Namaskar Friends!
Current situation in ashram school about “quality of education” & “employment opportunities” its role in Tribal Development made me sleepless for few days. While studying & relating our local issues with global trends, came across one report. found similar issues across globe to ingenious people. So wanted to share views on same.
Indigenous
peoples & boarding school : A comparative study. By United Nations Permanent Forum on Indigenous Issues
“ In
1986, the National Policy on Education specified that:
1) India will prioritize opening primary schools in tribal areas.
2) Curricula will be developed in tribal languages for primary grades and switched to regional languages in later grades.
3) Tribal youth will be encouraged to become teachers in tribal areas.
4) Ashram/residential schools will be developed on a mass scale in tribal areas.
5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will be developed to encourage them to attend school.”
However, scholars report that problems still exist in Ashram schools.
a) These schools are often inadequately furnished and supplied.
b) The curriculum is often not relevant to the lives and cultures of tribal peoples.
c) Teachers often come from non-tribal backgrounds and are inadequately skilled.
d) Children are inadequately nourished, and are often frequently absent in order to fulfill social roles within their communities.
e) Children complain that hostels are not well-maintained and that the food and supplies are of very poor quality.
f) In addition, scholarships and school supplies often do not arrive in a timely fashion.
----------------------------------------------------------------------------------------------
My worries >
Local political failure is the key.... To lead ashram school in bunch of problems ....
Local MP n MLA should give their best for school n students but doesn't happened that....
..... Example ...... Latur district is most furnished district in education both in tribal n rural too....
Beautiful.. .. Becoz of political loveliness n value of education ...
...... Amhi pusstaka vina abhyas karu fakt shikshak dya .... My will ..my power ...
By regards
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f1ab943c-5fb9-4cc9-917a-6a7b9a331368%40googlegroups.com.
नागपूर - स्वच्छता म्हणजेच आरोग्यमंत्र; पण झिंगाबाई टाकळी परिसरात 150 विद्यार्थिनी क्षमता असणाऱ्या वीरांगना झलकारीबाई आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींपासून ही मूळ सुविधाच कोसोदूर आहे. सफाई कर्मचारी दोन-तीन दिवसांत एकवेळा स्वच्छतेचे काम
करण्यास येत असल्याने येथील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. असे असतानाही वसतिगृहाच्या सफाई कामाचे संपूर्ण महिन्याभराचे बिल दिवसाच्या हिशेबाने पास करण्यात येत असल्याची माहिती आहे. चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थी नागपूर गाठतात. विद्यार्थ्यांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना निवांत आणि एकाग्रतेने अभ्यास करता यावा, या उद्देशाने शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय केली. मात्र, वसतिगृह या संकल्पनेमागील मूळ भूमिकेलाच येथे हरताळ फासल्या जात असल्याने स्वच्छतेअभावी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात आहे. पावसाळा, वरून अस्वच्छता यामुळे येथील विद्यार्थिनींना साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. परंतु, या वसतिगृहात एकही संगणक नाही. वृत्तपत्रदेखील उपलब्ध नाही. सुरुवातीला शासनाच्या निर्देशानुसार पाच वृत्तपत्रे होती. मात्र, त्यातील काही वृत्तपत्रे बंद करण्यात आली. वाचनालयात देखील अत्यल्प पुस्तके उपलब्ध आहेत. येथील विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा पुस्तकांची गरज आहे. अनेक वेळा मागणी केल्यावरही ते उपलब्ध होत नसल्याची व्यथा विद्यार्थिनींनी बोलून दाखविली. दररोज स्वच्छता होत नसल्याने वसतिगृहातील मुलींनाच साफसफाई करावी लागते आणि त्याचे बिल सफाई कर्मचारी मिळवत असल्याची धक्कादायक बाबही यानिमित्ताने पुढे आली. |
वसतिगृहातच झाला "चिखल'दरा | |
- - सकाळ वृत्तसेवा |
शनिवार, 27 जुलै 2013 - 01:00 AM IST | |
hi i am dr sharad satvi ms ent member of ayush.
i have created group of adivasi doctor on whats up which help us to communicate within our communitys doctors n which will helpful to us n new generation of medicous. so pls add my number to ur mobile n send me request. kindly keep in mind it is only for st community doctors.
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/5d6cfec7-2166-4a69-9266-8823ef715cbd%40googlegroups.com.
Hya parishthitila purnapane tribal department jababdar aahe ase mala vatate..Javal javal sarvach hostelsvar nikrushta jevan dile jate...Aani tyavar koni bolnyach prayatna kelaa tar var sunavale jate ki tumhi shikshanakade laksha dya....Jevanakade nako.....Aani rahila prashna shikshanach tar Quality educationhi millat nahi.....he aaplyala anek ashram shallanchya 10th 12 th chya results varun kallun yeyil.....Mula pass hotayat pan ji quality tya mulanmadhye yayala havi ti disat nahi.....Kahi sanmaniy Apvad asataat ki je hya paristhitivar mat karun yash millavataat pan tyacha praman atyalp aahe....
Ashram shallanchi parishthiti sudhravaychi asel tar malaa vatate ki pratyek Project officechya area madhye navodaya schools sarkhi kimaan 10 schools havyat ...ki jithun changle shikshan millel va ucha gunavtta baher padel.....Hyache changle udaharan mhanje eklavya residential schools. ...mhanta yeyil hya shallemadhun pass out hovoon baher padnari mulla hi confident aani changlya darjachi asataat ase disate....Tasech Hya asram shallanchi Gunavatta tapasani mohim darvarshi vhyalaa havi tihi sarvajanikpane jenekarun shallecha Darja changla rahil.....aani he Sarva tevhach hoil jyavelles Project officer va tatsam adhikari hya ashram shallanmadhye jatine laksha ghalatil...Tasech mull mudda sangavasa vatato ki Project officer he pad MPSC Rajyasevetun bharale jave jenekarun changle adhikari Khatyalaa millatil Anyatha he asech chalu rahil.....
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/8218a2e8-b2ec-4596-9405-669a81e8072a%40googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1537961906-1378908733-cardhu_decombobulator_blackberry.rim.net-1339100426-%40b15.c4.bise7.blackberry.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1537961906-1378908733-cardhu_decombobulator_blackberry.rim.net-1339100426-%40b15.c4.bise7.blackberry.
मी आदिवासी ! सध्या वाढत असलेली सामाजिक जागरूकता अतिशय कौतुकास्पद आहे.
आश्रमशाळांना दोषी ठरवून बदनाम करण्यापेक्षा, उपाय सुचवून विकासाचा धागा बनुयात !
आपण आणि आपली पुढची पिढी शिक्षण घेत असलेले आपले दुसरे घर सुधारणे आपले कर्त्यव्य आहे
आश्रम शाळा सुधारणे करिता आपल्या सूचना जरूर कळवा.
adi...@googlegroups.com
From: adi...@googlegroups.com [mailto:adi...@googlegroups.com] On Behalf Of AYUSH activities
Sent: Wednesday, September 18, 2013 1:45 AM
To: adi...@googlegroups.com
Cc: ay...@adiyuva.in
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/8876ba78-9581-4704-acac-432e22225f2d%40googlegroups.com.
मी आदिवासी ! सध्या वाढत असलेली सामाजिक जागरूकता अतिशय कौतुकास्पद आहे.
आश्रमशाळांना दोषी ठरवून बदनाम करण्यापेक्षा, उपाय सुचवून विकासाचा धागा बनुयात !
आपण आणि आपली पुढची पिढी शिक्षण घेत असलेले आपले दुसरे घर सुधारणे आपले कर्त्यव्य आहे
आश्रम शाळा सुधारणे करिता आपल्या सूचना जरूर कळवा.
adi...@googlegroups.com
From: adi...@googlegroups.com [mailto:adi...@googlegroups.com] On Behalf Of AYUSH activities
Sent: Wednesday, September 18, 2013 1:45 AM
To: adi...@googlegroups.com
Cc: ay...@adiyuva.in
Subject: AYUSH | Re: Scholars report that problems still exist in Ashram schools.
आश्रमशाळांना दोषी ठरवून बदनाम करण्यापेक्षा, उपाय सुचवून नाव कमवूया !!!
'विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करून उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे, हे शाळांचे मुख्य कर्तव्य आहे. शिक्षणाचा दर्जा गुणांवर न ठरवता, मुलांची आवडनिवड, त्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे,'' असे म्हणून आपण सर्व जबाबदारी शिक्षकांवर ढकलून मोकळे होतो. पण आश्रमशाळेतील शिक्षकांच्या काय अपेक्षा आहेत....त्यांच्या काय समस्या आहेत याचा कोणी कधी विचार करतो का ? यातूनच जर एखाद्या शिक्षकाने जर प्रयत्न केला आपल्या समस्या जगासमोर आणण्याचा तर त्याला 'तू पगारी समाजसेवक' आहेस असे म्हणून गप्प केले जाते.
शिक्षकांच्या समस्यांची मुस्कटदाबी करून कुठे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधला जाणार आहे का ? इथे जसे विद्यार्थ्यांना पोषक शैक्षणिक वातावरणाची आवश्यकता आहे तशीच आवश्यकता आज शिक्षकांना देखील आहे. कारण अध्यापनापेक्षा त्यांना विद्यार्थ्यांना सांभाळण्याचे महत्वाचे काम करावे लागते.
जर समाज किंवा समाजातील तथाकथित पुढारी, पत्रकार जर आश्रमशाळेमधील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या हाल, निकृष्ट गुणवत्ता, भोजन व्यवस्था याविषयी इतके आरडा-ओरड करतात, वाभाडे काढतात, तर मग त्यांना आश्रमशाळेच्या प्रशासनातील अडचणी दिसत नाहीत का ?
आज आश्रमशाळेतील विद्यार्थी शिक्षकांचे किती ऐकतात....विद्यार्थ्यांना शिस्त लावणे किती जिकरीचे आहे....पालक शाळेत बोलावूनही किती हजर असतात....पालकच व्यसनाधीन त्यात त्यांची मुले किती दिवस व्यसनांपासून दूर राहणार.....किंवा शिक्षक किती दिवस त्यांना व्यसनांपासून दूर ठेवू शकतात....वसतिगृहात मोबाईल वापरायला बंदी असतानाही विद्यार्थी कसे काय मोबाईल वापरतात....शिक्षक त्यावर कसा काय आळा घालू शकणार कारण याचे व्यसन तर पालकांनाच जडलेले आहे. एक मोबाईल पकडला तर विद्यार्थी दुसरा घेतात....शिक्षक त्या विद्यार्थ्यांवर काय कारवाई करणार ? कारवाई केली तर पुन्हा अनेक संघटना किंवा त्यांचे कार्यकर्ते बदनामीचे आणि दबावाचे राजकारण खेळतात....यात बिचारा शिक्षक फक्त भरडला जातो. कारण तो असहाय असतो. आपली समाज व्यवस्था विद्यार्थ्याची बाजू लावून धरते....पालकसुद्धा आपल्या पाल्याचे ऐकतात.....इथेच तर विद्यार्थ्यांचे अधिक फावते आणि याचा आज ते शिक्षकांविरोधातील हत्यार म्हणून वापर करू लागले आहेत. शिक्षकांवर आरोप करून त्यांची ते मानहानी करत आहेत आणि त्याला सर्वांचा जाहीर पाठींबा आहे.
...विद्यार्थ्यांवर रागवायचे नाही, त्याच्या कलाने शिक्षण त्याला घेण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा वेळेस आश्रमशाळेतील शिक्षकांचे अधिक मरण होते. कारण आज आश्रमशाळेतील मुले-मुलीसुद्धा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागले आहेत. यातून वसतिगृहातील मुला-मुलींची जवळीक साधली जाणे....यातून विवाहबाह्य संबंध येणे, मुली गरोदर राहणे यागोष्टी आश्रमशाळेतसुद्धा उग्र रूप धारण करत आहेत. अशा <span style='font-size:10.0pt;font-family:"Mangal","serif"
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/a7c6b486-5af8-4465-b716-28ba85c929e1%40googlegroups.com.
एका आदिवासी चा आवाज बोलतो आहे…..
आश्रमशाळा हि एक व्यवस्था आहे. यामध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे. यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे अहोरात्र झटत आहेत. परंतु तरीसुद्धा या यंत्रणेमध्ये अजून खूप त्रुटी आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा ज्या वेगात शैक्षणिक विकास होणे अपेक्षित होते तो वेग कुठेतरी रुतल्याचे आज चित्र दिसत आहे. यासाठी सर्वांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नातून जर या यंत्रणेला आतून बळकटी देण्याचे प्रयत्न झाले तर ही यंत्रणा अधिक लाभदायक ठरू शकते. परंतु जर बदनामीचे राजकारण करून कर्मचा-यांवर दोषारोप सिध्द करत बसलो तर यंत्रणा मोडकळीस येवून एक दिवस बंद पडू शकते. यात आश्रमशाळेच्या कर्मचा-यांपेक्षा आदिवासी समाजाचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. त्यासाठी आपणास जिथे शक्य होईल तिथे या व्यावास्थ्येला उभारी देण्यासाठी काम करूयात. त्यासाठी आतापर्यंत जमा झालेल्या आही अपेक्षित सुचना इथे देत आहोत. काही आपणास पटत नसतील तर आपण तशा सुचना आम्हाला कालवाव्यात. सुधारणा करण्यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करत आहोत....करत राहू. आश्रमशाळांमध्ये अपेक्षित सुधारणा
१) आश्रमशाळेत सध्या वसतिगृह विभाग व शिक्षण विभाग एकत्रच आहे. वसतिगृहासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने ती जबाबदारी शिक्षकांनाच पार पाडावी लागते. याचा विपरीत परिणाम अध्यानावर होत असल्याचे चित्र सगळीकडे आहे. त्यासाठी या दोन विभागांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. यामुळे शिक्षक अध्यापनावर लक्ष्य केंद्रित करतील व शाळा सुटल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याने इतर अपघात होण्याची शक्यता फार कमी होईल.
२) आश्रमशाळांमध्ये आदिवासी भागातील शिक्षकांची नेमणूक करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कारण त्यांना या क्षेत्रातील आव्हाने व जबाबदा-यांची जाणीव असते. त्यामुळे काम करत असताना ते स्वतः पुढाकाराने काही बदल घडविण्यासाठी धोरणं तयार करू शकतात. परंतु जर शहरी भागातील व्यक्तीची नेमणूक केली, तर त्याला विद्यार्थ्यांऐवजी स्वताच्याच समस्या सुटत नाहीत. ग्रामीण जीवन, गावातील अपु-या सुविधा, वीज, पाणी, दळणवळणाची साधने आदी समस्या तो शहरी भागाशी तुलना करत सोडविण्याचा प्रयत्न करतो. त्या जर सुटल्या नाही तर मग नैराश्य निर्माण होते. त्याचे मन कामावर न लागता ते सतत शहरी भागातील वैभवावर केंद्रित होते. परिणामी स्वताच दुख उराशी बाळगणारा आपल्या या आदिवासी मुलांना काय अध्यापन करणार....काय मार्ग दाखविणार? (याला काही अपवाद आहेत.)
३) आज महाराष्ट्रात अनेक शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. आदिवासी विकास विभाग शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा पुरविते त्या सुविधा अनुदानित आश्रमशाळेत पुरविण्याची जबाबदारी शालेय प्रशासनाची असते. यात ब-याच वेळेस त्या सुविधा पोहचविल्या जात नाहीत. कागदोपत्री असणा-या सुविधा फक्त एखादा अधिकारी येणार असेल तर दिल्या जातात. जर निधीची तरतूद आहे...निधी खर्चही दाखविला जातो, तर मग त्या सुविधा पुरविण्याची सक्ती असावी. शासकीय आश्रमशाळांना दिल्या जाणा-या सुविधा आणि अनुदानित आश्रमशाळांना दिल्या जाणा-या सुविधा या समान पातळीवर असाव्यात. कारण खाते एकच आहे, शिकणारी मुलेही एकाच समाजातील आहेत. तर मग सुविधांमध्ये हा भेदभाव का केला जातो. शासकीय आश्रमशाळांमध्ये फळे वाटपाची तरतूद आहे अनुदानित आश्रमशाळांमध्ये असल्याचे कधी प्रत्यक्ष चित्र दिसले नाही.
४) आजारी विद्यार्थ्यांना दवाखान्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देणे. कारण विद्यार्थी आजारी असल्यास पालकांना बोलावून घरी पाठविले जाते.
