर चला आपल्या भावी पिढी साठी एक होवून साथ देवून त्यांचे प्रश्न सोडवूया. 



Requesting all readers, let us come together & think seriously. 
As students are backbone of our future community. let us help them for getting quality education & make successful career in future competition.

Today Our students need your active support for their voice. by supporting those students escalate to concern authorities in your contact.  
Let us do it together! 

-------------------------------
Vasant Bhasara  : 

Jaab vicharne ani hostel la nivasi n rahnarya ahikshakansahit anyay karnaryanvar karyvahi vhavi

-------------------------------

वसतिगृहातही आदिवासी विद्यार्थी दहशतीखाली 

वसतिगृहातील सुरक्षा रक्षकाची दादागिरी

 डहाणू आगर येथील शासकीय वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व मारहाण, आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द ….

सहन केले जाणार नाही!

विद्यार्थ्यांनो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

आश्रम शाळा माजी विद्यार्थी संघ 

आदिवासी भविष्यासाठी आदिवासी युवकांचे व्यासपीठ 


----------------------------------------------------------------------------

Vasant Bhasara  : 
Shashkiy Vastigruhanmadhe savarnnanche adiwasi vidyarthyanna jativachak shivigaal v marhan hostel agar babat Kahi pavli uchalali tar vidyarthyanna anyayavirudh awaj uthavne v ladhnyachi takad nirman hoil sadhya sarv dahsatikhali ahet ase mat parisaratil rahivashinche ahe jyanna saty partishtiti mahit ahe ase dahanu agar yethil 
adiwasi bandhav

AYUSH activities

unread,
Oct 18, 2013, 11:41:47 AM10/18/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in


News (Marathi Media) 

सोयी-सुविधांचा अभाव, वारंवार तक्रार करूनही झालेले दुर्लक्ष तसेच मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार याला कंटाळून गुरुवारी अखेर ठाणे जिल्ह्यातील डोंगारी शासकीय आश्रमशाळेतून ४0 विद्यार्थी पळाले.
आश्रमशाळेत विद्यार्थी राहत असलेल्या खोल्यांमध्ये अपुरा प्रकाश, बंद पंखे, वर्ग खोलीचे निखळलेले दरवाजे, पाण्याची बोरींग बंद अशा दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण जाते आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांनी आo्रमशाळेचे मुख्याध्यापक बी.यू. चव्हाण यांच्याकडे वारंवार तक्रारही केली. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. तसेच आo्रम शाळेत सकाळचा नाष्टा व जेवण वेळेवर मिळत नाही, रात्री १0 वाजता विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. या मनमानी कारभाराला कंटाळून सकाळी अखेर विद्यार्थ्यांनी पलायन केले. विद्यार्थी अचानक कोणालाही न सांगता निघून गेल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांचे धाबे दणाणले.
डोंगारी आo्रमशाळेचे अधीक्षक के.के. देसाई यांनीही विद्यार्थी पळून गेल्याचे कबूल केले असून, याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना कळविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या शोधार्थ मुख्यध्यापकांनी डहाणू गाठले. ते म्हणाले की, विद्यार्थी वाणगाव येथे असल्याची माहिती मिळाली आहे. मी स्वत: त्या ठिकाणी जाऊन मुलांशी बोलणार आहे. डहाणूच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे अधीक्षक शैलेश नवल म्हणाले की, विद्यार्थ्यांचा तपास लागला असून, माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.





खरा किसा : (Reality)

आश्रम शाळेतील पूर्ण किस्सा, मी आणि आमचे सहकारी मित्र भारत वायेडा, सचिन, प्रताप, राज, विराज असे सगळे सोबत होते. आम्ही विद्यार्थ्यांना रात्री डोंगरी संभा गावात सोडून आलो. तेथील परिस्थिती खूप भयानक आहे तिथे अक्षरशः आमच्या डोळ्यातून अश्रू आले होते. लहान मुले अभ्यास करताना लादीवर झोपी गेले होते, खाली सतरंजी नाही, गोणपाट नाही. मुले झोपल्या नंतर सफरचंद वाटले जातात, उरलेले सफरचंद बाजारात तसेच घरी ठेवले  जातात. सी एफ एल बल्बचा वापर फक्त शिक्षकांच्या रूम मधेच आहे त्यांच्या रूमला २ पंखे आहेत. वर्गात जिथे शिक्षकांची जागा आहे तिथेच पंख्याची जागा. सौचालायाची दैनीय अवस्था. मुलांच्या  रूमला कडी लावल्यानंतर वेंटीलेषण सुधा नाही. मुलांना मारहाण केली जाते, रात्री चोरीची वीज वापरली जाते ती सुद्धा मुलांकडून केली जाते. हे सगळे विद्यार्थ्यांकडून ३० मिनटात सत्य बाहेर आले .   देव जाणे काय होणार आदिवासी विद्यार्थ्यांचे. आदिवासी विद्यार्थ्यांची भयानक परिस्थिती बघवत नाही. दिवसाच दिसत नाही तर गडद अंधारात काय दिसणार देव या सरकारला. येथे सार्वजन मँनेज  होतात म्हणून ह्यांची हिम्मत होते. नाही तर इतकी हिम्मत झाली नसती. सरकार सर्वकाही पुरविते फक्त ह्यांना विद्यार्थ्यांना वाटा द्यायचे, त्या ताटातले सुद्धा खावून टाकतात. कर्मचाऱ्यांची सर्व मूलं गुटगुटीत होती आणि बिचारे आश्रम शाळेतील मूलं कुपोषित दिसत होती. इतका पगार घेऊन सुधा ह्यांची तोंडाच्या घासा कडे नजर जाते. ह्यांची हे प्रकरण येथेच मँनेज होणार कारण कि ज्यांना पोळी भाजायची होती त्यांनी ह्यावर पोळी भाजली. तेच अधीक्षक आणि मुख्याध्यापक पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार. बघूया पुढच्या भेटीत काय होते ते. एकदा तरी डोंगरी आश्रम शाळेला भेट देवून सत्य जाणून घ्यावे हि विंनती ! (Mail Text : Ramesh Gupta)

Sanchita Satvi

unread,
Oct 18, 2013, 11:54:02 AM10/18/13
to adi...@googlegroups.com

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !

 धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!

डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक)   त्याच  वसतिगृहातील  आदिवासी विद्यार्थांना मारहाण आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.

अरे समजतात काय हे स्वताला …? यांना  रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .

येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध  करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक  गुंडांना बोलावून मारहाण शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास  एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .


आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!

 आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला  विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या  गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे , विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . यामुळे विद्यार्थांना  मानसिक शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना  आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना , स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .


उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!

आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके  नियमित facebookवर  वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post   facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता  येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय  तुम्ही…? जिथे google  facebook माध्यम  बनवून  आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि  आपण  कुठे  केवळ गुड मोर्निग नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात  हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ते जण आपली मते comment like करून मांडत असतात ,मग  बाकीचे कुठे  गेले  ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार  घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा  स्वाभिमानच हरवला आहे ….?

केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली  धुंदलवाडी  येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर  बलात्कार प्रकरणाची घटना असो, या अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि  हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .


नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …?

आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !

एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता  त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत ( वी,ते ११वीम्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"

धिक्कार असो अशा मानासिकतेचा  !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .

आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?


आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !         

 विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत ,कुणी पालकांनी आवाज उठवलाच तर तो बड्या प्रवृत्तींकडून  दाबला जातोय .

           आणखी एका मुद्द्याकडे मला सर्वांचे लक्ष वेधून घ्यावेसे वाटतेय कि ,आज बहुतेक  आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक म्हणा अधीक्षक किंवा सुरक्षारक्षक वा इतर कर्मचारी हे स्थानिक आदिवासी नसून देशावरून आलेले बिगर आदिवासी असतात ,या लोकांना आदिवासी समाजाबद्दल आपुलकी असते ना अस्मिता (काही अपवाद वगळता) .केवळ अर्थार्जनासाठी नोकरी करायची म्हणून करत असतातजर स्थानिक आदिवासींची निवड या ठिकाणी झाली तर नक्कीच हे प्रकार बदलू शकतात . निदान तशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही

             काही "अभ्यासू"(…?) लोकांनी आम्हालाही प्रश्न विचारलेत कि ''तुम्ही काय करता या असल्या प्रश्नांवर… ? ,काहींनी तर निर्णयच दिला कि 'तुम्ही काहीच करताना दिसत नाहीत' .अशा अभ्यासू मंडळींना मी सांगू इच्छिते कि केवळ इतरांना "तुम्ही काय केले ""असे विचारण्यापेक्षा " आपण सोबत मिळून  करूया 'असे म्हणा ; मित्रांनो हा समाज आपला आहे, मग कुणी एक व्यक्ती किंवा संघटना एकटीने लढून चालत नाहीत्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे . कारण एकटा  आवाज दाबला जातोय पण तोच आवाज जेव्हा पूर्ण समाजाकडून उठवला जाईल  , तेव्हा तो एल्गार असेल  .,

मित्रांनो हा लेख त्या तमाम आदिवासी तरुणांना जागे करण्यास आहे जे समाजात होणारे अन्याय बघूनही शांत आहेत .ज्यांची  बोटे केवळ नट नट्यांच्या फोटोला like करण्यात मग्न असतात . आपण या समाजाचे भविष्य आहोत. पण  इतके उदासीन भविष्य काय कुणाचा उद्धार करणार …?



उपाय 

             या घटनाच्या निमित्ताने आपण तरुण पिढी एकत्र येवून पुढील गोष्टी तर नक्कीच करू शकतो .

) पालक ,आजी माजी विद्यार्थी यांची एक समिती स्थापन करून एक दबाव गट बनविणे ,जेणेकरून असे प्रकार घडल्यास आपला दबाव गट प्रशासन आपले नेते दोघांवरही दबाव आणून या असल्या प्रकरणाचा छडा लावण्यास दोषींना योग्य ती शिक्षा देण्यास  आपण त्यांना भाग पाडू शकतो .

) याशिवाय सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक गट बनवून ते आपल्या पाल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देवू शकतात ,शेवटी एकीचे बळच कामी येते .

) आश्रमशाळेतील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना आपल्यावर होणाऱ्या  अन्यायाविरुध्द बोलण्यास पुढे आणायला हवे ,याशाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना अभय देणे गरजेचे आहे .

) पालक विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून अन्याय झाला तर त्याबद्दल दाद कशी मागावी ,कुठे तक्रार करावी हे सर्व मुद्दे त्यांना पटवून देवून त्याची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे .

यासाठी सर्वांनी एकत्र लढा देणे गरजेचे आहे शेवटी आजचे विद्यार्थी हे उद्या समाजाचे भविष्य ठरतील .


लक्षात घ्या ,आता शांत बसले तर छत्तीसगड झारखंड च्या आदिवासिंसारखी (लाखो आदिवासींची गावेच्या गावे पेटवून देणे ,त्यांना  त्यांच्या जमिनीवरून हुसकावणे ,आदिवासी स्त्रियांवर बलात्कार ,नक्षलवादी सांगून आदिवासींवर गोळीबार ,खून आणि प्रचंड प्रमाणात आदिवासींची पिळवणूक ) आपली गत व्ह्यायला वेळ नाही लागणार, किंबहुना ही  त्याच पर्वाची सुरवात मानायला हरकत नाही.

 

संचिता सातवी, आदिवासी युवा शक्ती

 





2013/10/18 AYUSH activities <adi.ac...@gmail.com>

--
-----------------------------------------------------------------------
Get regular updates at facebook like our page : www.facebook.com/adiyuva1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html

---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Oct 18, 2013, 1:48:02 PM10/18/13
to AYUSH google group
Read in pdf as attachement


2013/10/18 Sanchita Satvi <sanchit...@gmail.com>
Adivasi Vidyarthi aani Bhavishya - Sanchita Satvi.pdf

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Oct 19, 2013, 10:36:26 AM10/19/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
आश्रमशाळाही आमच्याच...
येथील समस्याही आमच्याच....

विद्यार्थीही आमचेच.....
पालकही आमचेच.....

चित्र तर आमचेच आहे...पण तक्रारीही आम्हीच करतोय....

शिक्षकही आमचेच.....
अध्ययनही आमचेच.....

ज्ञान भांडार आमचेच असताना त्याचा प्रत्यक्ष वापर होत नसल्याने अज्ञानही जपतोय आम्हीच.....

निधीही आमचाच.....
अधिकारीही आमचेच....

संघटनाही आमच्याच....
आंदोलनेही आमचीच....

सर्वकाही आमचेच आणि सर्व प्रयत्नही आमच्यासाठीच......परंतु यातील समस्याही आमच्याच पाठी कायम पाचवीला का पुजलेल्या आहेत हे प्रश्नही आमचेच.......

देशही आमचाच.....
नेतेही आमचेच......

समाजविकासाचा जगनरथ वाहून नेणारेही आमचेच पांढरपोषी नेते पण तरीही आज आम्हाला आमच्या हक्कांसाठी झुंज द्यावी लागत आहे. आजचा आदिवासी उद्याचा आपला कर्दनकाळ ठरू नये म्हणून कि काय आमच्या विकासात आडकाठी आणणारे खिसेभरुही आमचेच.......

निसर्गही आमचाच.....
काळा चौथराही आमचाच.....

क्रांतिकारी इतिहासाचे द्योतक आमच्याच समाजात तरीही लाचारी करावी लागतेय आम्हालाच आमच्या हक्काच्या जमिनींसाठी......

बलात्कार झेलणारे आम्हीच....
बलात्कार पाहणारेही आम्हीच....

अन्यायाची जाणीव होईल इतपत शिक्षण आमच्या आश्रमशाळांनी कसेही का होईना आमच्या ओटीत टाकले....काहींनी त्यातून आपल्या जीवनाचे सोने केले.....तो सोन्याचा मुकुटही आमचाच....पण तरीही आमचे रक्त कितीही अन्याय बघितला तरी का पेटत नाही हा निरागस प्रश्नहि आमचाच.....

धरणातील जमिनी आमच्याच.....
त्यामुळे उपाशीपोटी निजतो आम्हीच.....

धरणग्रस्त आज जगण्याच्या स्पर्धेत झालेत एड्सग्रस्त.....याची जाणीवही फक्त आम्हालाच.....
त्याच्या मरणासन्न यातनाही फक्त आम्हालाच......

आदिवासी खाते आमचेच...
त्यातील योजनाही आमच्याच....