५) विद्यार्थ्यांचे आई-वडील, २ नातेवाईक, संपर्क नंबर, फोटो इ.माहिती जतन करणे. तसेच यातील व्यक्तिंनाच विद्यार्थ्यांना भेटू द्यावे. त्यांच्या सोबतच विद्यार्थ्यांना घरी पाठवावे. अन्यथा पाठवू नये. (कारण आजकाल मुली परस्पर भाऊ आहे असे सांगून इतर मुलांबरोबर बाहेर जातात आणि मग यातून अनेक गैर प्रकार घडतात. याची पालकांना कल्पनाही असत नाही.)
६) शैक्षणिक साहित, स्टेशनरी, इतर साहित्य यांचे काटेकोर वाटप करण्यात यावे. फक्त कागदोपत्री वाटप केल्याचे दाखवू नये. ब-याच वेळा पुस्तके किंवा इतर साहित्य दोघांत एक असे दिले जाते आणि अनुदान मात्र प्रत्येक विद्यार्थ्यामागे दिले जाते. सदर चित्र बदलणे गरजेचे आहे.
७) आश्रमशाळेतील सर्व नवीन व जुन्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे सक्तीचे करावे. यातून विद्यार्थ्यांमध्ये असणारे काही गंभीर आजार समोर येतील व त्यावर वेळीच उपाययोजना करणे शक्य होईल. आरोग्यदायी विद्यार्थी असणे खूप गरजेचे आहे. मुलींची खास करून मोठ्या मुलींची नियमित वैद्यकीय तपासणी करणे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करणे.
८) संगणकाच्या युगात E-Learning यंत्रणा कार्यान्वित करणे व अभ्यासक्रमाचे नियोजन करून ते राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरातील शाळांना मदत करण्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.
९) शालेय व स्पर्धा परीक्षांचे नियोजन करणे, मार्गदर्शन करणे. यासाठी आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी असे व्याख्याते उपलब्ध करून दिले तर हे कार्यक्रम अधिक व्यापकपणे शाळा राबवू शकतात.
१०) अनेक अनुदानित आश्रमशाळांमध्ये हजेरी पत्रकावर पूर्ण कर्मचारी आहेत. परंतु प्रत्यक्ष ते कामावर हजर नसतात. आदिवासी समाजाचा असणारा निधी पगारावर खर्च होतो आणि कर्मचारी इतरत्र काम करतो. यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी शासनाचा पगार घेणारी व्यक्ती दुसरी असते आणि प्रत्यक्ष काम करताना रोजंदारीवर काम करणारी व्यक्ती असते. त्यामुळे ती व्यक्ती आपला रोज भरविण्यासाठी काम करते. विद्यार्थ्यांशी त्यांना काही देणे घेणे नसते.
११) आश्रमशाळेत काम करणा-या खासकरून अनुदानित आश्रमशाळांमध्ये काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगाराच्या कायम तक्रारी असतात. कधीच त्यांना वेळेत पगार मिळत नाही. अनुदान शिल्लक नाही असे कारण देवून अनेकवेळा पाच ते सहा महिने पगार दिले जात नाहीत. परत संपूर्ण पगार करण्यासाठी टक्केवारी मागितली जाते. अशा प्रकारे होणारी मानसिक आणि आर्थिक मानहानी झाल्यामुळे शिक्षक व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत नाहीत. यात विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. म्हणून वेळेत पगार करण्याची तरतूद आहे ती काटेकोर पाळण्यात यावी.
१२) आश्रमशाळेत आता पाकीट संस्कृती वाढीस लागली आहे. तपासणीसाठी येणा-या प्रत्येक अधिका-याला चिरीमिरीचे पाकीट द्यावे लागते. पाकीट दिले तर शाळा चांगली असल्याचा शेरा मिळतो आणि पाकीट नाही दिल्यास शाळा बंद का करू नये अशी विचारणा केली जाते. ही संस्क्रती बदलणे अपेक्षित आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते , स्थानिक पुढारी, पालक यांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. विश्वासाने कामे करून घेतल्यास कर्मचारी अधिक जोमाने काम करतात आणि अधिकार गाजवत काम करण्याच्या सुचना केल्यास काम टाळण्याकडे अनेकांचा कल असतो.
13) काम करणारा कर्मचारी ज्या भागातील असेल, त्याला त्याच्या जवळपास नियुक्ती द्यावी जेणेकरून तो अधिक जोमाने काम करू शकेल. ब-याच वेळा कधी नंदुरबार, तर कधी डहाणू असे महाराष्ट्र दर्शन कर्मचा-यांना करायला लागते. यामुळे कर्मचारी आपले मानसिक स्वास्थ्य गमावून बसतो. त्याच्याकडून प्रामाणिक काम होत नाही.
१४) आजही अनेक आश्रमशाळा बंदिस्त कुंपण असलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक-अधीक्षक यांची नजर चुकवून शालेय परिसराच्या बाहेर जातात. यातून अनेक अनैक्तिक प्रकार घडत आहेत. ते थांबविण्यासाठी वसतिगृह जिथे असेल तिथे संपूर्ण बंदिस्त असे कुंपण करणे बंधनकारक करावे. यामुळे अनेक समस्या सुटू शकतील.
१५) अनेकवेळा आश्रमशाळा म्हणजे मज्जाच मज्जा असे लोकांना वाटते. परंतु प्रत्यक्ष काम करत असताना काय जबाबदारी पार पाडावी लागते ते काम करणारालाच माहित. यातून शाळेत काही अनुचित प्रकार घडला तर सर्व शिक्षकांना गुन्हेगाराच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. अतिशय हीन दर्जाची वागणूक त्यावेळेस मिळते. खरी चूक कोणाची याची शहनिशा न करता शिक्षकाची चूक आहे असा निष्कर्ष काढून त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाते. या बाबी बदलणे अपेक्षित आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले तर शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होवू शकते. आश्रमशाळा म्हटले कि २४ तास ड्युटी अशी भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे शाळेत वर्ग अध्यापनाव्यतिरिक्त इतर उपक्रमांना फाटा दिला जातो. काही उपक्रम हे फक्त निमित्तमात्र असतात. तर काही कागदावरच असतात. त्यामुळे शाळा हे वातावरण आश्रमशाळेत न राहता त्याला खानावळीचे स्वरूप प्राप्त होते. यातून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मी माझ्यासाठी खालील उपक्रम सुचविले आहेत.
१. डिजिटल स्कूल: माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वयातून शिक्षणाचा दर्जा उंचावायचा प्रयत्न केला जात आहे. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेतल्यानंतर अनिमेशनच्या तंत्रामुळे विद्यार्थी दृकश्राव्य अनुभवही घेणे आता यातून शक्य झाले आहे. अनिमेटेड फिल्म्स, मनोरंजक उपक्रम स्वाध्याय, चाचण्या, खेळ यांच्या मदतीने शिकताना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लावल्यास अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते. म्हणून अधिकाधिक शाळांनी डिजिटल स्कूल साठी आपल्या पातळींवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
२. इंटरनेटच्या मदतीने शिक्षण: शाळेतील विद्यार्थी विविध संकेत स्थळांना भेटी देऊन माहिती घेऊ शकतात. टिपण काढू शकतात. त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होऊ शकते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या माहितीच्या महाजालाशी नाते निर्माण झाले, तर ज्ञानभांडार त्यांच्यासाठी खुले होइल.
३. परिसर भेट: मुलांचे अनुभव विश्व व भाव विश्व समृद्ध करणार्या निरनिराळ्या ठिकाणांना विद्यार्थी भेटी देणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थी स्वतः माहिती घेतील व यातून त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावण्यास मदत होईल . उदा. न्यायालय, आठवडे बाजार, तुरुंग, पोलीस स्टेशन, वीट भट्ट्या, सुतारनेट, शेती, किरण, दुकान, पिठाची गिरणी, बँका, शेती सेवा केंद्र इत्यादी.
४. पर्यावरण संवर्धन: विद्यार्थ्यांना परिसरात झाडे लावण्यास प्रोत्साहित करावे. त्याचे संगोपनही त्यांना करण्यास सांगावे. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मुलांना झाडांना राख्या बांधावयास सांगून त्यांचे एका अर्थाने पालकत्व स्वीकारत असल्याची जाणीव त्यांना करून द्यावी.