आदिवासी विकासाच्या नावाखाली या खात्यातील सुटा-बुटातील मंडळी आम्हालाच खातात....तेव्हा जगावे कि मरावे ? हा प्रश्नही पडतो आम्हालाच.....

आमच्याच समस्या.....
भांडवल बनताहेत खाणा-यांसाठी यासारखे दुर्दैवही आमचेच.......

'बे'चा पाढा कुठेतरी पूर्ण होतो...
आमचा समस्यांचा गाडा मात्र अखंड धावतच असतो....

आता फक्त डोळ्यात आहेत अश्रू.....लेखणीतून मांडतोय दुखाश्रू....
बस्स हे पातकही आमच्याच हातून.....
आमच्याच हातून......!!!
 



On Friday, October 18, 2013 11:18:02 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
Read in pdf as attachement


2013/10/18 Sanchita Satvi <sanchit...@gmail.com>

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !

 धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!

डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक)   त्याच  वसतिगृहातील  आदिवासी विद्यार्थांना मारहाण आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.

अरे समजतात काय हे स्वताला …? यांना  रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .

येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध  करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक  गुंडांना बोलावून मारहाण शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास  एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .


आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!

 आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला  विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या  गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे , विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . यामुळे विद्यार्थांना  मानसिक शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना  आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना , स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .


उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!

आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके  नियमित facebookवर  वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post   facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता  येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय  तुम्ही…? जिथे google  facebook माध्यम  बनवून  आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि  आपण  कुठे  केवळ गुड मोर्निग नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात  हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ते जण आपली मते comment like करून मांडत असतात ,मग  बाकीचे कुठे  गेले  ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार  घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा  स्वाभिमानच हरवला आहे ….?

केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली  धुंदलवाडी  येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर  बलात्कार प्रकरणाची घटना असो, या अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि  हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .


नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …?

आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !

एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता  त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत ( वी,ते ११वीम्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"

धिक्कार असो अशा मानासिकतेचा  !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .

आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?


आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !         

 विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या <

...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Oct 19, 2013, 2:25:24 PM10/19/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
Please find pdf file... as attachment
Or link : https://docs.google.com/file/d/0B9DGQz4oA43gVS1aYnZnT08zZGs/edit?usp=sharing

आमच्याच समस्या.....भांडवल बनताहेत खाणा-यांसाठी यासारखे दुर्दैवही आमचेच....... 
'बे'चा पाढा कुठेतरी पूर्ण होतो...
आमचा समस्यांचा गाडा मात्र अखंड धावतच असतो....

आता फक्त डोळ्यात आहेत अश्रू..... 
लेखणीतून मांडतोय दुखाश्रू....
बस्स हे पातकही आमच्याच हातून...आमच्याच हातून......!!! 

राजू लक्ष्मण ठोकळ 
Ashram shala amachi.pdf

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Oct 21, 2013, 10:43:54 AM10/21/13
to adi...@googlegroups.com
News from Dabhon School, Dahanu





On Friday, October 18, 2013 9:24:02 PM UTC+5:30, Sanchita Satvi wrote:

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !

 धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!

डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक)   त्याच  वसतिगृहातील  आदिवासी विद्यार्थांना मारहाण आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.

अरे समजतात काय हे स्वताला …? यांना  रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .

येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध  करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक  गुंडांना बोलावून मारहाण शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास  एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .


आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!

 आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला  विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या  गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे , विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . यामुळे विद्यार्थांना  मानसिक शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना  आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना , स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .


उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!

आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके  नियमित facebookवर  वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post   facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता  येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय  तुम्ही…? जिथे google  facebook माध्यम  बनवून  आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि  आपण  कुठे  केवळ गुड मोर्निग नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात  हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ते जण आपली मते comment like करून मांडत असतात ,मग  बाकीचे कुठे  गेले  ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार  घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा  स्वाभिमानच हरवला आहे ….?

केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली  धुंदलवाडी  येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर  बलात्कार प्रकरणाची घटना असो, या अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि  हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .


नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …?

आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !

एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता  त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत ( वी,ते ११वीम्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"

धिक्कार असो अशा मानासिकतेचा  !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .

आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?


आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !         

 विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध<span lang="HI" style="font-f

...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Oct 26, 2013, 10:55:23 AM10/26/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
आंध्र प्रदेश मध्ये ६.६ % आदिवासी असून येथे आदिवासींसाठी TSP मधील शैक्षणिक संस्थे मध्ये स्थानिक आदिवासींची साठी विशेष आरक्षण देवू शकते तर आपल्या महाराष्ट्रात ८.८ % आदिवासी असून आपल्या कडे का नाही? (आणि विशेष म्हणजे आज आपल्या TSP परिसरातील आदिवासी युवक "ठराविक" पद्धतीने आयात केलेल्या बिगर आदिवासी पेक्षा गुणवत्तेत अतिशय श्रेष्ठ आहेत. तपासायचे असल्यास आश्रम शाळेला भेट देवून खात्री करावी )


-------------------

माझ्या आदिवासी बांधवानो आपल्या गावातील शाळेवर "फक्त स्थानिक आदिवासी शिक्षक नियुक्ती" बाबतचा ग्राम सभेचा ठरावाचा नमुना दिला आहे. आपण पण आपल्या गावातील ग्राम सभेचा ठराव आमच्या कडे पाठवू शकता. 

शिकणाऱ्या नव्या पिढीला स्थानिक आदिवासी शिक्षकांकडून आपली समृद्ध कला, संस्कृती, नृत्य, परंपरा, इतिहास, इ काळूद्या आणि स्वतःच्या अस्तीतीवा बद्दल जागरुकता करून आपला समाज टिकवुयात 


AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Oct 26, 2013, 11:21:17 AM10/26/13
to AYUSH google group
धुन्दलवाडी आश्रमशाळेतील मूलीवर अधीक्षकचा बलात्कराचा प्रयत्न !
डोंगरी आश्रमशाळेतील 40 मूले मुख्याध्यापक,अधीक्षक यांच्या मनमानीला कंटाळून 
शाळा सोडून बेपत्ता !
बोइसर आश्रमशाळेतील मुलीवर अत्याचार !
उपलाट आश्रमशाळेची फुटकी इमारत-वर्ग भरतात रस्त्यावर ! 
काय चाललय हे ?
डोंगर-द-यात शांतपणे निरागस जीवन जगाणा र्‍या निष्पाप 
बालकांना शिक्षणाच्या गोंडस नावाखाली आश्रमशाळा म्हटलेल्या बंदीखान्यात (की कुंटनखान्यात की हिटलरच्या छळछावणीत) जमा करून अत्याचार करायचे आणि
शिक्षण तर नाहीच पण आदिवासींना जीवनातूनच उठवण्याची ही भयंकर चाल खेळायची !
आश्रमशाळा म्हणजे आदिवासींचे भविष्य चुरागळून टाकण्याच्या हक्काच्या जागा बनल्या आहेत !

"आदिवासी भागातील प्रत्येक शाळेवर फक्त स्थानिक आदिवासी शिक्षकच असावा,
कारण फक्त आदिवासिंनाच कळते की माझ्या आदिवासी बांधावाला कशाची गरज आहे !"
हा कायदा लिहला आहे 'भारतीय संवीधानाच्या' 5व्या अनुसूचित(5th scheduled of Indian Constitution) तसेच "ट्राइबल सब-प्लान" मधील तरतुदी हेच सांगतात !
'सर्व शिक्षा अभियान' मधील ट्राइबल डेवेलपमेंट प्लान क्र.6.3 व 7.5 मध्ये हे स्पष्ट 
व ठासून सांगितले आहे !त्यात असेही म्हटले आहे की प्रशिक्षित स्थानिक आदिवासी शिक्षक उपलब्ध नसेल तर अप्रशिक्षित स्थानिक आदिवासी उमेदवार शिक्षक म्हणून लावून सेवेत असताना पत्राद्वारे त्याचा प्रशिक्षण अभ्यासक्रम (डि.एड,बि.एड) पूर्ण करवून घ्या ! असे असताना सरकार पुन्हा पुन्हा परजिल्ह्यातील शिक्षक
भरून शिकणार्‍या मुलांवर व स्थानिक आदिवासी डि.एड,बि.एड धारकावर घोर अन्याय व फसवणूक करीत आहे !माझे आदिवासी बांधव ही फसवणूक हा अन्याय कदापि सहन करणार नाही !बस आता फार झाले !बाहेरून आलेल्या पिसाटानां त्यांची जागा दाखवून द्या ! 
तलासरी तालुक्यातील जागरूक लोकप्रतिनिधी व आदिवासी बांधवांनी 60% पेक्षा जास्त 
ग्रामपंचायतीतून "फक्त स्थानिक आदिवासी शिक्षकच आमच्या गावाच्या हद्दीतील प्रत्येक शाळेवर नियुक्त करण्याबाबत" ग्रामसभांचे ठराव घेतले असून ते 'आदिवासी वारलखंड जनांनदोलन' कडे जमा केले आहेत !लवकरच ते सर्व ठराव व परजिल्ह्यातील शिक्षक येथे नियुक्त न करण्याबाबतचे निवेदन सबंधित खात्याला व सरकार,मंत्र्याना पाठविले जाईल !
आपणही जागरूकपणे आपल्या ग्राम सभेत तसा ठराव घेऊन "आवाज दो"कडे पाठवा !
सर्व ठराव एकत्र गेले तर आपणास कोणी रोखु शकणार नाही ! तुकड्यात गेले तर उपयोग 
नाही !(सोबत "स्वायत्त जिल्ह्याचा"ठराव "आदिवासी एकता परिषदेकाडे"द्यायला विसरू 
नका)सोबत ठरावाचा नमूना अपलोड करीत आहे !व उदाहरणासाठी आंध्रप्रदेश राज्यपालांचा आदेश (आपण ठराव दिल्यास महाराट्रच्या राज्यपाल यांनाही तसा आदेश काढावाच लागेल !जय आदिवासी !आवाज दो-हम एक है !09960879780

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Oct 28, 2013, 2:49:42 AM10/28/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
Kurze yethil Jagaruk Janateche Abhinadan!
Hi chalval ashich TSP madhil sagalya gram sabhetun vhavi ya sathi prayatn karu.
 
Let us do it togetehr!
 
 
आंध्र प्रदेश मध्ये ६.६ % आदिवासी असून येथे आदिवासींसाठी TSP मधील शैक्षणिक संस्थे मध्ये स्थानिक आदिवासींची साठी विशेष आरक्षण देवू शकते तर आपल्या महाराष्ट्रात ८.८ % आदिवासी असून आपल्या कडे का नाही? (आणि विशेष म्हणजे आज आपल्या TSP परिसरातील आदिवासी युवक "ठराविक" पद्धतीने आयात केलेल्या बिगर आदिवासी पेक्षा गुणवत्तेत अतिशय श्रेष्ठ आहेत. तपासायचे असल्यास आश्रम शाळेला भेट देवून खात्री करावी )

SACHiNe SATVi

unread,
Oct 28, 2013, 2:40:33 PM10/28/13
to AYUSH google group
पण आपल्या आदिवासी युवकांच्या अफाट उर्जा आणि गुणवत्तेची पर्वा आहे कुणाला? इथे आदिवासी विकासा साठी असलेले खाते पण हि उर्जा उपयोगात आणत नाही. उदाहरणा साठी आपल्या डहाणू तालुक्यात जो कि पूर्णतः TSP मध्ये येतोय. आजच्या घडीला येथे ३०० पेक्षा जास्त Ded/Bed धारक बेरोजगार आहेत (पहिली सुशिक्षित आदिवासी पिढी). पण गेल्या काही वर्षात झालेल्या आश्रम शाळेच्या भारती मध्ये ५% पण स्थानिक आदिवासी नसावेत ह्या पेक्षा आणखीन दुर्दैव काय ते? आणि जर त्या नंतर ग्रामीण पालका मध्ये शिक्षणा बद्दल उदासीनता आली तर दोष कुणाचा?

........... dahanu calling!!!


2013/10/28 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>

--
-----------------------------------------------------------------------
Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

mangesh

unread,
Oct 30, 2013, 3:23:28 AM10/30/13
to adi...@googlegroups.com
Who is this Bhagtya will you please explain the full definition of it ?

SACHiNe SATVi <wag...@gmail.com> wrote:

>पण आपल्या आदिवासी युवकांच्या अफाट उर्जा आणि गुणवत्तेची पर्वा आहे कुणाला?
>इथे आदिवासी विकासा साठी असलेले खाते पण हि उर्जा उपयोगात आणत नाही. उदाहरणा
>साठी आपल्या डहाणू तालुक्यात जो कि पूर्णतः TSP मध्ये येतोय. आजच्या घडीला
>येथे ३०० पेक्षा जास्त Ded/Bed धारक बेरोजगार आहेत (पहिली सुशिक्षित
>आदिवासीपिढी). पण गेल्या काही वर्षात झालेल्या आश्रम शाळेच्या भारती
>मध्ये ५% पण
>स्थानिक आदिवासी नसावेत ह्या पेक्षा आणखीन दुर्दैव काय ते? आणि जर त्या नंतर
>ग्रामीण पालका मध्ये शिक्षणा बद्दल उदासीनता आली तर दोष कुणाचा?
>
>........... dahanu calling!!!
>
>
>2013/10/28 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>
>
>> Kurze yethil Jagaruk Janateche Abhinadan!
>> Hi chalval ashich TSP madhil sagalya gram sabhetun vhavi ya sathi prayatn
>> karu.
>>
>> Let us do it togetehr!
>>
>>

>> *आंध्र प्रदेश मध्ये ६.६ % आदिवासी असून येथे आदिवासींसाठी TSP मधील


>> शैक्षणिक संस्थे मध्ये स्थानिक आदिवासींची साठी विशेष आरक्षण देवू शकते तर
>> आपल्या महाराष्ट्रात ८.८ % आदिवासी असून आपल्या कडे का नाही? (आणि विशेष
>> म्हणजे आज आपल्या TSP परिसरातील आदिवासी युवक "ठराविक" पद्धतीने आयात केलेल्या
>> बिगर आदिवासी पेक्षा गुणवत्तेत अतिशय श्रेष्ठ आहेत. तपासायचे असल्यास आश्रम
>> शाळेला भेट देवून खात्री करावी )

>> *


>>
>> On Saturday, October 26, 2013 8:51:17 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>> Shakti wrote:
>>

>>> आदिवासी वारलखंड जनांदोलन<https://www.facebook.com/AwajDoTribals?hc_location=timeline>

>>>> <https://lh4.googleusercontent.com/-iUCGWfcQiO0/UmvXuB_cllI/AAAAAAAA1KI/4b8Jtkk9u24/s1600/Kurze.jpg>
>>>>
>>>>
>>>> <https://lh6.googleusercontent.com/-Ztbe-27GIL0/UmvXy7OfOwI/AAAAAAAA1KQ/Wkdtbve-aqg/s1600/AP+tribal.jpg>


>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>> On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>>>> Shakti wrote:
>>>>
>>>>> Namaskar Friends!
>>>>>
>>>>> Current situation in ashram school about “quality of education” &
>>>>> “employment opportunities” its role in Tribal Development made me sleepless
>>>>> for few days. While studying & relating our local issues with global
>>>>> trends, came across one report. found similar issues across globe
>>>>> to ingenious people. So wanted to share views on same.
>>>>>

>>>>> *Indigenous peoples & boarding school : A comparative study. By United
>>>>> Nations Permanent Forum on Indigenous Issues*
>>>>>
>>>>> *“ In 1986, the National Policy on Education specified that:*
>>>>>
>>>>> *1) India will prioritize opening primary schools in tribal areas.*
>>>>>
>>>>> *2) Curricula will be developed in **tribal languages** for primary
>>>>> grades and switched to regional languages in later grades.*
>>>>>
>>>>> *3) Tribal youth will be encouraged to become **teachers in tribal
>>>>> areas.*
>>>>>
>>>>> *4) Ashram/residential schools will be developed on a **mass scale in
>>>>> tribal areas.***
>>>>>
>>>>> *5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will
>>>>> be developed to encourage them to attend school.”*
>>>>>
>>>>> * *
>>>>>
>>>>> *However, scholars report that problems still exist in Ashram schools.
>>>>> *
>>>>>
>>>>> *a) These schools are often **inadequately furnished and supplied.** *
>>>>>
>>>>> *b) The curriculum is often **not relevant to the lives and cultures
>>>>> of tribal peoples**.*
>>>>>
>>>>> *c) Teachers often come from non-tribal** backgrounds and are
>>>>> inadequately skilled.*
>>>>>
>>>>> *d) Children are **inadequately nourished**, and are often frequently
>>>>> absent in order to fulfill social roles within their communities.*
>>>>>
>>>>> *e) Children complain that hostels are **not well-maintained** and
>>>>> that the food and supplies are of **very poor quality.** *
>>>>>
>>>>> *f) In addition, scholarships and school supplies often do **not
>>>>> arrive in a timely fashion.*
>>>>>
>>>>> -----------------------------****------------------------------****
>>>>> ------------------------------****-----
>>>>>
>>>>> My worries >
>>>>>
>>>>>
>>>>> - Why still Education system not recognize Tribal Languages


>>>>> (Research, Documentation, Promotion, Etc) ?

>>>>> - In Ashram shala, Why Non tribal employees are dominant in


>>>>> numbers & Qualified local tribal’s are still unemployed (Teachers, expert,
>>>>> social workers, etc)

>>>>> - In Ashram School, Why they do not educate, teach, celebrate


>>>>> Tribal festivals & cultural values?
>>>>>
>>>>>

>>>>> - Why there is no provision of full time official career/higher

>To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgZJf3JUcsUCz3w-sFXGq6d49yQ8EtAN-SWNii-dM%2Bjarw%40mail.gmail.com.

AYUSH activities

unread,
Oct 31, 2013, 10:07:28 AM10/31/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
उपलाट आश्रम शालेतिल विद्यार्थ्यानी दिला मुख्याध्यापक झाल्टे ला दिला चोप कारण विद्यार्थ्यांची सतत होते हयरेश्मेंट


AYUSH activities

unread,
Oct 31, 2013, 1:24:55 PM10/31/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
उपलाट आश्रम श्यालेतिल मुख्याध्यापक झाल्टे यांनी नशे मधे विध्यार्थ्याना मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्यानी झाल्टेला बेदम मार दिला .......आपला आदिवाशी प्रकल्प झोपेत आहे काय? आदिवाशी विद्यार्थ्यांवर अत्त्याच्यार होतच राहणार का ?.....

sandeep sathe

unread,
Nov 1, 2013, 2:40:31 PM11/1/13
to adi...@googlegroups.com, AYUSH Adivasi Yuva Shakti

Jyachyavar anyay hotoy to samajach jhoplay.....tithe bahercha kon tari manus yevvon aapala bhala karel asa manana ha bhabhada ashavad mhanayache nahitar  kay.......Kimaan atta mulanna aaplyavar honarya anyayachi janeev vhyayalaa lagaliy....va te aapaplya parine praytna hi kartayat hich tevhadhi changli goshta mhanavi lagel....

--
-----------------------------------------------------------------------
Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH activities

unread,
Nov 2, 2013, 6:34:56 AM11/2/13
to adi...@googlegroups.com
जिल्हा परिषदेच्या शाळेतील हे चित्र बघितल्या नंतर आपणास कदाचित सहानुभूती किंवा थोडासा राग येवू शक्यतो व्यवस्थ्येचा......परंतु आश्रमशाळेतील विद्यार्थी किंवा अनुदानित आश्रमशाळांचा विचार केला तर चित्र अतिशय भयाण आहे. त्याची दखल घेणे गरजेचे आहे.

जेवण-नाष्टा वाढणे, त्यानंतर खरकटे साफ करणे, वर्ग सफाई, कार्यालयीन सफाई, स्वच्छतागृहे सफाई आदी अनेक कामे विद्यार्थ्यांना करावी लागतात. विशेष म्हणजे शाळेला शिपाई, मदतनिस, स्वयंपाकी, कामाठी, रखवालदार आदी कर्मचारी पगार घेत असतानासुद्धा हे चित्र पाहायला मिळते.





On Friday, October 18, 2013 9:24:02 PM UTC+5:30, Sanchita Satvi wrote:

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !

 धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!

डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक)   त्याच  वसतिगृहातील  आदिवासी विद्यार्थांना मारहाण आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.

अरे समजतात काय हे स्वताला …? यांना  रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .

येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध  करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक  गुंडांना बोलावून मारहाण शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास  एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .


आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!

 आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला  विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या  गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे , विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . यामुळे विद्यार्थांना  मानसिक शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना  आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना , स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .


उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!

आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके  नियमित facebookवर  वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post   facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता  येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय  तुम्ही…? जिथे google  facebook माध्यम  बनवून  आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि  आपण  कुठे  केवळ गुड मोर्निग नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात  हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ते जण आपली मते comment like करून मांडत असतात ,मग  बाकीचे कुठे  गेले  ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार  घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा  स्वाभिमानच हरवला आहे ….?

केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली  धुंदलवाडी  येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर  बलात्कार प्रकरणाची घटना असो, या अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि  हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .


नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …?

आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !

एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता  त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत ( वी,ते ११वीम्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"

धिक्कार असो अशा मानासिकतेचा  !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .

आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?


आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !         

 विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध<span lang="HI" style="font-f

...

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 2, 2013, 6:58:48 AM11/2/13
to AYUSH google group
भांडवल बनताहेत खाणा-यांसाठी यासारखे दुर्दैवही आमचेच.......

'बे'चा पाढा कुठेतरी पूर्ण होतो...
आमचा समस्यांचा गाडा मात्र अखंड धावतच असतो....

आता फक्त डोळ्यात आहेत अश्रू.....लेखणीतून मांडतोय दुखाश्रू....
बस्स हे पातकही आमच्याच हातून.....
आमच्याच हातून......!!!
 


2013/11/2 AYUSH activities <adi.ac...@gmail.com>

--
-----------------------------------------------------------------------
Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH activities

unread,
Nov 8, 2013, 11:40:21 AM11/8/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
Ketan Patil : A head master of adivasi ashram school dongari, in Talasari Taluka has been forced to go on leave in last month for interest of tribal students whom he has been harassing since last few years.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 13, 2013, 9:19:10 AM11/13/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
News :

दाभेरी आo्रमशाळेत चोरी; मुख्याध्यापकावर आरोप

जव्हार : जव्हार तालुक्यातील आदिवासी विकास विभागातील प्रकल्प कार्यालय जव्हारअंतर्गत शासकीय आo्रमशाळेतील बॅटरी व इतर साहित्य चोरीला गेले आहे. परंतु हे सर्व मुख्याध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याच्या लेखी तक्रारी गावकरी व शालेय कमिटी यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्याकडे केल्याने ६७६ विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
याबाबत शालेय कमिटी व गावकर्‍यांनी दिवाळीच्या सुट्टीदरम्यान शाळेची पाहणी केली असता शाळेच्या महत्त्वाच्या वस्तू चोरीस गेल्याचे आढळून आले, त्यावेळी वॉचमन व्यतिरिक्त कोणीही हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे मुलांचे पालक गेल्या १0 - १२ दिवसांपासून बोनाफाईड दाखल्यांवर शिफारशींकरिता वेळोवेळी फेर्‍या मारून जातात. परंतु मुख्याध्यापक व अधीक्षक दोन्ही एकाचवेळी हजर नसल्याने मोठी तारांबळ उडाली आहे व परत एकदा आo्रमशाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच १५ ऑगस्ट २0१३ रोजी शाळेतील २ बॅटर्‍या चोरीस गेल्याबद्दल गावकर्‍यांनी तक्रार केली होती मात्र अद्यापपर्यंत त्याचा छडा लागलेला नाही. 
दाभेरी आo्रमशाळेत इ. १ ली ते १0 वीपर्यंतच्या ६७६ विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. इमारत, विद्युत, संडास, बाथरूम व खोल्यांची दुरवस्था तसेच शाळेला संरक्षक भिंत नाही. शाळेत फक्त दोनच शिक्षक कायम सेवेत असल्याने व अधीक्षक व मुख्याध्यापकांचा धाक नसल्याने बेशिस्त वाढली आहे.

AYUSH activities

unread,
Dec 4, 2013, 10:43:26 AM12/4/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

AYUSH activities

unread,
Dec 13, 2013, 12:30:27 PM12/13/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

AYUSH activities

unread,
Dec 14, 2013, 12:19:26 AM12/14/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

AYUSH activities

unread,
Dec 14, 2013, 12:23:19 AM12/14/13
to adi...@googlegroups.com

Ichha Nasatana, forcefully analele sixak konatya prakare shikavatil dev jaane. 

(Sthanik Adivasincha vichar kon karanar?)

Pravin Yadav

unread,
Dec 16, 2013, 2:35:11 AM12/16/13
to adi...@googlegroups.com
in bombay high court we won fees reimbursement case of our school
students but govt went to supreme court against this order .so we
organise rally in azad maidan regarding this issue.pl note it and
send it to others.


On 12/14/13, AYUSH activities <adi.ac...@gmail.com> wrote:
>
>
> Ichha Nasatana, forcefully analele sixak konatya prakare shikavatil dev
> jaane.
>
> (Sthanik Adivasincha vichar kon karanar?)
>
> <https://lh6.googleusercontent.com/-Kl_WxAyuuPg/Uqvq6g6k1yI/AAAAAAAAGFI/Zdi44sQ_jE8/s1600/ashram+shala+6.jpg>
>
>
> On Tuesday, October 29, 2013 12:10:33 AM UTC+5:30, SACHiNe SATVi wrote:
>>
>> पण आपल्या आदिवासी युवकांच्या अफाट उर्जा आणि गुणवत्तेची पर्वा आहे कुणाला?
>> इथे आदिवासी विकासा साठी असलेले खाते पण हि उर्जा उपयोगात आणत नाही. उदाहरणा
>> साठी आपल्या डहाणू तालुक्यात जो कि पूर्णतः TSP मध्ये येतोय. आजच्या घडीला
>> येथे ३०० पेक्षा जास्त Ded/Bed धारक बेरोजगार आहेत (पहिली सुशिक्षित
>> आदिवासीपिढी). पण गेल्या काही वर्षात झालेल्या आश्रम शाळेच्या भारती मध्ये ५%
>> पण
>> स्थानिक आदिवासी नसावेत ह्या पेक्षा आणखीन दुर्दैव काय ते? आणि जर त्या नंतर
>> ग्रामीण पालका मध्ये शिक्षणा बद्दल उदासीनता आली तर दोष कुणाचा?
>>
>> ........... dahanu calling!!!
>>
>>
>> 2013/10/28 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in <javascript:>>
>>
>>> Kurze yethil Jagaruk Janateche Abhinadan!
>>> Hi chalval ashich TSP madhil sagalya gram sabhetun vhavi ya sathi prayatn
>>>
>>> karu.
>>>
>>> Let us do it togetehr!
>>>
>>>
>>>
>>> *आंध्र प्रदेश मध्ये ६.६ % आदिवासी असून येथे आदिवासींसाठी TSP मधील
>>> शैक्षणिक संस्थे मध्ये स्थानिक आदिवासींची साठी विशेष आरक्षण देवू शकते तर
>>> आपल्या महाराष्ट्रात ८.८ % आदिवासी असून आपल्या कडे का नाही? (आणि विशेष
>>> म्हणजे आज आपल्या TSP परिसरातील आदिवासी युवक "ठराविक" पद्धतीने आयात
>>> केलेल्या
>>> बिगर आदिवासी पेक्षा गुणवत्तेत अतिशय श्रेष्ठ आहेत. तपासायचे असल्यास आश्रम
>>> शाळेला भेट देवून खात्री करावी ) *
>>>
>>> On Saturday, October 26, 2013 8:51:17 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>>> Shakti wrote:
>>>
>>>> आदिवासी वारलखंड
>>>> जनांदोलन<https://www.facebook.com/AwajDoTribals?hc_location=timeline>
>>>>> <https://lh4.googleusercontent.com/-iUCGWfcQiO0/UmvXuB_cllI/AAAAAAAA1KI/4b8Jtkk9u24/s1600/Kurze.jpg>
>>>>>
>>>>>
>>>>> <https://lh6.googleusercontent.com/-Ztbe-27GIL0/UmvXy7OfOwI/AAAAAAAA1KQ/Wkdtbve-aqg/s1600/AP+tribal.jpg>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>>>>> Shakti wrote:
>>>>>
>>>>>> Namaskar Friends!
>>>>>>
>>>>>> Current situation in ashram school about “quality of education” &
>>>>>> “employment opportunities” its role in Tribal Development made me
>>>>>> sleepless
>>>>>> for few days. While studying & relating our local issues with global
>>>>>> trends, came across one report. found similar issues across globe
>>>>>> to ingenious people. So wanted to share views on same.
>>>>>>
>>>>>> *Indigenous peoples & boarding school : A comparative study. By United
>>>>>>
>>>>>> Nations Permanent Forum on Indigenous Issues*
>>>>>>
>>>>>> *“ In 1986, the National Policy on Education specified that:*
>>>>>>
>>>>>> *1) India will prioritize opening primary schools in tribal areas.*
>>>>>>
>>>>>> *2) Curricula will be developed in **tribal languages** for primary
>>>>>> grades and switched to regional languages in later grades.*
>>>>>>
>>>>>> *3) Tribal youth will be encouraged to become **teachers in tribal
>>>>>> areas.*
>>>>>>
>>>>>> *4) Ashram/residential schools will be developed on a **mass scale in
>>>>>> tribal areas.*
>>>>>>
>>>>>> *5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will
>>>>>> be developed to encourage them to attend school.”*
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> *However, scholars report that problems still exist in Ashram schools.
>>>>>>
>>>>>> *
>>>>>>
>>>>>> *a) These schools are often **inadequately furnished and supplied.*
>>>>>>
>>>>>> *b) The curriculum is often **not relevant to the lives and cultures
>>>>>> of tribal peoples**.*
>>>>>>
>>>>>> *c) Teachers often come from non-tribal** backgrounds and are
>>>>>> inadequately skilled.*
>>>>>>
>>>>>> *d) Children are **inadequately nourished**, and are often frequently
>>>>>> absent in order to fulfill social roles within their communities.*
>>>>>>
>>>>>> *e) Children complain that hostels are **not well-maintained** and
>>>>>> that the food and supplies are of **very poor quality.*
>>>>>>
>>>>>> *f) In addition, scholarships and school supplies often do **not
>>>>>> arrive in a timely fashion.*
>>>>>>
>>>>>> -----------------------------------------------------------
>>>>>> -----------------------------------
>>>>>>
>>>>>> My worries >
>>>>>>
>>>>>>
>>>>>> - Why still Education system not recognize Tribal Languages
>>>>>> (Research, Documentation, Promotion, Etc) ?
>>>>>> - In Ashram shala, Why Non tribal employees are dominant in
>>>>>> numbers & Qualified local tribal’s are still unemployed (Teachers,
>>>>>> expert,
>>>>>> social workers, etc)
>>>>>> - In Ashram School, Why they do not educate, teach, celebrate
>>>>>> Tribal festivals & cultural values?
>>>>>>
>>>>>>
>>>>>> - Why there is no provision of full time official career/higher
>>>>>> education counselling & guidance.?
>>>>>>
>>>>>>
>>>>>> Requesting to all Intellectuals share your views & opinions
>>>>>> So, waiting for your mail.
>>>>>>
>>>>>>
>>>>>> T Thanks & Regards
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>> --
>>> -----------------------------------------------------------------------
>>> Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes):
>>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>>>
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>>>
>>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To post to this group, send email to adi...@googlegroups.com<javascript:>
>>> .
>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/927b956a-6282-44d0-b683-8812a4132184%40googlegroups.com
>>> .
>>>
>>
>>
>
> --
> -----------------------------------------------------------------------
> AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will
> get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in)
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7b2d3ac3-1c17-49d8-a19f-ac8317e890bf%40googlegroups.com.
>