५. हस्तलिखित: दरवर्षी हस्तलिखित शाळेच्या वतीने तयार केले जावे. सदर हस्तलिखितविद्यार्थ्यांना आपल्या भाषा प्रकारात लिहिण्यास साङ्गावे. ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांची भाषा ते प्रमाणभाषा तसेच कुटुंब व शाळा यांना जोडणारा सेतू म्हणून या उपक्रमाचे आगळे महत्त्व आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी कमी बोलतात. लिहिताना कसेबसे लिहितात. लेखनाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या भाषेत व्यक्त होता यावे म्हणून प्रमाणभाषा तसेच व्याकरण याला फाटा देऊन विद्यार्थी मुक्तपणे या हस्तलिखितात लिहू शकतील असे वातावरण निर्माण करावे.
६. शेतीची अवजारे: पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचा शाळेत संग्रह करावा. त्या अवजारांची नावे, त्यांचे उपयोग, हे अवजारे वापरल्याने होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगावयास प्रोत्साहित करावे.
७. फिल्म डे: विविध भाषांतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट शाळेत दाखवले जावेत. त्यावर चर्चा केली जावी. विद्यार्थी आपली मते मांडतील . मनोरंजनातून शिक्षण हा यामागील उद्देश आहेच याशिवाय एखाद्या गोष्टीची चिकित्सा करण्याचा वस्तुपाठ म्हणजे हा उपक्रम होय.
८. स्वच्छता दिवस: आठवडयातून एका दिवशी विद्यार्थ्याची वैयक्तिक स्वच्छता तपासली जावी . आदिवासी विद्यार्थी स्वच्छतेच्या सवयीच्या बाबतीत कधी-कधी दुर्लक्ष करतात. परंतु स्वच्छता दिवस या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे सहज शक्य आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या सवयी अंगिकारण्याने विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल.
९. जंगलवाचन: विद्यार्थ्यांना परिसरातील जंगलाची सहल घडविताना प्रत्यक्ष अनुभूतीने शिक्षण दिले जावे. झाडे, वेळी, फुले, पशु-पक्षी, डोंगर- दऱ्या, या विषयाची माहिती स्थानिक माहितगार लोक विद्यार्थ्यांना सांगू शकतील असे नियोजन करावे.
१०. वाचन संस्कार: विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. परिपाठात श्यामची आई, एक होता कार्व्हर यासारख्या पुस्तकांचे प्रकट वाचन घेतले पाहिजे. वाचलेल्या पुस्तकावर विद्यार्थी गटागटात बसून चर्चा करतील असे नियोजन करावे.
११. कात्रण संग्रह: विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रे वाचनाची गोडी निर्माण करावी. त्यातील विविध विषयांवरील बातम्या, छायाचित्रे, यांची कात्रणे काढण्यास सांगावे. ती वहीत चिकटविण्यास सांगावे. ऑलिंपिक, पंढरीची वारी, संगणक, जलोत्सव, बोधकथा, खेळ आदी विषयावर आधारित कात्रण संग्रह विद्यार्थ्यांनी केले तर वर्षा अखेरीस मोठा संग्रह होऊ शकेल.
१२. शब्दाची बाग : शाळेसमोरील भिंतीवरील दगडांना निरनिराळे रंग देऊन त्यावर इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतील शब्द लिहिले जावेत. त्यात धरणांची, जिल्ह्यांची, किल्ल्यांची, संतांची, वर्तमानपात्रांची नावे, जोडाक्षरे लिहावीत. त्यातून मुलांना भाषिक खेळ व प्रश्नमंजुषा खेळण्याची सवय लावावी. वाचन तसेच सामान्य ज्ञान या बाबी सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.
१३. हस्ताक्षर सुधार प्रकल्प: विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होतो. देवनागरी लिपीतील मुळाक्षरे योग्य पद्धतीने लिहिण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जावे व सराव घेतला पाहिजे.
१४. छंदवर्ग: नृत्य, गायन, वादन, वक्तृत्व, पाठांतर, रांगोळी, रंगभरण, वाचन, भटकंती, निरीक्षण आदि छंदांची जोपासना व्हावी यासाठी शाळेत छंद वर्गांचे आयोजन केले जावे. त्यातून विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या कलागुणांना खतपाणी घालताना व्यासपीठही उपलब्ध करून दिले जाईल.
१५. विद्यार्थी वाढदिवस: दैनंदिन जीवन संघर्षात आणि रोजीरोटीच्या प्रश्नात ग्रस्त असणाऱ्या आदिवासी कुटुंबात मुलांचे कोडकौतुक करायला आई-वडिलांना वेळ नसतो त्यामुळे वाढदिवस ही कल्पनाच आदिवासी मुलांना माहित नसते. इतर मुलांचे वाढदिवस पाहताना ती मुले मनातल्या मनात कुढतात. शाळेने प्रत्येक मुलाचा वाढदिवस साजरा करावा. त्यांच्या कानावरही हॅप्पी बर्थ डे... चे सूर पडू द्यावेत.
१६. फटाकेमुक्त शाळा: पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांनी जाणीव-जागृती करावी. शिक्षकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे. फटाके न वाजविण्याची शपथच मुलांना घ्यायला सांगावी. परंतु त्या अगोदर उद्बोधन करावे.
१७. क्रीडा: मुलांना विविध योगासने, सामुदायिक कवायत करण्यास सांगावे. विविध खेळ खेळण्याची गोडी निर्माण करावी. झाडावर चढणे, डोंगर चढणे असे निरनिराळे खेळही खेळण्यास सांगावे.
१८. विविध गुणदर्शन: दरवर्षी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जावे. शाळेतील १०० टक्के विद्यार्थी यात सहभागी होतील याचे नियोजन करावे. रंगमंचावर येऊन आपली कला सादर करताना त्यांना नवा आत्मविश्वास प्राप्त होईल…. .
2013/9/20 AYUSH activities <adi.ac...@gmail.com>
From: adi...@googlegroups.com [mailto:adi...@googlegroups.com] On Behalf Of AYUSH activities
...
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAC8U7apq0B9OUmq8u%2B6ng_ywe-i0%2Bd796OrcDOcs-P3UP2G-wg%40mail.gmail.com.
Ravi talape sirrani sangitalelya upay yojana amalat aalya tar sarva ashram shalla model schools banatil.....Pan mahatvache aahe te Changle shikshak millane khup garjeche aahe
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjFeqMtBVGFMGQZ%2BC4YmGg%2BWxXXGzoE5w2ndmDCY5OLo3ciew%40mail.gmail.com.
@Narendra pendse...... aamhalaa manya aahe ki hya deshat khup jati aahet pan tyatil so called pudharlelya jatinmullech aajchi adivasinchi hi dayniy avastha aahe.....Tyanni jar kharokhar manapasun madat keli asati tar aaj hi avastha nasati adivasi samajachi.....Aani jatinirmulanachya aivaji aapan keval jativastav dakhavoon kay sangu pahata he kahi kallat nahi.......
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/65u2jtcpwqxtnidom198jif4.1379947273677%40email.android.com.
आदिवासी शिक्षणासाठी स्वतंत्र कक्ष | |
- महेंद्र महाजन ः सकाळ वृत्तसेवा |
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/ce568ae2-8342-4f7b-98f3-3b47dab95cf8%40googlegroups.com.
Independent Education for Trial's
Definitely it will give new heights to Tribal Empowerment & Development
Let us define our own education system for better future
स्वायत्त आदिवासी शिक्षण विभाग
आदिवासी सशक्तीकरण आणि आदिवासी विकासाला नवी दिशा मिळावी हि अपेक्षा!
चलो आपण आपल्या विकासासाठी स्वतःची शिक्षण व्यवस्था उभारुयात
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjTRrpTV5LAcW5TNbvqbWgd3d%3DM5S-tZX8UQca9CL-D7qTdnQ%40mail.gmail.com.
Sorry ...mom but what types of quality education do you want provide.qualities is not depends of upon the medium which he take education.?
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1380072887.84230.YahooMailNeo%40web164704.mail.gq1.yahoo.com.
वसतिगृहातही आदिवासी विद्यार्थी दहशतीखाली
वसतिगृहातील सुरक्षा रक्षकाची दादागिरी
डहाणू आगर येथील शासकीय वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व मारहाण, आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द ….
सहन केले जाणार नाही!