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 20, 2013, 9:53:15 PM12/20/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

सरकार आदिवासी समाजाविषयी अशाप्रकारचे अन्यायकारक निर्णय घेण्याचे धाडस करत आले आहे आणि भाविष्यातही करू शकते.....
कारण आजपर्यन्त या सर्वांनी आपला पाहिजे तसा उपयोग करून घेतला आहे.

तर मग चला आदिवासी म्हणून एका व्यासपिठावर एकत्र येवुया !!! म्हणजे सरकारचा आपल्याला पाहिजे तसा वापर करता येईल. याची सुरुवात आज नाही झाली तर उद्याचे काही सांगता येत नाही. म्हणून चला एक तीर...एक कमान....सर्व आदिवासी एक समान चा नारा आणि हर हर महादेवची गर्जना करत एकत्र होवूया. AYUSH | adivasi Yuva Shakti आपणास ही संधी उपलब्ध करून देत आहे.

Lets do it together.
AYUSH | Adivasi Yuva Shakti

AYUSH activities

unread,
Dec 21, 2013, 10:08:19 AM12/21/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
ख-या इतिहासाच्या शोधात....

रामायण शिकविले पण
रामायण लिहिणारा वाल्या कोळी
आदिवासी होता हे नाही शिकविले.....

शुर धनुर्धारी अर्जुन शिकविला
परन्तु कोणताही गुरु नसताना
अर्जुनालाही लाजवेल अशी धनुर्विद्या असणारा
एकलव्य नाही शिकविला.....

गांधीजी, नेहरू यांचेसारखे राजकारणी शिकविले
परन्तु देशासाठी , आदिवासी धर्मासाठी तुरुंगात
अखेरचा श्वास घेणारा बिरसा मुंडा नाही शिकविला...

उद्या कदाचित अफजल गुरु आणि कसाबही शिकवतील
परन्तु रामजी भांगरा, तंट्या भिल्ल,
ख्वाज्या नाईक, राघोजी भांगरा नाही शिकवणार...

पाकिस्तानची निर्मिती शिकवली
परन्तु जव्हारचे जायबाराज मुकणे यांचे संस्थान
आदिवासिंच्या गौरवशाली इतिहासाची
साक्ष आहे हे नाही शिकविले...

चीनची भिंत शिकवली...
परन्तु लोहगडाचे दरवाजे उभारत असताना
एका आदिवासी दाम्पत्याचा बळी दिला हे नाही शिकविले....

गोवर्धन पर्वत उचलणारा श्रीकृष्ण शिकविला
परंतु तो उचलत असताना त्याला हातभार लावणारे
संवंगडी आदिवासी होते हे नाही शिकविले....

लंका जाळणारा हनुमान शिकविला....
परंतु त्याला मदत करणारी माकडे नव्हती
तर आदिवासी माणसे होती हे नाही शिकविले...

घुसखोर आतंकवाद्यांच्या मृत्यूचा हजारवेळा पाढा शिकवला
परन्तु शिवनेरी किल्ला जिंकला
म्हणून हजारो महादेव कोळ्यांची झालेली हत्या
आणि त्याची साक्ष देणारा कोळी चौथरा नाही शिकवला.....

कल्पना चावला, सुनीता विल्यम्स
फक्त भारतीय वंशाच्या तरी अभ्यासक्रमात
परंतु राणी दुर्गावती सापडत नाही इतिहासात...
आता किती दिवस इतरांच्या इतिहासाचे पाढे वाचणार
ज़रा आपलाही भुतकाळ बघुया.....
सह्याद्रिची अनेक रत्ने आपल्याला त्यात दिसतील....

-राजू ठोकळ
...

smsar...@yahoo.com

unread,
Dec 21, 2013, 10:21:48 AM12/21/13
to adi...@googlegroups.com
Marvelous ! So introspective to others than tribal. Know your history should be campaign for tribal at large. Bravo Raju Thokal ! Back up! Go ahead. Your pain is painful.
Sent on my BlackBerry® from Vodafone

From: AYUSH activities <adi.ac...@gmail.com>
Date: Sat, 21 Dec 2013 07:08:19 -0800 (PST)
Subject: Re: AYUSH | Re: Scholars report that problems still exist in Ashram schools.
--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 27, 2013, 9:59:31 PM12/27/13
to adi...@googlegroups.com



नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …?

आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही  कि आपण स्वतःलाआदिवासी समजणेच सोडून दिलेय ! - Sanchita Satvi



On Friday, October 18, 2013 9:24:02 PM UTC+5:30, Sanchita Satvi wrote:

SACHiNe SATVi

unread,
Dec 27, 2013, 11:24:45 PM12/27/13
to AYUSH google group
नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …?
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही. त्यांच्या मनात या असल्या लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही ना कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय!

आदिवासी साहित्य, संस्कृती, भाषा, गीते, वाद्ये यांची यांची भुरळ सर्वानांच पडते; फक्त विकासात्मक धोरणात राजकारण आडवे येते.

जागो आदिवासी जागो.....भागो नहीं बदलो !!


........... dahanu calling!!!


2013/12/28 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>

--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH activities

unread,
Jan 23, 2014, 8:14:38 AM1/23/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

अभिनंदन आणि कौतुक! 
गावात फक्त स्थानिक शिक्षक नियुक्ती साठी ग्रामसभेचे ठराव घेणारया जागरूक पंचायत, पदाधिकारी व ग्रामस्थांचे

Million Congratulations to all Villagers & Gram Panchayat for Gram Sabha Tharav for recruiting local Tribal Teachers in School. 

१) तलासरी २) कोचाई बोरमाल ३) सावरोली आनवीर ४) डोंगारी ५) उपलाट ६) कवाडा ७) संभा ८) वरवाडा ९) आच्छाड आमगाव १०) कुरझे ११) नागझरी (डहाणू)


माझ्या आदिवासी बांधवानो आपल्या गावातील शाळेवर "फक्त स्थानिक आदिवासी शिक्षक नियुक्ती" बाबतचा ग्राम सभेचा ठरावाचा नमुना दिला आहे. आपण पण आपल्या गावातील ग्राम सभेचा ठराव आमच्या कडे पाठवू शकता. 

शिकणाऱ्या नव्या पिढीला स्थानिक आदिवासी शिक्षकांकडून आपली समृद्ध कला, संस्कृती, नृत्य, परंपरा, इतिहास, इ काळूद्या आणि स्वतःच्या अस्तीतीवा बद्दल जागरुकता करून आपला समाज टिकवुयात



AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 24, 2014, 11:11:29 PM1/24/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 24, 2014, 11:33:54 PM1/24/14
to AYUSH google group
जर प्रशासनाला खरच आदिवासी विद्यार्थ्यांची / समाजाची काळजी असली असती तर एकट्या तलासरी तालुक्यात २०० डी एड / बी एड झालेले स्थानिक आदिवासी युवक बेरोजगार राहिले नसते. (जे आयात केलेल्या पेक्षा गुणवत्तेने नक्कीच अधिक चांगले आहेत). आज प्रत्येक शाळेत जाउन बघा आश्रम शाळा की जिल्हा परिषदेची ९५ टक्के शिक्षक ठराविक पणे "आयात" केलेले बिगर आदिवासी आहेत ज्याना आदिवासी विद्यार्थ्याबद्दल काळजी आहे ना तळमळ. उदाहरणा साठी कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यासोबत चर्चा करून खात्री करावी! म्हणून आता ग्रामस्थाना स्वताहून पुढाकार घेऊन ग्राम सभेचा ठराव करावा लागतो आहे !


AYUSHonline team



2014/1/25 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>
--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 24, 2014, 11:42:23 PM1/24/14
to AYUSH google group
जर प्रशासनाला खरच आदिवासी विद्यार्थ्यांची / समाजाची काळजी असली असती तर एकट्या तलासरी तालुक्यात २०० डी एड / बी एड झालेले स्थानिक आदिवासी युवक बेरोजगार राहिले नसते. (जे आयात केलेल्या पेक्षा गुणवत्तेने नक्कीच अधिक चांगले आहेत). आज प्रत्येक शाळेत जाउन बघा आश्रम शाळा की जिल्हा परिषदेची ९५ टक्के शिक्षक ठराविक पणे "आयात" केलेले बिगर आदिवासी आहेत ज्याना आदिवासी विद्यार्थ्याबद्दल काळजी आहे ना तळमळ. उदाहरणा साठी कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यासोबत चर्चा करून खात्री करावी! म्हणून आता ग्रामस्थाना स्वताहून पुढाकार घेऊन ग्राम सभेचा ठराव करावा लागतो आहे !


AYUSHonline team



2014/1/25 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>

AYUSH activities

unread,
Jan 25, 2014, 7:02:11 AM1/25/14
to adi...@googlegroups.com
Please find attachment for your reference. 
Really need to know how many tribals will get employment opportunities. 

Hope at least this time Priority will be given to Tribals. 


On Wednesday, September 25, 2013 10:18:42 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
आदिवासी शिक्षणासाठी स्वतंत्र कक्ष
- महेंद्र महाजन ः सकाळ वृत्तसेवा


नाशिक- राज्यातील आदिवासी शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे घोंगडे बऱ्याच दिवसांपासून भिजत पडले होते. अखेर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या उपसमितीने यासंबंधीचा प्रस्ताव सरकारला सादर करण्याची मुभा आदिवासी विकास विभागाला दिल्याने शिक्षण कक्ष रचनेला वेग येणार आहे. 

मुंबईत उपसमितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आदिवासी विकास आयुक्तालयामध्ये शिक्षण कक्ष स्थापनेसंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 1972-73 मध्ये आदिवासी कल्याण संचालनालय सुरू करण्यात आले होते. 1983-84 मध्ये मंत्रालयात समाजकल्याणमधून आदिवासी विकास विभाग स्वतंत्र झाला. पुढे 15 जानेवारी 1992 मध्ये पुनर्रचना होऊन संचालनालयाचे रूपांतर आदिवासी विकास आयुक्तालयात झाले. कर्मचारी संघटनांचा रेटा वाढल्यावर आदिवासींच्या शिक्षणाचा स्वतंत्र विभाग 1999 मध्ये आयुक्तालयामध्ये सुरू करण्यात आला. मात्र, विभागाची हेळसांड मोठ्या प्रमाणात झाली आणि शिक्षणाची परवड होऊ लागली. शिक्षण विभागाचे अधिकारी आदिवासी विकासला सोडून आपल्या विभागात परत गेल्याने अधिकारी शोधण्याची वेळ आली. याच अनुषंगाने आदिवासी विकास आयुक्तालयामध्ये शिक्षणासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, आदिवासींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या उपलब्ध पदांच्या विसंगतीबद्दल नाराजीचा सूर आळवल्याने उपसमिती स्थापन झाली होती. 