विद्यार्थ्यांनो , आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
आश्रम शाळा माजी विद्यार्थी संघ
आदिवासी भविष्यासाठी आदिवासी युवकांचे व्यासपीठ
दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !
धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!
डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक) त्याच वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थांना मारहाण व आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा व हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.
अरे समजतात काय हे स्वताला …? यांना रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .
येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक गुंडांना बोलावून मारहाण व शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .
आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!
आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात व आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला व आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे व समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण व बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे ,व विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . व यामुळे विद्यार्थांना मानसिक व शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना ,न स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ।! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .
उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!
आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके नियमित facebookवर वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण …। मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय तुम्ही…? जिथे googleव facebook माध्यम बनवून आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि आपण कुठे केवळ गुड मोर्निग व नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ४ ते ५ जण आपली मते comment व like करून मांडत असतात ,मग बाकीचे कुठे गेले ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा व दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो न …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा स्वाभिमानच हरवला आहे ….?
केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली धुंदलवाडी येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणाची घटना असो, या न अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक व सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .
नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …?
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही न कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !
एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत (७ वी,ते ११वी) म्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"
धिक्कार असो अशा मानासिकतेचा !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास व अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .
आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत व वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना व संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?
आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !
विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले व संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत ,कुणी पालकांनी आवाज उठवलाच तर तो बड्या प्रवृत्तींकडून दाबला जातोय .
आणखी एका मुद्द्याकडे मला सर्वांचे लक्ष वेधून घ्यावेसे वाटतेय कि ,आज बहुतेक आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक म्हणा अधीक्षक किंवा सुरक्षारक्षक वा इतर कर्मचारी हे स्थानिक आदिवासी नसून देशावरून आलेले बिगर आदिवासी असतात ,या लोकांना न आदिवासी समाजाबद्दल आपुलकी असते ना अस्मिता (काही अपवाद वगळता) .केवळ अर्थार्जनासाठी नोकरी करायची म्हणून करत असतात . जर स्थानिक आदिवासींची निवड या ठिकाणी झाली तर नक्कीच हे प्रकार बदलू शकतात . निदान तशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही
काही "अभ्यासू"(…?) लोकांनी आम्हालाही प्रश्न विचारलेत कि ''तुम्ही काय करता या असल्या प्रश्नांवर… ? ,काहींनी तर निर्णयच दिला कि 'तुम्ही काहीच करताना दिसत नाहीत' .अशा अभ्यासू मंडळींना मी सांगू इच्छिते कि केवळ इतरांना "तुम्ही काय केले ""असे विचारण्यापेक्षा " आपण सोबत मिळून करूया 'असे म्हणा ; मित्रांनो हा समाज आपला आहे, मग कुणी एक व्यक्ती किंवा संघटना एकटीने लढून चालत नाही. त्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे . कारण एकटा आवाज दाबला जातोय पण तोच आवाज जेव्हा पूर्ण समाजाकडून उठवला जाईल , तेव्हा तो एल्गार असेल .,
मित्रांनो हा लेख त्या तमाम आदिवासी तरुणांना जागे करण्यास आहे जे समाजात होणारे अन्याय बघूनही शांत आहेत .ज्यांची बोटे केवळ नट नट्यांच्या फोटोला like करण्यात मग्न असतात . आपण या समाजाचे भविष्य आहोत. पण इतके उदासीन भविष्य काय कुणाचा उद्धार करणार …?
उपाय
या घटनाच्या निमित्ताने आपण तरुण पिढी एकत्र येवून पुढील गोष्टी तर नक्कीच करू शकतो .
१) पालक ,आजी व माजी विद्यार्थी यांची एक समिती स्थापन करून एक दबाव गट बनविणे ,जेणेकरून असे प्रकार घडल्यास आपला दबाव गट प्रशासन व आपले नेते दोघांवरही दबाव आणून या असल्या प्रकरणाचा छडा लावण्यास व दोषींना योग्य ती शिक्षा देण्यास आपण त्यांना भाग पाडू शकतो .
२ ) याशिवाय सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक गट बनवून ते आपल्या पाल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देवू शकतात ,शेवटी एकीचे बळच कामी येते .
३ ) आश्रमशाळेतील व आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द बोलण्यास पुढे आणायला हवे ,याशाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना अभय देणे गरजेचे आहे .
४ ) पालक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून अन्याय झाला तर त्याबद्दल दाद कशी मागावी ,कुठे तक्रार करावी हे सर्व मुद्दे त्यांना पटवून देवून त्याची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे .
यासाठी सर्वांनी एकत्र लढा देणे गरजेचे आहे शेवटी आजचे विद्यार्थी हे उद्या समाजाचे भविष्य ठरतील .
लक्षात घ्या ,आता शांत बसले तर छत्तीसगड व झारखंड च्या आदिवासिंसारखी (लाखो आदिवासींची गावेच्या गावे पेटवून देणे ,त्यांना त्यांच्या जमिनीवरून हुसकावणे ,आदिवासी स्त्रियांवर बलात्कार ,नक्षलवादी सांगून आदिवासींवर गोळीबार ,खून आणि प्रचंड प्रमाणात आदिवासींची पिळवणूक ) आपली गत व्ह्यायला वेळ नाही लागणार, किंबहुना ही त्याच पर्वाची सुरवात मानायला हरकत नाही.
संचिता सातवी, आदिवासी युवा शक्ती
--
-----------------------------------------------------------------------
Get regular updates at facebook like our page : www.facebook.com/adiyuva1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6fd6a869-0be1-4885-94ea-010e96b174e7%40googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJrTJpevgTnRNLawM4ZAxDQo_CxLMqL_m3r2vDXdppJ0LbONng%40mail.gmail.com.
Read in pdf as attachement2013/10/18 Sanchita Satvi <sanchit...@gmail.com>
दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !
धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!
डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक) त्याच वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थांना मारहाण व आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा व हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.
अरे समजतात काय हे स्वताला …? यांना रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .
येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक गुंडांना बोलावून मारहाण व शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .
आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!
आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात व आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला व आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे व समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण व बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे ,व विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . व यामुळे विद्यार्थांना मानसिक व शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना ,न स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ।! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .
उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!
आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके नियमित facebookवर वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण …। मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय तुम्ही…? जिथे googleव facebook माध्यम बनवून आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि आपण कुठे केवळ गुड मोर्निग व नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ४ ते ५ जण आपली मते comment व like करून मांडत असतात ,मग बाकीचे कुठे गेले ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा व दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो न …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा स्वाभिमानच हरवला आहे ….?
केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली धुंदलवाडी येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणाची घटना असो, या न अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक व सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .
नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …?
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही न कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !
एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत (७ वी,ते ११वी) म्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"
धिक्कार असो अशा मानासिकतेचा !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास व अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .
आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत व वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना व संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?
आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !
विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले व संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या <
...
दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !
धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!
डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक) त्याच वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थांना मारहाण व आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा व हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.
अरे समजतात काय हे स्वताला …? यांना रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .
येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक गुंडांना बोलावून मारहाण व शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .
आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!
आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात व आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला व आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे व समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण व बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे ,व विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . व यामुळे विद्यार्थांना मानसिक व शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना ,न स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ।! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .
उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!
आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके नियमित facebookवर वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण …। मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय तुम्ही…? जिथे googleव facebook माध्यम बनवून आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि आपण कुठे केवळ गुड मोर्निग व नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ४ ते ५ जण आपली मते comment व like करून मांडत असतात ,मग बाकीचे कुठे गेले ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा व दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो न …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा स्वाभिमानच हरवला आहे ….?
केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली धुंदलवाडी येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणाची घटना असो, या न अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक व सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .
नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …?
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही न कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !
एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत (७ वी,ते ११वी) म्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"
धिक्कार असो अशा मानासिकतेचा !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास व अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .
आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत व वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना व संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?
आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !
...विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले व संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध<span lang="HI" style="font-f
--
-----------------------------------------------------------------------
Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/927b956a-6282-44d0-b683-8812a4132184%40googlegroups.com.
SACHiNe SATVi <wag...@gmail.com> wrote:
>पण आपल्या आदिवासी युवकांच्या अफाट उर्जा आणि गुणवत्तेची पर्वा आहे कुणाला?
>इथे आदिवासी विकासा साठी असलेले खाते पण हि उर्जा उपयोगात आणत नाही. उदाहरणा
>साठी आपल्या डहाणू तालुक्यात जो कि पूर्णतः TSP मध्ये येतोय. आजच्या घडीला
>येथे ३०० पेक्षा जास्त Ded/Bed धारक बेरोजगार आहेत (पहिली सुशिक्षित
>आदिवासीपिढी). पण गेल्या काही वर्षात झालेल्या आश्रम शाळेच्या भारती
>मध्ये ५% पण
>स्थानिक आदिवासी नसावेत ह्या पेक्षा आणखीन दुर्दैव काय ते? आणि जर त्या नंतर
>ग्रामीण पालका मध्ये शिक्षणा बद्दल उदासीनता आली तर दोष कुणाचा?
>
>........... dahanu calling!!!
>
>
>2013/10/28 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>
>
>> Kurze yethil Jagaruk Janateche Abhinadan!
>> Hi chalval ashich TSP madhil sagalya gram sabhetun vhavi ya sathi prayatn
>> karu.
>>
>> Let us do it togetehr!
>>
>>
>> *आंध्र प्रदेश मध्ये ६.६ % आदिवासी असून येथे आदिवासींसाठी TSP मधील
>> शैक्षणिक संस्थे मध्ये स्थानिक आदिवासींची साठी विशेष आरक्षण देवू शकते तर
>> आपल्या महाराष्ट्रात ८.८ % आदिवासी असून आपल्या कडे का नाही? (आणि विशेष
>> म्हणजे आज आपल्या TSP परिसरातील आदिवासी युवक "ठराविक" पद्धतीने आयात केलेल्या
>> बिगर आदिवासी पेक्षा गुणवत्तेत अतिशय श्रेष्ठ आहेत. तपासायचे असल्यास आश्रम
>> शाळेला भेट देवून खात्री करावी )
>> *
>>
>> On Saturday, October 26, 2013 8:51:17 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>> Shakti wrote:
>>
>>> आदिवासी वारलखंड जनांदोलन<https://www.facebook.com/AwajDoTribals?hc_location=timeline>
>>>> <https://lh4.googleusercontent.com/-iUCGWfcQiO0/UmvXuB_cllI/AAAAAAAA1KI/4b8Jtkk9u24/s1600/Kurze.jpg>
>>>>
>>>>
>>>> <https://lh6.googleusercontent.com/-Ztbe-27GIL0/UmvXy7OfOwI/AAAAAAAA1KQ/Wkdtbve-aqg/s1600/AP+tribal.jpg>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>> On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>>>> Shakti wrote:
>>>>
>>>>> Namaskar Friends!
>>>>>
>>>>> Current situation in ashram school about “quality of education” &
>>>>> “employment opportunities” its role in Tribal Development made me sleepless
>>>>> for few days. While studying & relating our local issues with global
>>>>> trends, came across one report. found similar issues across globe
>>>>> to ingenious people. So wanted to share views on same.
>>>>>
>>>>> *Indigenous peoples & boarding school : A comparative study. By United
>>>>> Nations Permanent Forum on Indigenous Issues*
>>>>>
>>>>> *“ In 1986, the National Policy on Education specified that:*
>>>>>
>>>>> *1) India will prioritize opening primary schools in tribal areas.*
>>>>>
>>>>> *2) Curricula will be developed in **tribal languages** for primary
>>>>> grades and switched to regional languages in later grades.*
>>>>>
>>>>> *3) Tribal youth will be encouraged to become **teachers in tribal
>>>>> areas.*
>>>>>
>>>>> *4) Ashram/residential schools will be developed on a **mass scale in
>>>>> tribal areas.***
>>>>>
>>>>> *5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will
>>>>> be developed to encourage them to attend school.”*
>>>>>
>>>>> * *
>>>>>
>>>>> *However, scholars report that problems still exist in Ashram schools.
>>>>> *
>>>>>
>>>>> *a) These schools are often **inadequately furnished and supplied.** *
>>>>>
>>>>> *b) The curriculum is often **not relevant to the lives and cultures
>>>>> of tribal peoples**.*
>>>>>
>>>>> *c) Teachers often come from non-tribal** backgrounds and are
>>>>> inadequately skilled.*
>>>>>
>>>>> *d) Children are **inadequately nourished**, and are often frequently
>>>>> absent in order to fulfill social roles within their communities.*
>>>>>
>>>>> *e) Children complain that hostels are **not well-maintained** and
>>>>> that the food and supplies are of **very poor quality.** *
>>>>>
>>>>> *f) In addition, scholarships and school supplies often do **not
>>>>> arrive in a timely fashion.*
>>>>>
>>>>> -----------------------------****------------------------------****
>>>>> ------------------------------****-----
>>>>>
>>>>> My worries >
>>>>>
>>>>>
>>>>> - Why still Education system not recognize Tribal Languages
>>>>> (Research, Documentation, Promotion, Etc) ?
>>>>> - In Ashram shala, Why Non tribal employees are dominant in
>>>>> numbers & Qualified local tribal’s are still unemployed (Teachers, expert,
>>>>> social workers, etc)
>>>>> - In Ashram School, Why they do not educate, teach, celebrate
>>>>> Tribal festivals & cultural values?
>>>>>
>>>>>
>>>>> - Why there is no provision of full time official career/higher
>To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgZJf3JUcsUCz3w-sFXGq6d49yQ8EtAN-SWNii-dM%2Bjarw%40mail.gmail.com.
Jyachyavar anyay hotoy to samajach jhoplay.....tithe bahercha kon tari manus yevvon aapala bhala karel asa manana ha bhabhada ashavad mhanayache nahitar kay.......Kimaan atta mulanna aaplyavar honarya anyayachi janeev vhyayalaa lagaliy....va te aapaplya parine praytna hi kartayat hich tevhadhi changli goshta mhanavi lagel....
--
-----------------------------------------------------------------------
Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/583c0667-bd7b-4411-9601-e9a65a1d608d%40googlegroups.com.
दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !
धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!
डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक) त्याच वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थांना मारहाण व आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा व हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.
अरे समजतात काय हे स्वताला …? यांना रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .
येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक गुंडांना बोलावून मारहाण व शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .
आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!
आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात व आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला व आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे व समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण व बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे ,व विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . व यामुळे विद्यार्थांना मानसिक व शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना ,न स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ।! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .
उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!
आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके नियमित facebookवर वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण …। मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय तुम्ही…? जिथे googleव facebook माध्यम बनवून आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि आपण कुठे केवळ गुड मोर्निग व नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ४ ते ५ जण आपली मते comment व like करून मांडत असतात ,मग बाकीचे कुठे गेले ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा व दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो न …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा स्वाभिमानच हरवला आहे ….?
केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली धुंदलवाडी येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणाची घटना असो, या न अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक व सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .
नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …?
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही न कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !
एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत (७ वी,ते ११वी) म्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"
धिक्कार असो अशा मानासिकतेचा !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास व अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .
आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत व वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना व संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?
आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !
...विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले व संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध<span lang="HI" style="font-f
--
-----------------------------------------------------------------------
Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/38b5e84f-8eb8-46e7-b64c-34875706b615%40googlegroups.com.
...
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही न कि आपण स्वतःलाआदिवासी समजणेच सोडून दिलेय ! - Sanchita Satvi
--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in)
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f53dd222-51c3-497d-9cf4-fa90026bd8a5%40googlegroups.com.
माझ्या आदिवासी बांधवानो आपल्या गावातील शाळेवर "फक्त स्थानिक आदिवासी शिक्षक नियुक्ती" बाबतचा ग्राम सभेचा ठरावाचा नमुना दिला आहे. आपण पण आपल्या गावातील ग्राम सभेचा ठराव आमच्या कडे पाठवू शकता.