शिक्षण कक्षाची रचना आयुक्तालय, राज्यातील चार अप्पर आयुक्त आणि 29 प्रकल्पाधिकारी स्तरापर्यंतच्या विस्ताराची असेल. आयुक्तालयात सहआयुक्त एक, सहाय्यक आयुक्त एक, सहाय्यक प्रकल्पाधिकारी तीन, वरिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी तीन, कार्यालय अधीक्षक एक, लिपिक-टंकलेखक नऊ, शिपाई तीन, अशी 21 पदे असतील. प्रादेशिक अप्पर आयुक्तालय स्तरावर प्रत्येक ठिकाणी सहाय्यक आयुक्त एक, सहाय्यक प्रकल्पाधिकारी तीन, वरिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी एक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक दोन, लिपिक-टंकलेखक नऊ, वर्ग चारचे कर्मचारी तीन, अशी 19 पदे राहतील. प्रत्येक प्रकल्पाधिकारी स्तरावर सहाय्यक प्रकल्पाधिकारी तीन, लिपिक-टंकलेखक बारा, शिपाई तीन, अशी पदांची रचना राहणार असून, राज्यभरासाठी 111 कनिष्ठ विस्ताराधिकारी, 32 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकांची पदे आवश्‍यक मानली जात आहेत. राज्यामध्ये 552 सरकारी आणि 556 अनुदानित आश्रमशाळा आहेत. दहा आश्रमशाळांसाठी एक याप्रमाणे कनिष्ठ विस्ताराधिकारी अपेक्षित मानले आहेत. त्याचप्रमाणे 476 वसतिगृहांसाठी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदांची मागणी आहे. 

सरकारी आणि अनुदानित आश्रमशाळा, सरकारी वसतिगृह चालवणे, निरीक्षण व तपासणी, कर्मचारी प्रशिक्षण, परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करणे, प्रावीण्य परीक्षा आणि प्रशिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता, विद्यार्थ्यांचे आरोग्य, उद्यान विकास, शालेय क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आदी कामे नवीन शिक्षण कक्षाकडे सोपविण्याचा आयुक्तालयाचा मानस आहे. आयुक्तालयाकडून सविस्तर जबाबदाऱ्यांसह रचनात्मक कामकाजाचा अहवाल सरकारला सादर होईल. सरकारकडून हा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात येईल. ही समिती मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करेल. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर स्वतंत्र शिक्षण कक्षाची रचना सुरू होईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षाच्या अगोदर शिक्षण कक्षाचा विस्तार होऊ शकेल. 

बाराशे पदांचे पुनरुज्जीवन 
आदिवासी विकास विभागाची बाराशे पदे 15 मार्च 2012 च्या आदेशानुसार सरकारला समर्पित करण्यात आली होती. त्यामध्ये कामाठी आणि स्वयंपाकीची प्रत्येकी चारशे, सफाईगारांची 120, चौकीदारांची 80, केंद्रप्रमुखांची 144, प्राथमिक मुख्याध्यापकांची 84 या पदांचा समावेश होता. ही पदे पुनरुज्जीवित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यास मंत्रिमंडळाच्या उपसमितीने अनुकूलता दर्शवली आहे. त्यानुसार आयुक्तालयातर्फे सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे आणि तेथून मंत्रिमंडळाला सादर होईल. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यावर बाराशे जणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल.

Link http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5556209638304475532&SectionId=13&SectionName=%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&NewsDate=20121019&Provider=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%20%E0%A4%83%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7 


On Wed, Sep 25, 2013 at 9:57 PM, AYUSH activities <adi.ac...@gmail.com> wrote:
Nice decision ! let us expect Tribal Students will learn Tribal cultural values/History/practical Education which will give them power to compete with global students for career.

--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
 
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva

---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
815_201401231634218024.pdf

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 1, 2014, 10:13:07 PM2/1/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

AYUSH activities

unread,
Feb 18, 2014, 4:50:44 AM2/18/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
आश्रमशाळांचा खेळ कि आदिवासींच्या जीवनाशी खेळ

जबाबदार असणारी यंत्रणाच बेजबाबदारपणे वागू लागली, की कोणी कोणावर नियंत्रण ठेवायचे? हा प्रश्‍न निर्माण होतो. शिक्षकांच्याबाबतीतही असाच प्रकार घडला आहे. काही शिक्षकांनी “पोटशिक्षक’ नेमल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या एका सभेत झाला आणि या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. अशा प्रवृत्तीचे शिक्षक फार नसतील, हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतील. बदनामी मात्र सर्व शिक्षकांची होते. दुर्गम भागातील एका तालुक्‍यातील एका शिक्षकाने “कोंबडीचा’ व्यवसाय सुरू केल्यामुळे त्याला शाळेकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, म्हणून त्याने ठेकेदार जसे पोटठेकेदाराला काम देतात, तसे या शिक्षकबहाद्दराने पोटशिक्षक नेमला आहे. असे शिक्षक प्रत्येक तालुक्‍यात सापडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा शिक्षकांवर जिल्हा परिषद काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या बाबतीत सदर प्रश्न कमीतकमी चर्चेत तरी घेण्यात आला, परंतु आश्रमशाळांमध्ये चार भिंतींच्या आत काय सुरु आहे याचा पुसटसा आपण कानोसा यादृष्टीने घेणे आवश्यक आहे. शासकीय आश्रमशाळेत काही कर्मचारी कामाला असतात. पगार त्यांचा शाळेत अस्लायाचा मिळतो. परंतु प्रत्यक्षात जर पाहिले तर काही कर्मचारी प्रकल्प कार्यालयातील कामकाजाचा भार पेलत असल्याचे आपणास दिसून येते. जर प्रकल्प कार्यालयात कामाचा अधिक बोजा असेल तर त्यांनी तसा प्रस्ताव सरकार दरबारी मांडून पदांमध्ये वाढ करावी. परंतु अशा प्रकारे शाळेतील कर्मचारी इतरत्र नेमून शालेय कामकाजाची घडी बिघडवू नये. सदर कर्मचारी नंतर आपण कार्यालयात काम करतो म्हणजे आपणच साहेब आहोत अशा अविर्भावात वागायला सुरुवात करतो. प्रसंगी तो शालेय कामकाज पूर्ण करण्यासाठी शालेय कर्मचा-यांकडून चीरीमिरीही वसूल करतो. ‘चोर तो चोर वरुन शिरजोर’ अशी अवस्था पाहायला मिळते.

अनुदानित आश्रमशाळांच्या बाबतीत यापेक्षा विदारक चित्र पाहायला मिळते. संस्थेचे संचालक कर्मचारी भरती करताना आपल्या मर्जीतील लोकांची भरती करतात. त्यांना कागदोपत्री मस्टरवर दाखवितात आणि प्रत्यक्ष कामाला २००० रुपये महिन्यानुसार इतर माणसांची नेमणूक करतात. म्हणजे शासनाच्या सुविधांचा ते अतिशय खालच्या पातळीवर जावून फायदा घेतात. या कर्मचा-यांचा अतिरिक्त भार बिचा-या शिक्षकांना पेलावा लागतो. या विरोधात तक्रार करूनही काही उपयोग होत नाही कारण तपासणीसाठी येणारा अधिकारी अगोदरच आपण येणार असल्याचे सांगतो. त्यामुळे सदर कर्मचा-याला तात्पुरते तेथे हजर केले जाते. अधिकारी येतो आणि आपले पाकीट घेवून जातो. आणि जाता जाता शालेय कामकाज उत्तम सुरु आहे असा शेराही देतो. जबाबदार कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांच्या देखारेखीचा कळीचा मुद्दा उपस्थित होतो….पण संस्थ्येच्या व्यवस्थापनापुढे मुख्याध्यापकाचे काहीच चालत नाही. शेवटी तेरी भी चूप मेरी भी चूप या तत्वानुसार चालणारा हा आश्रमशाळांचा खेळ आदिवासींच्या जीवनाचा खेळ बिघडवतो

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 25, 2014, 7:34:47 AM2/25/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
* शिरपूर शहरातील आदिवासी विद्यार्थी दहशतीखाली *
शिरपुर येथील शासकिय आदिवासी मुलांचे वसतीगृह, Homiopathy महाविद्यालय(B.H.M.S) येथील इमारत मालकाने दि22/02/2014 रोजी राञी 9 वाजता दादागिरी करत विद्याथ्यांना जातीवाचक शिवीगाळ व तृच्छ वागणूक दिली. तसेच बाहेरुन 20-30 गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलावून त्यांनी हत्यारे दाखवुन त्यांची जबर मारहाण करण्यात आली. त्यावेळी 2-3 पोलिस देखील तेथे उपस्थीत होते. परंतु त्यांनी फक्त बघ्याची भूमीका दाखवली. या घटनेमुळे
विद्यार्थी दहशतीखाली आहेत व स्व:ताला असुरशित समजत आहेत. यात त्यांची काही चुक नसतांना त्यांना मारहाण करण्यात आली. प्रशासन व लोकप्रतिनीधी झोपले आहेत की काय? असा प्रश्न त्यांचा मनात निर्माण होत आहे .ही घटणा जी घडली ती अतिशय निंदनीय आहे. या घटणेच्या आदीवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे .या मुलांना न्याय मिळायला हवा,म्हणून सगळ्यानी त्यांना सहकार्य करावे.
Pleas forword this msg to all people's....and help the student....

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Apr 10, 2014, 12:07:15 PM4/10/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

कोवळी पानगळ....

नुकतेच मागच्या महिन्यात एका शासकीय आश्रमशाळेतील आकरावीच्या वर्गात शिकणा-या दोन मुलींनी आत्महत्या केली. सकाळ वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि मन अगदी सुन्न झाले....उद्याचा आदिवासी भविष्यकाळ असा मोकळ्या रानी रांडका होत असताना पाहून लाज वाटत होती.....पण या आश्रमशाळा नावाच्या व्यवस्थ्येत याचे कुठेच उत्तर मला दिसत नव्हते.....फक्त ७५,००० रुपयांचा चेक हे जर त्यावरचा रामबाण उपाय असेल...तर मग आदिवासी विकास यातून नेमके काय साधणार याचा काळाकुट्ट अंधार मनात भीतीची लाट निर्माण करत होता.

बातमी वाचत असताना माझे मन काही ओळींवर पुन्हा पुन्हा जात होते....आणि मनातल्या मनात स्वताला खात होते......त्यातील एक ओळ होती, पालकांनी कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत पोस्टमोर्टेम करण्याची तसदी घेतली नाही. अहो ज्या जीवांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले अशा या दोन मुली अशा ऐन तारुण्यात आत्महत्या करतात आणि पालक शांत राहतात याचा नेमका काय अर्थ घ्यायचा.....विशेष म्हणजे त्या दोन्ही मुली अनेक दिवस शाळेत गेलेल्या नव्हत्या.....विनापरवानगी गैरहजेरी....आणि त्यात मुली...किती संवेदनशीलता असायला पाहिजे शाळेकडे आणि पालकांकडे सुद्धा.....परंतु दोन्हींकडून असे काही घडलेले दिसत नाही. पालक जो आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपली अर्धी भाकर नेहमीच राखून ठेवतो. आज तो असा निष्काळजी पाहिल्यानंतर मन उद्विग्न झाल्याशिवाय राहत नाही.

अनेक दिवस मुली गैरहजर म्हटल्यानंतर साहजिकच वर्गशिक्षकांनी ऐन परीक्षेत हजेरी लावल्यानंतर पालकांना सोबत का आणले नाही अशी विचारणा केली.......पालक शाळेत आलेच पाहिजे असा आग्रह होणे अपेक्षित होतेच...परंतु दुस-या दिवशीही मुली शिक्षकांची अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत....शेवटी जबाबदारी आणि तीही मुलींची म्हटल्यानंतर पुन्हा दुस-या दिवशी तीच सुचना....पालकांना सोबत आणलेच पाहिजे.....तींस-या दिवशीही मुलींसोबत पालक आले नाहीत.....मग यात पालकांचा निष्काळजीपणा म्हणावा कि मुलींचा निष्काळजीपणा ?

शिक्षक आपला आग्रह मुलींकडे व्यक्त करत होते.....कारण आजचा काळ आश्रमशाळा शिक्षकांच्या दृष्टीने तसा अगदीच परीक्षेचा आहे. मुलींच्या बाबतीत सांगायलाच नको. पेपर संपल्यानंतर मुली ज्या आपल्या गावी गेल्या...त्या काही घरी पोहचल्याच नाहीत......चौकशीअंती त्यांचे मृतदेह पालकांना आढळून आले. आत्महत्या केली असे पालकांनीच घोषित केले. कोणत्याही प्रकारचा पंचनामा...पोस्टमोर्टेम न करता अंत्यविधी करण्यात आला......इथे फक्त दोन मुलींचा मृत्यू झाला असे आपण जर या प्रकरणाकडे पाहिले तर तो अगदीच भावी पिढीसाठी एक धोका ठरेल. निसर्गाने प्रत्येक आदिवासी व्यक्तीमध्ये जन्माच्या समस्या सहन करण्याची ताकद दिली आहे.....आपल्या संस्कारांमध्ये ती ताकद आहे कि कितीही संकटे आदिवासी माणूस सहज पेलतो...परंतु आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या जवळपास फिरकत नाही.

बरेच दिवस मुली शाळेत आल्या नव्हत्या.....ना पालक त्यांना शाळेत घेवून आले होते....ना शाळा त्यांच्या घरी पोहचली होती.....तशी जबाबदारी दोघांचीही.....परंतु दोन्हीही इथे कमी पडताना दिसत आहेत.

पालक म्हणून पालकांवर आपल्या मुली शाळेत जात नाहीत याची संवेदना नसणे आजच्या युगात अतिशय गंभीर आहे. समाजात जनजागृती आहे. प्रत्येक पालकाला वाटते कि आपला मुलगा-मुलगी शिकली पाहिजे....कदाचित पालक स्वतः जागृत असतील परंतु इतर काही कारणामुळे ते आपल्या मुलींना शाळेत पाठविण्यास तयार होत नसतील. त्यातील काही कारणांचा विचार केला तर मनाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. आज आश्रमशाळा म्हणजे फक्त खानावळी ठरत आहेत. यात मुले मुली घरापासून दूर राहत आहेत. जिथे स्वतः पालक आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी कसरत करत आहेत...तिथे शाळेत शिक्षक काय संस्कार करणार....याचीच उणीव म्हणून कि काय आज अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थिनींच्या वाममार्गाला जाण्याच्या घटना घडताना दिसत आहेत....आश्रमशाळेत पुरेसा कर्मचारी वर्ग नाही....असला तरी तो शालेय परिसरात वास्तव्यास नसतो....त्यामुळे ५०० च्या वर सर्वांची जबाबदारी एक दोन जण आपल्या सोयीनुसार बघत असतात.....त्यात अनेक शाळांना बंधिस्त असे कुंपण नाही....त्यामुळे कोण कधी येतो आणि कोण कधी जातो याच्यावर लक्ष्य ठेवता येत नाही. पालकांच्या संस्कारांची उणीव भासल्यामुळे मुले मुली व्यसनांच्या आहारी तर जातातच...परंतु चित्रपटात रंगविलेली प्रणयदृश्ये प्रत्यक्षात अनुभविन्याचा प्रयत्न करतात.....यात वाढ होत जावून मग अनेक अनिष्ट प्रकार आज घडत आहेत....जरी एखादे प्रकरण शिक्षकांच्या दृष्टीस पडले तरी पुरावा नेमका काय द्यायचा असा प्रश्न असल्याने आणि त्यात पालकांना खरे सांगितले तरी ते शिक्षकांवर विश्वास ठेवत नसल्याने या प्रकरणांवर पडदा टाकला जातो. यातील एखादे प्रकरण खूपच हाताबाहेर जावू लागले कि मग पालक मुलांना किंवा मुलींना आपल्या घरी घेवून जातात. कधी कधी शिक्षक अशा मुलांना शाळेतून घरी पाठवून देतात...परंतु आज मुलांना कोणत्याही परिस्थितीत शाळेतून काढून टाकता येत नसल्याने शिक्षक हतबल आहेत.......मग काय मुलांचे अधिकच फावते.

मागच्या महिन्यात त्या दोन मुलींनी का आत्महत्या केली ? याच्या कारणांचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज संस्कारांचा अभाव आहे. त्यात पालक व शिक्षक कमी पडत आहेत असेच दिसते. कारण जर शाळेने त्रास दिला किंवा बाहेरील कुणी मुलींना त्रास दिला असे असते किंवा मुलींच्या आत्महत्येचे कारण पालकांना माहित नसते तर नक्कीच त्यांनी आपल्या मुलींच्या आत्महत्येस जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही व्हावी म्हणून पोलिसात तक्रार दाखल केली असती. परंतु पालकांनी असे काही केले नाही याचा अर्थ त्यांना पाणी कुठे तरी मुरत होते याची पूर्ण कल्पना होती. कदाचित सुचना देवूनही मुली ऐकत नसाव्यात म्हणून त्यांनी सदर मुलींना बरेच शाळेत पाठविले नसेल......जर असे असेल तर नक्कीच आज संस्कारांच्या बाबतीत आपण कुठे कमी तर पडत नाही ना याचा गांभीर्याने प्रत्येक पालकाने विचार करावा.

आपली मुले आश्रमशाळेत दाखल केली म्हणजे आता आपण मोकळे झालो अशी जर आपली भूमिका असेल तर आपण आपल्याच पायांवर कु-हाड मारून घेतोय हे नक्की. कारण संस्कार हे काही कुठे बाजारात विकत मिळत नाहीत. ते घडवावे लागतात. आश्रमशाळांमधील आजचे वातावरण...तेथील सुविधा...वसतिगृह व्यवस्थापन.....कर्मचारी....शिक्षक अशा सर्व बाबी विचारात घेतल्या तर फक्त खाऊचा बाजार आहे....आणि अशा परिस्थितीत आपण आपल्या मुलांना आश्रमशाळांमध्ये पाठवत असाल आणि निश्चिंत होत असाल तर लक्षात ठेवा...काळ सोकावतो आहे.....शिक्षण कंच्या गावाला आहे ते गाव न लागता दुसरेच इपरीत आपणास भोगावे लागेल.

मी म्हणत नाही कि आश्रमशाळेत सर्वच वाईट आहे.....उत्तम संस्कार व गुणवत्ता जोपासणारे शिक्षक आहेत...आजही ते तेवढ्याच उमेदीने काम करत आहेत...फक्त आजच्या या मायावी जगात त्यांना तुमच्या मुलांना घडविण्यासाठी तुमची मोलाची साथ हवी आहे.....तीच कुठे तरी हरवताना दिसतेय म्हणून या गुणी शिक्षकांच्या कष्टाचे चीज होताना दिसत नाही.

शिस्तीच्या समस्या ज्या निर्माण होत आहेत त्या सोडविताना कायद्याची मुस्कटदाबी शिक्षकाला मर्यादेत अडकवताना दिसतेय...त्यामुळे उद्दाम मुलांच्या माकडचाळ्यांना अधिक पोषक वातावरण निर्माण होत आहे....त्यात पालक निश्चिंत असल्याने भविष्यकाळ अधिक बिकट बनत आहे. शिक्षण जितके महत्त्वाचे आहे...तितकेच संस्कार आज आमच्या मुलांसाठी जीवनाचा आधार आहेत. परंतु शिक्षणाच्या बाजारीकरणात आणि आश्रमशाळांच्या सावळ्या गोंधळात "ना शिक्षण....ना संस्कारांचे रक्षण" म्हणजे आदिवासी मुलांची कोरी पाटी.....कोरी न राहता ती अधिक विद्रूप केली जात आहे.

एखादे अवचित घडल्यानंतर अनेक संघटना आपल्या माना वर काढतात.....परंतु त्या आपल्या कावेबाज विचारांनी कुणालाही न्याय मिळवून देत नाहीत...फक्त आपले कुत्सित साधत असतात. जर त्यांना खरच इतका कळवला असेल तर मग का नाही ते आश्रमशाळांच्या अडचणींच्या बाबतीत रस्त्यावर उतरत......नक्कीच समस्या असतील तर त्या विरोधात आवाज उठविला पाहिजे.....जे जे समाजहित जोपासणारे असेल ते ते प्रत्येक काम जोमाने करावे.....परंतु अशा कामी आज तरी पाहिजे त्या प्रमाणात समाज आक्रमक होताना दिसत नाही. आदिवासी बांधव जर जागृत राहून आश्रमशाळा व्यवस्थापनावर नजर ठेवून असतील तर काय मिजास कि आश्रमशाळेत एखादे पातक घडेल. परंतु असे चित्र नक्कीच आश्रमशाळांच्या बाबतीत दिसत नाही. म्हणजेच समाज आजही कानाडोळा करून आपल्या आजच्या रोजीरोटीवर लक्ष्य केंद्रित करतोय...

आश्रमशाळेत होणारी कोवळी पानगळ रोखण्यासाठी आता तरी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण ज्या सरकारला आदिवासी मंत्री मिळत नाही...किंवा जे आहेत त्यांच्यात एकही लायकीचा वाटत नाही.....असे नामर्द विचाराचे सरकार काय आपणास न्याय देणार.

-विद्रोही

http://deshdoot.com/detail_archive_news.php?type=region&id=4325226&region=Sarvamat&month=3&year=2014&cid=

...

AYUSH activities

unread,
Apr 11, 2014, 1:57:12 PM4/11/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in







shared by :Pradeep Ambavane 

<span st

...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
May 21, 2014, 11:50:38 AM5/21/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
आदिवासी मुलींना शासकीय वसतिगृहात अपमानास्पद वागणूक

'सांगवी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गृहपालांकडून विद्यार्थिनींना अपमानास्पद
वागणूक मिळत आहे. त्यांना शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रकार होत असून, त्यांचा छळ केला जात आहे,'
अशी तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी,
अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शकुंतला चव्हाण या वसतिगृहात गृहपाल या पदावर आहेत. वसतिगृहातील
विद्यार्थिनींनी त्यांच्या विरोधात एकात्मिक आदिवासी विकास विभागालाही निवेदन सादर केले आहे.
विद्यार्थिनींना शासनाकडून स्टेशनरी, प्रोजेक्ट फाइल्स, इतर शैक्षणिक साहित्य
यासाठी मिळणारा शैक्षणिक जमाखर्च पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला जात नाही; तसेच
त्यांचा मासिक भत्तादेखील जमा केला जात नाही. त्यांच्याकडून विद्यार्थिनींची शैक्षणिक प्रमाणपत्रे
गहाळ झालेली आहेत. याबाबत विद्यार्थिनींनी गृहपालांकडे विचारणा केल्यानंतर त्यांचे बोलणे,
समस्या व्यवस्थित ऐकून न घेता उलट त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. तसेच कॉलेजमध्ये तुझी तक्रार करीन,
वसतिगृहाचा प्रवेश रद्द करीन, अशा धमक्या त्या देत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
वसतिगृहातील विद्यार्थिनी अतिशय दुर्गम व ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या आहेत. येथे
त्यांना चांगले शिक्षण व सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यावरच गदा येत आहे. प्रचंड त्रास सहन करून करून
त्यांना राहावे लागत असल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे असल्याचे परिषदेचे मंत्री विवेकानंद उजळंबकर
यानी निवेदनात म्हटले आहे.
'माझे वागणे नियमानुसारच'
दरम्यान, 'विद्यार्थिनी सांगतात तशी परिस्थिती येथे नाही. त्यांना चांगलीच वागणूक दिली जाते.
नियमानुसार महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर मुलींनी वसतिगृह सोडणे अपेक्षित आहे; परंतु
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थिनी परीक्षा संपल्यानंतरही वसतिगृहातच राहात
आहेत. त्यांना नियमानुसार खोली सोडण्यास सांगितले आहे,' असे वसतीगृहाच्या गृहपाल शकुंतला चव्हाण
यांनी स्पष्ट केले. 'गेल्या वर्षी घोडेगाव येथील आदिवासी विकास विभागातील तत्कालीन सहायक प्रकल्प
अधिकाऱ्यांना माझ्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते. तेव्हापासून ते
मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. या विद्यार्थिनींना हाताशी धरून त्यांनीच ही तक्रार
द्यायला लावली आहे,' असेही त्यांनी नमूद केले.


On Friday, April 11, 2014 11:27:12 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:







AYUSH activities

unread,
Jun 1, 2014, 3:31:09 AM6/1/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

...

AYUSH activities

unread,
Jun 1, 2014, 3:36:50 AM6/1/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत....अच्छे दिन आनेवाले है म्हणणारे असोत वा हर हाथ शक्तिचा उहापोह करणारे असोत कोणीही या कर्मचा-यांच्या मानसिकतेचा विचार करताना दिसत नाही. आश्रमशालार्थ योजनेनुसार online पेमेंट करण्याच्या नावाखाली काही तांत्रिक अड़चनी सांगुन सर्वांचे पेमेंट थाम्बवुन ठेवले आहेत. जून महिन्यात शाळा सुरु होतील, आपण याच कर्मचा-यांकडून प्रामाणिक कामाची अपेक्षा करत असतो. अनेकदा तक्रारीसुध्दा करतो. आज याच कर्मचा-यांना वेठबिगारांपेक्षा वाईट वागणूक दिली जात आहे. यात आदिवासी विकास विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा कर्मचा-यांचे नियमित पगार होत असताना अनुदानित आश्रमशाळा कर्मचा-यांना अशी सावत्रपणाची का वागणूक दिली जात आहे असा प्रश्नही सामान्य व्यक्तीला पडतो. 

कर्मचा-यांना असा त्रास दिला तर उद्या याचा विपरीत परिणाम आदिवासी मुलांच्या गुनवत्तेवर होईल. कदाचित आदिवासी भविष्य जाणीवपूर्वक अंधारात धकलण्याचे तर हे षढयंत्र तर नाही ना असाही प्रश्न मनाला भेडसावतो. राज्यात आदिवासी विकास विभागाचा निधि शिल्लक असताना कर्मचा-यांना त्याचे वाटप करण्यात इतकी अनास्था दर्शविणा-या विभागाला आपले डोके ठिकाणावर ठेवून काम करावे लागेल. अन्यथा या पापाचे प्रायश्चित्त करण्यास आपणास संधी मिळनार नाही.

AYUSH activities

unread,
Jun 2, 2014, 2:44:22 PM6/2/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jun 4, 2014, 2:39:16 PM6/4/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

जव्हारच नाही तर घोड़ेगाव प्रकल्पात सुध्दा अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी, शिक्षक यांचे पगार रखडले आहेत.

जर शिक्षक हे समाधानी नसतील तर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शैक्षणिक कार्यावर झाल्याशिवाय राहणार नाही.

निधि तर सरकारी आहे मग चार चार महीने का पगार रखडले जातात....? त्यात ज्यांनी कर्ज घेतलेले असते त्यांच्यावर व्याजाचा बोजा वाढत जावून त्याच्या मनस्तापात भर पड़ते.

पण याची चर्चा करून काय उपयोग....आश्रमशाळा कर्मचारी हे पिळवनुक भोगत आलेत आणि भोगतच राहणार असेच चित्र आहे.

यात वाटोळे आदिवासी मुलांचेच होत आहे.



AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 19, 2014, 10:58:26 AM7/19/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in





राज्यातील अनेक अनुदानित आश्रमशाळान्मध्ये आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण बघा किती दुर्दैव की या शाळान्मध्ये आमच्या विद्यार्थ्यांना जेवण वाढणे, वसतिगृह खोल्या सफाई, संडास बाथरूम स्वच्छता, प्रसंगी चपात्या बनविणे आदि कामे करावी लागतात.

अगदी दुर्गम भागात अशी कामे कदाचित आपल्या डोळ्याआड जावू शकतात. परंतू विद्येचे माहेरघर असणा-या पुणे जिल्ह्यात अशी कामे करावी लागणे हे किती दुर्दैवी आहे.

विशेष म्हणजे घोड़ेगाव प्रकल्प कार्यालयाचे नवनिर्वाचित अधिकारी डॉ. पिचड साहेब हे आदिवासी आहेत.

आदिवासी मुलांच्या सदाफूलीसारख्या कळ्या ते तरी फुलवू शकतील काय?

तरुण अधिकारी लाभणे आदिवासी मुलांचे सौभाग्य....त्यात तो आदिवासी विचारांचा.....आता बघू अनुदानित आश्रमशाळेत आमच्या मुलांना वर्षाला दोन शालेय ड्रेस, महिन्याला नियमित तेल साबण मिळते का ?

दोन महिन्यात एकदाच साहित्य आणि अनुदान मात्र प्रत्येक महिन्याचे हां अन्याय आदिवासी मुलांनी किती दिवस झेलायचा?

जेवणातिल सोंडे बाजुला करून आमच्या मुलांनी का खावे?

100 पेजेस वह्या त्याही फक्त 32 पानी, दोघात एक पुस्तक असे आमच्या मुलांनी का शिकावे?

अनुदान 100 टक्के पदरात पडत असताना संस्थांचा हां अन्याय आदिवासी मुलांच्या नशिबात अजुन किती काळ असणार?

¶आदिवासी शिक्षण.....मूलनिवासी रक्षण !!!

गर्व आदिवासी....मी मूलनिवासी

झाड़ाझडती करा आश्रमशालांची....!!!