शिकणाऱ्या नव्या पिढीला स्थानिक आदिवासी शिक्षकांकडून आपली समृद्ध कला, संस्कृती, नृत्य, परंपरा, इतिहास, इ काळूद्या आणि स्वतःच्या अस्तीतीवा बद्दल जागरुकता करून आपला समाज टिकवुयात
--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c295072b-7f8a-4600-8567-33449b2a32f0%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
आदिवासी शिक्षणासाठी स्वतंत्र कक्ष - महेंद्र महाजन ः सकाळ वृत्तसेवा नाशिक- राज्यातील आदिवासी शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे घोंगडे बऱ्याच दिवसांपासून भिजत पडले होते. अखेर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या उपसमितीने यासंबंधीचा प्रस्ताव सरकारला सादर करण्याची मुभा आदिवासी विकास विभागाला दिल्याने शिक्षण कक्ष रचनेला वेग येणार आहे.
मुंबईत उपसमितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आदिवासी विकास आयुक्तालयामध्ये शिक्षण कक्ष स्थापनेसंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 1972-73 मध्ये आदिवासी कल्याण संचालनालय सुरू करण्यात आले होते. 1983-84 मध्ये मंत्रालयात समाजकल्याणमधून आदिवासी विकास विभाग स्वतंत्र झाला. पुढे 15 जानेवारी 1992 मध्ये पुनर्रचना होऊन संचालनालयाचे रूपांतर आदिवासी विकास आयुक्तालयात झाले. कर्मचारी संघटनांचा रेटा वाढल्यावर आदिवासींच्या शिक्षणाचा स्वतंत्र विभाग 1999 मध्ये आयुक्तालयामध्ये सुरू करण्यात आला. मात्र, विभागाची हेळसांड मोठ्या प्रमाणात झाली आणि शिक्षणाची परवड होऊ लागली. शिक्षण विभागाचे अधिकारी आदिवासी विकासला सोडून आपल्या विभागात परत गेल्याने अधिकारी शोधण्याची वेळ आली. याच अनुषंगाने आदिवासी विकास आयुक्तालयामध्ये शिक्षणासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, आदिवासींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या उपलब्ध पदांच्या विसंगतीबद्दल नाराजीचा सूर आळवल्याने उपसमिती स्थापन झाली होती.
शिक्षण कक्षाची रचना आयुक्तालय, राज्यातील चार अप्पर आयुक्त आणि 29 प्रकल्पाधिकारी स्तरापर्यंतच्या विस्ताराची असेल. आयुक्तालयात सहआयुक्त एक, सहाय्यक आयुक्त एक, सहाय्यक प्रकल्पाधिकारी तीन, वरिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी तीन, कार्यालय अधीक्षक एक, लिपिक-टंकलेखक नऊ, शिपाई तीन, अशी 21 पदे असतील. प्रादेशिक अप्पर आयुक्तालय स्तरावर प्रत्येक ठिकाणी सहाय्यक आयुक्त एक, सहाय्यक प्रकल्पाधिकारी तीन, वरिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी एक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक दोन, लिपिक-टंकलेखक नऊ, वर्ग चारचे कर्मचारी तीन, अशी 19 पदे राहतील. प्रत्येक प्रकल्पाधिकारी स्तरावर सहाय्यक प्रकल्पाधिकारी तीन, लिपिक-टंकलेखक बारा, शिपाई तीन, अशी पदांची रचना राहणार असून, राज्यभरासाठी 111 कनिष्ठ विस्ताराधिकारी, 32 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकांची पदे आवश्यक मानली जात आहेत. राज्यामध्ये 552 सरकारी आणि 556 अनुदानित आश्रमशाळा आहेत. दहा आश्रमशाळांसाठी एक याप्रमाणे कनिष्ठ विस्ताराधिकारी अपेक्षित मानले आहेत. त्याचप्रमाणे 476 वसतिगृहांसाठी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदांची मागणी आहे.
सरकारी आणि अनुदानित आश्रमशाळा, सरकारी वसतिगृह चालवणे, निरीक्षण व तपासणी, कर्मचारी प्रशिक्षण, परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करणे, प्रावीण्य परीक्षा आणि प्रशिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता, विद्यार्थ्यांचे आरोग्य, उद्यान विकास, शालेय क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आदी कामे नवीन शिक्षण कक्षाकडे सोपविण्याचा आयुक्तालयाचा मानस आहे. आयुक्तालयाकडून सविस्तर जबाबदाऱ्यांसह रचनात्मक कामकाजाचा अहवाल सरकारला सादर होईल. सरकारकडून हा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात येईल. ही समिती मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करेल. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर स्वतंत्र शिक्षण कक्षाची रचना सुरू होईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षाच्या अगोदर शिक्षण कक्षाचा विस्तार होऊ शकेल.
बाराशे पदांचे पुनरुज्जीवन
आदिवासी विकास विभागाची बाराशे पदे 15 मार्च 2012 च्या आदेशानुसार सरकारला समर्पित करण्यात आली होती. त्यामध्ये कामाठी आणि स्वयंपाकीची प्रत्येकी चारशे, सफाईगारांची 120, चौकीदारांची 80, केंद्रप्रमुखांची 144, प्राथमिक मुख्याध्यापकांची 84 या पदांचा समावेश होता. ही पदे पुनरुज्जीवित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यास मंत्रिमंडळाच्या उपसमितीने अनुकूलता दर्शवली आहे. त्यानुसार आयुक्तालयातर्फे सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे आणि तेथून मंत्रिमंडळाला सादर होईल. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यावर बाराशे जणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल.On Wed, Sep 25, 2013 at 9:57 PM, AYUSH activities <adi.ac...@gmail.com> wrote:
Nice decision ! let us expect Tribal Students will learn Tribal cultural values/History/practical Education which will give them power to compete with global students for career.
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/ce568ae2-8342-4f7b-98f3-3b47dab95cf8%40googlegroups.com.
कोवळी पानगळ....
नुकतेच मागच्या महिन्यात एका शासकीय आश्रमशाळेतील आकरावीच्या वर्गात शिकणा-या दोन मुलींनी आत्महत्या केली. सकाळ वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि मन अगदी सुन्न झाले....उद्याचा आदिवासी भविष्यकाळ असा मोकळ्या रानी रांडका होत असताना पाहून लाज वाटत होती.....पण या आश्रमशाळा नावाच्या व्यवस्थ्येत याचे कुठेच उत्तर मला दिसत नव्हते.....फक्त ७५,००० रुपयांचा चेक हे जर त्यावरचा रामबाण उपाय असेल...तर मग आदिवासी विकास यातून नेमके काय साधणार याचा काळाकुट्ट अंधार मनात भीतीची लाट निर्माण करत होता.
बातमी वाचत असताना माझे मन काही ओळींवर पुन्हा पुन्हा जात होते....आणि मनातल्या मनात स्वताला खात होते......त्यातील एक ओळ होती, पालकांनी कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत पोस्टमोर्टेम करण्याची तसदी घेतली नाही. अहो ज्या जीवांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले अशा या दोन मुली अशा ऐन तारुण्यात आत्महत्या करतात आणि पालक शांत राहतात याचा नेमका काय अर्थ घ्यायचा.....विशेष म्हणजे त्या दोन्ही मुली अनेक दिवस शाळेत गेलेल्या नव्हत्या.....विनापरवानगी गैरहजेरी....आणि त्यात मुली...किती संवेदनशीलता असायला पाहिजे शाळेकडे आणि पालकांकडे सुद्धा.....परंतु दोन्हींकडून असे काही घडलेले दिसत नाही. पालक जो आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपली अर्धी भाकर नेहमीच राखून ठेवतो. आज तो असा निष्काळजी पाहिल्यानंतर मन उद्विग्न झाल्याशिवाय राहत नाही.
अनेक दिवस मुली गैरहजर म्हटल्यानंतर साहजिकच वर्गशिक्षकांनी ऐन परीक्षेत हजेरी लावल्यानंतर पालकांना सोबत का आणले नाही अशी विचारणा केली.......पालक शाळेत आलेच पाहिजे असा आग्रह होणे अपेक्षित होतेच...परंतु दुस-या दिवशीही मुली शिक्षकांची अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत....शेवटी जबाबदारी आणि तीही मुलींची म्हटल्यानंतर पुन्हा दुस-या दिवशी तीच सुचना....पालकांना सोबत आणलेच पाहिजे.....तींस-या दिवशीही मुलींसोबत पालक आले नाहीत.....मग यात पालकांचा निष्काळजीपणा म्हणावा कि मुलींचा निष्काळजीपणा ?
शिक्षक आपला आग्रह मुलींकडे व्यक्त करत होते.....कारण आजचा काळ आश्रमशाळा शिक्षकांच्या दृष्टीने तसा अगदीच परीक्षेचा आहे. मुलींच्या बाबतीत सांगायलाच नको. पेपर संपल्यानंतर मुली ज्या आपल्या गावी गेल्या...त्या काही घरी पोहचल्याच नाहीत......चौकशीअंती त्यांचे मृतदेह पालकांना आढळून आले. आत्महत्या केली असे पालकांनीच घोषित केले. कोणत्याही प्रकारचा पंचनामा...पोस्टमोर्टेम न करता अंत्यविधी करण्यात आला......इथे फक्त दोन मुलींचा मृत्यू झाला असे आपण जर या प्रकरणाकडे पाहिले तर तो अगदीच भावी पिढीसाठी एक धोका ठरेल. निसर्गाने प्रत्येक आदिवासी व्यक्तीमध्ये जन्माच्या समस्या सहन करण्याची ताकद दिली आहे.....आपल्या संस्कारांमध्ये ती ताकद आहे कि कितीही संकटे आदिवासी माणूस सहज पेलतो...परंतु आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या जवळपास फिरकत नाही.
बरेच दिवस मुली शाळेत आल्या नव्हत्या.....ना पालक त्यांना शाळेत घेवून आले होते....ना शाळा त्यांच्या घरी पोहचली होती.....तशी जबाबदारी दोघांचीही.....परंतु दोन्हीही इथे कमी पडताना दिसत आहेत.
पालक म्हणून पालकांवर आपल्या मुली शाळेत जात नाहीत याची संवेदना नसणे आजच्या युगात अतिशय गंभीर आहे. समाजात जनजागृती आहे. प्रत्येक पालकाला वाटते कि आपला मुलगा-मुलगी शिकली पाहिजे....कदाचित पालक स्वतः जागृत असतील परंतु इतर काही कारणामुळे ते आपल्या मुलींना शाळेत पाठविण्यास तयार होत नसतील. त्यातील काही कारणांचा विचार केला तर मनाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. आज आश्रमशाळा म्हणजे फक्त खानावळी ठरत आहेत. यात मुले मुली घरापासून दूर राहत आहेत. जिथे स्वतः पालक आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी कसरत करत आहेत...तिथे शाळेत शिक्षक काय संस्कार करणार....याचीच उणीव म्हणून कि काय आज अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थिनींच्या वाममार्गाला जाण्याच्या घटना घडताना दिसत आहेत....आश्रमशाळेत पुरेसा कर्मचारी वर्ग नाही....असला तरी तो शालेय परिसरात वास्तव्यास नसतो....त्यामुळे ५०० च्या वर सर्वांची जबाबदारी एक दोन जण आपल्या सोयीनुसार बघत असतात.....त्यात अनेक शाळांना बंधिस्त असे कुंपण नाही....त्यामुळे कोण कधी येतो आणि कोण कधी जातो याच्यावर लक्ष्य ठेवता येत नाही. पालकांच्या संस्कारांची उणीव भासल्यामुळे मुले मुली व्यसनांच्या आहारी तर जातातच...परंतु चित्रपटात रंगविलेली प्रणयदृश्ये प्रत्यक्षात अनुभविन्याचा प्रयत्न करतात.....यात वाढ होत जावून मग अनेक अनिष्ट प्रकार आज घडत आहेत....जरी एखादे प्रकरण शिक्षकांच्या दृष्टीस पडले तरी पुरावा नेमका काय द्यायचा असा प्रश्न असल्याने आणि त्यात पालकांना खरे सांगितले तरी ते शिक्षकांवर विश्वास ठेवत नसल्याने या प्रकरणांवर पडदा टाकला जातो. यातील एखादे प्रकरण खूपच हाताबाहेर जावू लागले कि मग पालक मुलांना किंवा मुलींना आपल्या घरी घेवून जातात. कधी कधी शिक्षक अशा मुलांना शाळेतून घरी पाठवून देतात...परंतु आज मुलांना कोणत्याही परिस्थितीत शाळेतून काढून टाकता येत नसल्याने शिक्षक हतबल आहेत.......मग काय मुलांचे अधिकच फावते.
मागच्या महिन्यात त्या दोन मुलींनी का आत्महत्या केली ? याच्या कारणांचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज संस्कारांचा अभाव आहे. त्यात पालक व शिक्षक कमी पडत आहेत असेच दिसते. कारण जर शाळेने त्रास दिला किंवा बाहेरील कुणी मुलींना त्रास दिला असे असते किंवा मुलींच्या आत्महत्येचे कारण पालकांना माहित नसते तर नक्कीच त्यांनी आपल्या मुलींच्या आत्महत्येस जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही व्हावी म्हणून पोलिसात तक्रार दाखल केली असती. परंतु पालकांनी असे काही केले नाही याचा अर्थ त्यांना पाणी कुठे तरी मुरत होते याची पूर्ण कल्पना होती. कदाचित सुचना देवूनही मुली ऐकत नसाव्यात म्हणून त्यांनी सदर मुलींना बरेच शाळेत पाठविले नसेल......जर असे असेल तर नक्कीच आज संस्कारांच्या बाबतीत आपण कुठे कमी तर पडत नाही ना याचा गांभीर्याने प्रत्येक पालकाने विचार करावा.
आपली मुले आश्रमशाळेत दाखल केली म्हणजे आता आपण मोकळे झालो अशी जर आपली भूमिका असेल तर आपण आपल्याच पायांवर कु-हाड मारून घेतोय हे नक्की. कारण संस्कार हे काही कुठे बाजारात विकत मिळत नाहीत. ते घडवावे लागतात. आश्रमशाळांमधील आजचे वातावरण...तेथील सुविधा...वसतिगृह व्यवस्थापन.....कर्मचारी....शिक्षक अशा सर्व बाबी विचारात घेतल्या तर फक्त खाऊचा बाजार आहे....आणि अशा परिस्थितीत आपण आपल्या मुलांना आश्रमशाळांमध्ये पाठवत असाल आणि निश्चिंत होत असाल तर लक्षात ठेवा...काळ सोकावतो आहे.....शिक्षण कंच्या गावाला आहे ते गाव न लागता दुसरेच इपरीत आपणास भोगावे लागेल.
मी म्हणत नाही कि आश्रमशाळेत सर्वच वाईट आहे.....उत्तम संस्कार व गुणवत्ता जोपासणारे शिक्षक आहेत...आजही ते तेवढ्याच उमेदीने काम करत आहेत...फक्त आजच्या या मायावी जगात त्यांना तुमच्या मुलांना घडविण्यासाठी तुमची मोलाची साथ हवी आहे.....तीच कुठे तरी हरवताना दिसतेय म्हणून या गुणी शिक्षकांच्या कष्टाचे चीज होताना दिसत नाही.
शिस्तीच्या समस्या ज्या निर्माण होत आहेत त्या सोडविताना कायद्याची मुस्कटदाबी शिक्षकाला मर्यादेत अडकवताना दिसतेय...त्यामुळे उद्दाम मुलांच्या माकडचाळ्यांना अधिक पोषक वातावरण निर्माण होत आहे....त्यात पालक निश्चिंत असल्याने भविष्यकाळ अधिक बिकट बनत आहे. शिक्षण जितके महत्त्वाचे आहे...तितकेच संस्कार आज आमच्या मुलांसाठी जीवनाचा आधार आहेत. परंतु शिक्षणाच्या बाजारीकरणात आणि आश्रमशाळांच्या सावळ्या गोंधळात "ना शिक्षण....ना संस्कारांचे रक्षण" म्हणजे आदिवासी मुलांची कोरी पाटी.....कोरी न राहता ती अधिक विद्रूप केली जात आहे.
एखादे अवचित घडल्यानंतर अनेक संघटना आपल्या माना वर काढतात.....परंतु त्या आपल्या कावेबाज विचारांनी कुणालाही न्याय मिळवून देत नाहीत...फक्त आपले कुत्सित साधत असतात. जर त्यांना खरच इतका कळवला असेल तर मग का नाही ते आश्रमशाळांच्या अडचणींच्या बाबतीत रस्त्यावर उतरत......नक्कीच समस्या असतील तर त्या विरोधात आवाज उठविला पाहिजे.....जे जे समाजहित जोपासणारे असेल ते ते प्रत