आदिवासी शिक्षणाचे रोपटे जरी यांच्या कुशीत वाढत असले तरी अनेक विकृतिंची बीजे आज यांच्या उदारातुन आमच्या मुलांच्या रक्तात पेरलि जात आहेत.

या वृत्ति ठेचा लवकर.....

©विद्रोही
जन्म आदिवासी...धर्म आदिवासी...कर्म आदिवासी ।।


...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 12, 2014, 11:06:43 AM11/12/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

<span style="color:rgb(5
...

AYUSH activities

unread,
Dec 25, 2014, 12:13:06 PM12/25/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in



आदिवासी मुलीवर बलात्कार...

आठवडाभर हे प्रकरण दडपन्याचा आश्रमशाळेचा प्रयत्न.....आदिवासी कळ्या इतक्या खुलेआम नासवल्या जात असताना आश्रमशाळा सुरक्षेचा प्रश्न फक्त चघळला जाणार की ठोस कारवाई होणार?

या घटना इतक्या नित्य आहेत की त्यांची संवेदना जणु बोथट झाली आहे. 

राज्यातील अनेक आश्रमशाळान्ना आजही संरक्षक भिंती नाहित. अनेक शालांत अधीक्षक हे पद रिक्त आहे. अनुदानित आश्रमशालांत तर विद्यार्थी संस्थाचालकान्च्या जणु दावणिला बांधले आहेत. संडास साफसफाई, स्वयंपाक, परिसर सफाई, वर्ग सफाई अशा प्रत्येक कामाला कर्मचारी नेमलेले असतानाही यात आमच्या मुलांना राबावे लागत आहे. किती हे पाप? कसे फेड़नार हे सर्व पातक?

धुळ्यातल्या प्रकरणात न्याय मिळेल का आदिवासींना? फक्त दिखावुपणा करून बदली करून प्रकरण मिटवले तर नाही जाणार?

आज आपल्या परिसरात जर अशा वा-यावर वरात असणा-या शाळा असतील तर एक समाजाचा घटक म्हणून आपण पुढाकार घेवुन हा अन्याय थांबवणार का?

save children.....save education

www.jago.adiyuva.in

...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 26, 2014, 9:04:08 AM12/26/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
KUMARIMATA PIL NEWS - Ravindra U Talpe



...

चेतन Chetan

unread,
Dec 26, 2014, 11:40:44 AM12/26/14
to adi...@googlegroups.com
ठेचून काढण्याशिवाय  नाही 

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 26, 2014, 10:55:43 PM12/26/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

सोळावं वरिस धोक्याचे....हे गाणे ऐकले असेल.
इथे आदिवासी जन्मच धोक्यात आलाय....
16 वर्षे सोडाच......त्याच्या आत कळ्या खुडल्या जात आहेत.
फक्त आपण जबाबदार आहात याला असे नाही पण आपण डोळेझाक करतोय ही आपली चुक नाही का?





On Friday, December 26, 2014 7:34:08 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
KUMARIMATA PIL NEWS - Ravindra U Talpe








On Thursday, December 25, 2014 10:43:06 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:



आदिवासी मुलीवर बलात्कार...

आठवडाभर हे प्रकरण दडपन्याचा आश्रमशाळेचा प्रयत्न.....आदिवासी कळ्या इतक्या खुलेआम नासवल्या जात असताना आश्रमशाळा सुरक्षेचा प्रश्न फक्त चघळला जाणार की ठोस कारवाई होणार?

या घटना इतक्या नित्य आहेत की त्यांची संवेदना जणु बोथट झाली आहे. 

राज्यातील अनेक आश्रमशाळान्ना आजही संरक्षक भिंती नाहित. अनेक शालांत अधीक्षक हे पद रिक्त आहे. अनुदानित आश्रमशालांत तर विद्यार्थी संस्थाचालकान्च्या जणु दावणिला बांधले आहेत. संडास साफसफाई, स्वयंपाक, परिसर सफाई, वर्ग सफाई अशा प्रत्येक कामाला कर्मचारी नेमलेले असतानाही यात आमच्या मुलांना राबावे लागत आहे. किती हे पाप? कसे फेड़नार हे सर्व पातक?

धुळ्यातल्या प्रकरणात न्याय मिळेल का आदिवासींना? फक्त दिखावुपणा करून बदली करून प्रकरण मिटवले तर नाही जाणार?

आज आपल्या परिसरात जर अशा वा-यावर वरात असणा-या शाळा असतील तर एक समाजाचा घटक म्हणून आपण पुढाकार घेवुन हा अन्याय थांबवणार का?

save children.....save education

www.jago.adiyuva.in



On Wednesday, November 12, 2014 9:36:43 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:



On Saturday, July 19, 2014 8:28:26 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:





...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 14, 2015, 9:40:29 AM1/14/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in




On Thursday, December 25, 2014 at 10:43:06 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:



आदिवासी मुलीवर बलात्कार...

आठवडाभर हे प्रकरण दडपन्याचा आश्रमशाळेचा प्रयत्न.....आदिवासी कळ्या इतक्या खुलेआम नासवल्या जात असताना आश्रमशाळा सुरक्षेचा प्रश्न फक्त चघळला जाणार की ठोस कारवाई होणार?

या घटना इतक्या नित्य आहेत की त्यांची संवेदना जणु बोथट झाली आहे. 

राज्यातील अनेक आश्रमशाळान्ना आजही संरक्षक भिंती नाहित. अनेक शालांत अधीक्षक हे पद रिक्त आहे. अनुदानित आश्रमशालांत तर विद्यार्थी संस्थाचालकान्च्या जणु दावणिला बांधले आहेत. संडास साफसफाई, स्वयंपाक, परिसर सफाई, वर्ग सफाई अशा प्रत्येक कामाला कर्मचारी नेमलेले असतानाही यात आमच्या मुलांना राबावे लागत आहे. किती हे पाप? कसे फेड़नार हे सर्व पातक?

धुळ्यातल्या प्रकरणात न्याय मिळेल का आदिवासींना? फक्त दिखावुपणा करून बदली करून प्रकरण मिटवले तर नाही जाणार?

आज आपल्या परिसरात जर अशा वा-यावर वरात असणा-या शाळा असतील तर एक समाजाचा घटक म्हणून आपण पुढाकार घेवुन हा अन्याय थांबवणार का?

save children.....save education

www.jago.adiyuva.in



On Wednesday, November 12, 2014 9:36:43 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:



On Saturday, July 19, 2014 8:28:26 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:





राज्यातील अनेक अनुदानित आश्रमशाळान्मध्ये आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण बघा किती दुर्दैव की या शाळान्मध्ये आमच्या विद्यार्थ्यांना जेवण वाढणे, वसतिगृह खोल्या सफाई, संडास बाथरूम स्वच्छता, प्रसंगी चपात्या बनविणे आदि कामे करावी लागतात.

अगदी दुर्गम भागात अशी कामे कदाचित आपल्या डोळ्याआड जावू शकतात. परंतू विद्येचे माहेरघर असणा-या पुणे जिल्ह्यात अशी कामे करावी लागणे हे किती दुर्दैवी आहे.

विशेष म्हणजे घोड़ेगाव प्रकल्प कार्यालयाचे नवनिर्वाचित अधिकारी डॉ. पिचड साहेब हे आदिवासी आहेत.

आदिवासी मुलांच्या सदाफूलीसारख्या कळ्या ते तरी फुलवू शकतील काय?

तरुण अधिकारी लाभणे आदिवासी मुलांचे सौभाग्य....त्यात तो आदिवासी विचारांचा.....आता बघू अनुदानित आश्रमशाळेत आमच्या मुलांना वर्षाला दोन शालेय ड्रेस, महिन्याला नियमित तेल साबण मिळते का ?

दोन महिन्यात एकदाच साहित्य आणि अनुदान मात्र प्रत्येक महिन्याचे हां अन्याय आदिवासी मुलांनी किती दिवस झेलायचा?

जेवणातिल सोंडे बाजुला करून आमच्या मुलांनी का खावे?

...

चेतन Chetan

unread,
Jan 15, 2015, 12:37:33 AM1/15/15
to adi...@googlegroups.com
nashib yana badadle nahi

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 30, 2015, 11:45:38 AM3/30/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

Shame shame!


On Wednesday, January 14, 2015 at 8:10:29 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:




On Thursday, December 25, 2014 at 10:43:06 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:



आदिवासी मुलीवर बलात्कार...

आठवडाभर हे प्रकरण दडपन्याचा आश्रमशाळेचा प्रयत्न.....आदिवासी कळ्या इतक्या खुलेआम नासवल्या जात असताना आश्रमशाळा सुरक्षेचा प्रश्न फक्त चघळला जाणार की ठोस कारवाई होणार?

या घटना इतक्या नित्य आहेत की त्यांची संवेदना जणु बोथट झाली आहे. 

राज्यातील अनेक आश्रमशाळान्ना आजही संरक्षक भिंती नाहित. अनेक शालांत अधीक्षक हे पद रिक्त आहे. अनुदानित आश्रमशालांत तर विद्यार्थी संस्थाचालकान्च्या जणु दावणिला बांधले आहेत. संडास साफसफाई, स्वयंपाक, परिसर सफाई, वर्ग सफाई अशा प्रत्येक कामाला कर्मचारी नेमलेले असतानाही यात आमच्या मुलांना राबावे लागत आहे. किती हे पाप? कसे फेड़नार हे सर्व पातक?

धुळ्यातल्या प्रकरणात न्याय मिळेल का आदिवासींना? फक्त दिखावुपणा करून बदली करून प्रकरण मिटवले तर नाही जाणार?

आज आपल्या परिसरात जर अशा वा-यावर वरात असणा-या शाळा असतील तर एक समाजाचा घटक म्हणून आपण पुढाकार घेवुन हा अन्याय थांबवणार का?

save children.....save education

www.jago.adiyuva.in



On Wednesday, November 12, 2014 9:36:43 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:



On Saturday, July 19, 2014 8:28:26 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 30, 2015, 12:02:34 PM3/30/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in



On Monday, March 30, 2015 at 9:15:38 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

Shame shame!

On Wednesday, January 14, 2015 at 8:10:29 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:




On Thursday, December 25, 2014 at 10:43:06 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:



आदिवासी मुलीवर बलात्कार...

आठवडाभर हे प्रकरण दडपन्याचा आश्रमशाळेचा प्रयत्न.....आदिवासी कळ्या इतक्या खुलेआम नासवल्या जात असताना आश्रमशाळा सुरक्षेचा प्रश्न फक्त चघळला जाणार की ठोस कारवाई होणार?

या घटना इतक्या नित्य आहेत की त्यांची संवेदना जणु बोथट झाली आहे. 

राज्यातील अनेक आश्रमशाळान्ना आजही संरक्षक भिंती नाहित. अनेक शालांत अधीक्षक हे पद रिक्त आहे. अनुदानित आश्रमशालांत तर विद्यार्थी संस्थाचालकान्च्या जणु दावणिला बांधले आहेत. संडास साफसफाई, स्वयंपाक, परिसर सफाई, वर्ग सफाई अशा प्रत्येक कामाला कर्मचारी नेमलेले असतानाही यात आमच्या मुलांना राबावे लागत आहे. किती हे पाप? कसे फेड़नार हे सर्व पातक?

धुळ्यातल्या प्रकरणात न्याय मिळेल का आदिवासींना? फक्त दिखावुपणा करून बदली करून प्रकरण मिटवले तर नाही जाणार?

आज आपल्या परिसरात जर अशा वा-यावर वरात असणा-या शाळा असतील तर एक समाजाचा घटक म्हणून आपण पुढाकार घेवुन हा अन्याय थांबवणार का?

save children.....save education

www.jago.adiyuva.in



On Wedn
...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
May 17, 2015, 2:39:20 PM5/17/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in, ay...@adiyuva.in
Its Very late! Since it was mentioned in Education policy 1986, welcome move !

Application for Education material content development in adivasi language on behalf of AYUSH group








On Saturday, June 29, 2013 at 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

Namaskar Friends!

Current situation in ashram school about “quality of education” & “employment opportunities” its role in Tribal Development made me sleepless for few days. While studying & relating our local issues with global trends, came across one report. found similar issues across globe to ingenious people. So wanted to share views on same.

Indigenous peoples & boarding school : A comparative study. By United Nations Permanent Forum on Indigenous Issues

“ In 1986, the National Policy on Education specified that:

1) India will prioritize opening primary schools in tribal areas.

2) Curricula will be developed in tribal languages for primary grades and switched to regional languages in later grades.

3) Tribal youth will be encouraged to become teachers in tribal areas.

4) Ashram/residential schools will be developed on a mass scale in tribal areas.

5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will be developed to encourage them to attend school.”

 

However, scholars report that problems still exist in Ashram schools.

a) These schools are often inadequately furnished and supplied.

b) The curriculum is often not relevant to the lives and cultures of tribal peoples.

c) Teachers often come from non-tribal backgrounds and are inadequately skilled.

d) Children are inadequately nourished, and are often frequently absent in order to fulfill social roles within their communities.

e) Children complain that hostels are not well-maintained and that the food and supplies are of very poor quality.

f) In addition, scholarships and school supplies often do not arrive in a timely fashion. 

 ----------------------------------------------------------------------------------------------

My worries >

  •     Why still Education system not recognize Tribal Languages (Research, Documentation, Promotion, Etc) ?
  •     In Ashram shala, Why Non tribal employees are dominant in numbers & Qualified local tribal’s are still unemployed (Teachers, expert, social workers, etc)
  •      In Ashram School, Why they do not educate, teach, celebrate Tribal festivals & cultural values? 

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
May 19, 2015, 9:44:49 AM5/19/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in



On Monday, May 18, 2015 at 12:09:20 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
Its Very late! Since it was mentioned in Education policy 1986, welcome move !

Application for Education material content development in adivasi language on behalf of AYUSH group








On Saturday, June 29, 2013 at 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

Namaskar Friends!

Current situation in ashram school about “quality of education” & “employment opportunities” its role in Tribal Development made me sleepless for few days. While studying & relating our local issues with global trends, came across one report. found similar issues across globe to ingenious people. So wanted to share views on same.

Indigenous peoples & boarding school : A comparative study. By United Nations Permanent Forum on Indigenous Issues

“ In 1986, the National Policy on Education specified that:

1) India will prioritize opening primary schools in tribal areas.

2) Curricula will be developed in tribal languages for primary grades and switched to regional languages in later grades.

3) Tribal youth will be encouraged to become teachers in tribal areas.

4) Ashram/residential schools will be developed on a mass scale in tribal areas.

5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will be developed to encourage them to attend school.”

 

However, scholars report that problems still exist in Ashram schools.

a) These schools are often inadequately furnished and supplied.

b) The curriculum is often not relevant to the lives and cultures of tribal peoples.

c) Teachers often come from non-tribal backgrounds and are inadequately skilled.

d) Children are inadequately nourished, and are often frequently absent in order to fulfill social roles within their communities.

e) Children complain that hostels are not well-maintained and that the food and supplies are of very poor quality.

...

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Aug 23, 2015, 12:18:04 PM8/23/15
to AYUSH | adivasi yuva shakti
आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष...

शिक्षण ही आदिवासी मुलांची गंभीर समस्या...निसर्गातल्या फुलांचा विचार केला तर खरी अडचण. जन्मत: खेळायला, बागडायला सोबत असणारा निसर्ग म्हणजे खरा गुरु आणि प्रेरणेचा स्त्रोत. जगण्याच्या कला खरं तर निसर्गातुन सर्वोत्तम शिकता येतात. परंतु अलीकडे आधुनिकतेच्या वा-यामध्ये मुलांना शाळेतले शिक्षण मिळाले पाहिजे हा अट्टहास. 

शिक्षण म्हणजे साक्षरता होवू शकते पण ज्ञान नाही. ज्ञान मिळविण्याचा तो एक मार्ग होवू शकतो. आई वडिल यांच्या पासून दूर...आपल्या जंगल अनुभूति विसरून चार भिंतींच्या आत पुस्तकात डोके घालून शिकायचे म्हणजे आदिवासी मुलांना डोईजड वाटले नाही तर नवलच....स्वच्छंदी जीवन जगणारी चिमुरडी मुलं झाडांच्या अंगाखांद्यावर बागडताना खरे तर अनेक मुल्ये आत्मसात करत असतात. झाडे, फळे, फुले, फुलपाखरे, वेली, प्राणी, साप अशा विविध सोबत्यांसोबत प्रेमाच्या अथांग सागरात स्वताला झोकुन देतात. हे वास्तव सोडून एक दम आश्रमशाळेत ते पण बाजुला उंच भिन्तिंचे कुंपण, शालेय शिस्त आणि त्यासाठी डोळे वटारून बघणारे शिक्षक यात मुलं रमतील असे कोणतेच वातावरण नाही. जे निसर्गात सहज मिळतं ते इथं संघर्ष करून बळजबरीने आत्मसाथ करावे लागते. ही मानसिकता आज पर्यन्त समजुन न घेणारे दूर देशातील शिक्षक मग नेहमी आरडा ओरड करणार "ह्या मुलांना काही कळत नाही", "ही मुले खुप गैरहजर असतात", "ह्या मुलांना शिस्त नाही", "पालकांना सुध्दा काही कळत नाही", "काय यांचे कपडे मळालेले, फाटलेले", "दगड परवडले पण ही मुले नको"...या न अशा विविध टिपन्या झेलत मुलांना मनावर दगड ठेवून पुस्तकातले जे कधी त्यांना आपले वाटत नाही ते शिकावे लागते. मग जाते ते सर्व डोक्यावरून...त्यात मुलांची काय चुक.

पाठ्यपुस्तकातील धडा ओळखिचा वाटावा...आपुलकीचा वाटावा असे काही नसतेच पुस्तकांत....सर्व काही शहरी....मुलांच्या दृष्टीकोनातुन कल्पनेतिल. भाषेचा विचार केला तर अगदी नवखी. त्यात शिकवणारे शिक्षक हे त्या भाषेलाच चिकटून असणारे कधी आदिवासी बोली भाषेला आपलेसे न माणणारे मग मुलांना ते पण परकेच वाटणार....जिथे आपले काही आहे असे वाटत नाही, तिथे ज्ञान तरी मुलं कसे गृहण करणार.

आता दुरदर्शनच्या युगात आदिवासी गावे थोड़ी जागृत व्हायला लागली आहेत. पूर्वी जे दिले जायचे तेच आमच्या नशिबात आहे असे मानून सारा अन्याय सहन केला जायचा. परंतु आता जगाचा अभ्यास करणारी दृष्टी विकसीत होवू लागली आहे. आपल्याला काय मिळायला हवे याचा विचार करणारी पीढ़ी पुढे येवू लागली आहे. नेमका याचाच त्रास आता प्रशासनाला होताना दिसतोय.

ज्यांच्या घरी खायला नाही त्यांना आम्ही खायला देतोय असा आव आणणारे आदिवासी विकास खाते आणि त्यांची वसतिगृहे आता संघर्षाची केंद्रे बनत आहेत. कारण पूर्वी निसर्गात वाढणारी ही मुले शाळेत, वसतिगृहात मुकाट्याने सारं काही सहन करत असत. परंतु आता ह्या कोंडवाड्यान्ना भेदुन बाहेर पडण्याचा विचार मुलान्मध्ये रुजत आहे. तूटपूंज्या सुविधा देवून मालदार झालेले अधिकारी यांना मुलांचा आजचा विद्रोह सलत आहे. काही अधिकारी तर आगीत तेल ओतून मुलांना त्यांनी केलेल्या आंदोलनासाठी तुरुंगात डाम्बत आहेत. जो आवाज इंग्रज दाबू शकले नाहित....तो उलगुलान दाबण्याचा प्रयत्न करणा-या समाजद्रोही विकृती वेळीच ठेचन्याची गरज आहे. जे हक्काचे आहे ते लुबाडून विद्यार्थ्यांना कायद्याच्या बेडित अडकवणारे हे धाडस करू शकतात, कारण आमच्यातला तो बिरसा, राघोजी, तंट्या, झलकारीबाई आम्ही विसरून स्वकेंद्री जीवन जगु लागलो आहोत. 

स्वातंत्र्याची चिंगारी ज्या आदिवासींनी पेटविली आज त्यांचे वारस असे शांत....हा सर्व खेळ जे परकीय शिक्षण आम्ही घेतले त्याचाच आहे. मला काय त्याचे ही प्रवृत्ती वाढली. नोकरीला असणारे, कायद्याची जाण असणारे अनेक आहेत आदिवासी समाजात...आज त्यांच्या समर्पणाची, त्यागाची गरज आहे.

पनवेल येथील मुलांनी आपणास सुविधा मिळाव्यात म्हणून आन्दोलन केले. त्यांचे काय चुकले? याचा विचार अगोदर होणे गरजेचे आहे. आमच्या ताटातील हिसकावून घेणारे अधिकारी माज आल्यागत कायद्याची भाषा करत आहेत. खरे तर यांच्यावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अपु-या सुविधा पुरविल्या म्हणून atrocity अंतर्गत गुन्हे नोंदविले गेले पाहिजेत. 

हा संघर्ष आम्हाला करावाच लागेल...कारण जे शिक्षण आश्रमशाळेत दिले जात आहे, त्याचे विदारक चित्र आपण पाहिले आहे. वसतिगृहे, आश्रमशाळा यातील सुविधा या खुपच तूटपूंज्या आहेत. आदिवासींनी जसे धनगर आरक्षण विरोधात उलगुलान केले तसा प्रखर लढा यासाठी देणे गरजेचे आहे. कारण यातूनच उद्याचा सक्षम आदिवासी समाज उभा राहणार आहे. 

-आदिवासी स्पंदनं


On Friday, October 18, 2013 at 9:24:02 PM UTC+5:30, Sanchita Satvi wrote:

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !

 धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!

डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक)   त्याच  वसतिगृहातील  आदिवासी विद्यार्थांना मारहाण आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.

अरे समजतात काय हे स्वताला …? यांना  रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .

येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध  करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक  गुंडांना बोलावून मारहाण शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास  एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .


आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!

 आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला  विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या  गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे , विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . यामुळे विद्यार्थांना  मानसिक शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना  आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना , स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .


उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!

आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके  नियमित facebookवर  वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post   facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता  येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय  तुम्ही…? जिथे google  facebook माध्यम  बनवून  आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि  आपण  कुठे  केवळ गुड मोर्निग नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात  हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ते जण आपली मते comment like करून मांडत असतात ,मग  बाकीचे कुठे  गेले  ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार  घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा  स्वाभिमानच हरवला आहे ….?

केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली  धुंदलवाडी  येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर  बलात्कार प्रकरणाची घटना असो, या अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि  हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .


नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …?

आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !

एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता  त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत ( वी,ते ११वीम्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"

धिक्कार असो अशा मानासिकतेचा  !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .

आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?


आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !         

 विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत ,कुणी पालकांनी आवाज उठवलाच तर तो बड्या प्रवृत्तींकडून  दाबला जातोय .

           आणखी एका मुद्द्याकडे मला सर्वांचे लक्ष वेधून घ्यावेसे वाटतेय कि ,आज बहुतेक  आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक म्हणा अधीक्षक किंवा सुरक्षारक्षक वा इतर कर्मचारी हे स्थानिक आदिवासी नसून देशावरून आलेले बिगर आदिवासी असतात ,या लोकांना आदिवासी समाजाबद्दल आपुलकी असते ना अस्मिता (काही अपवाद वगळता) .केवळ अर्थार्जनासाठी नोकरी करायची म्हणून करत असतातजर स्थानिक आदिवासींची निवड या ठिकाणी झाली तर नक्कीच हे प्रकार बदलू शकतात . निदान तशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही

             काही "अभ्यासू"(…?) लोकांनी आम्हालाही प्रश्न विचारलेत कि ''तुम्ही काय करता या असल्या प्रश्नांवर… ? ,काहींनी तर निर्णयच दिला कि 'तुम्ही काहीच करताना दिसत नाहीत' .अशा अभ्यासू मंडळींना मी सांगू इच्छिते कि केवळ इतरांना "तुम्ही काय केले ""असे विचारण्यापेक्षा " आपण सोबत मिळून  करूया 'असे म्हणा ; मित्रांनो हा समाज आपला आहे, मग कुणी एक व्यक्ती किंवा संघटना एकटीने लढून चालत नाहीत्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे . कारण एकटा  आवाज दाबला जातोय पण तोच आवाज जेव्हा पूर्ण समाजाकडून उठवला जाईल  , तेव्हा तो एल्गार असेल  .,

मित्रांनो हा लेख त्या तमाम आदिवासी तरुणांना जागे करण्यास आहे जे समाजात होणारे अन्याय बघूनही शांत आहेत .ज्यांची  बोटे केवळ नट नट्यांच्या फोटोला like करण्यात मग्न असतात . आपण या समाजाचे भविष्य आहोत. पण  इतके उदासीन भविष्य काय कुणाचा उद्धार करणार …?



उपाय 

             या घटनाच्या निमित्ताने आपण तरुण पिढी एकत्र येवून पुढील गोष्टी तर नक्कीच करू शकतो .

) पालक ,आजी माजी विद्यार्थी यांची एक समिती स्थापन करून एक दबाव गट बनविणे ,जेणेकरून असे प्रकार घडल्यास आपला दबाव गट प्रशासन आपले नेते दोघांवरही दबाव आणून या असल्या प्रकरणाचा छडा लावण्यास दोषींना योग्य ती शिक्षा देण्यास  आपण त्यांना भाग पाडू शकतो .

) याशिवाय सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक गट बनवून ते आपल्या पाल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देवू शकतात ,शेवटी एकीचे बळच कामी येते .

) आश्रमशाळेतील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना आपल्यावर होणाऱ्या  अन्यायाविरुध्द बोलण्यास पुढे आणायला हवे ,याशाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना अभय देणे गरजेचे आहे .

) पालक विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून अन्याय झाला तर त्याबद्दल दाद कशी मागावी ,कुठे तक्रार करावी हे सर्व मुद्दे त्यांना पटवून देवून त्याची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे .

यासाठी सर्वांनी एकत्र लढा देणे गरजेचे आहे शेवटी आजचे विद्यार्थी हे उद्या समाजाचे भविष्य ठरतील .


लक्षात घ्या ,आता शांत बसले तर छत्तीसगड झारखंड च्या आदिवासिंसारखी (लाखो आदिवासींची गावेच्या गावे पेटवून देणे ,त्यांना  त्यांच्या जमिनीवरून हुसकावणे ,आदिवासी स्त्रियांवर बलात्कार ,नक्षलवादी सांगून आदिवासींवर गोळीबार ,खून आणि प्रचंड प्रमाणात आदिवासींची पिळवणूक ) आपली गत व्ह्यायला वेळ नाही लागणार, किंबहुना ही  त्याच पर्वाची सुरवात मानायला हरकत नाही.

 

संचिता सातवी, आदिवासी युवा शक्ती

 





2013/10/18 AYUSH activities <adi.ac...@gmail.com>
On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:

Namaskar Friends!

Current situation in ashram school about “quality of education” & “employment opportunities” its role in Tribal Development made me sleepless for few days. While studying & relating our local issues with global trends, came across one report. found similar issues across globe to ingenious people. So wanted to share views on same.

Indigenous peoples & boarding school : A comparative study. By United Nations Permanent Forum on Indigenous Issues

“ In 1986, the National Policy on Education specified that:

1) India will prioritize opening primary schools in tribal areas.

2) Curricula will be developed in tribal languages for primary grades and switched to regional languages in later grades.

3) Tribal youth will be encouraged to become teachers in tribal areas.

4) Ashram/residential schools will be developed on a mass scale in tribal areas.

5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will be developed to encourage them to attend school.”

 

However, scholars report that problems still exist in Ashram schools.

a) These schools are often inadequately furnished and supplied.

b) The curriculum is often not relevant to the lives and cultures of tribal peoples.

c) Teachers often come from non-tribal backgrounds and are inadequately skilled.

d) Children are inadequately nourished, and are often frequently absent in order to fulfill social roles within their communities.

e) Children complain that hostels are not well-maintained and that the food and supplies are of very poor quality.

f) In addition, scholarships and school supplies often do not arrive in a timely fashion. 

 ----------------------------------------------------------------------------------------------

My worries >

  •     Why still Education system not recognize Tribal Languages (Research, Documentation, Promotion, Etc) ?
  •     In Ashram shala, Why Non tribal employees are dominant in numbers & Qualified local tribal’s are still unemployed (Teachers, expert, social workers, etc)
  •      In Ashram School, Why they do not educate, teach, celebrate Tribal festivals & cultural values? 

  • Why there is no provision of full time official career/higher education counselling & guidance.?

      Requesting to all Intellectuals share your views & opinions 
      So, waiting for your mail.
      

T   Thanks & Regards






--
-----------------------------------------------------------------------
Get regular updates at facebook like our page : www.facebook.com/adiyuva1

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages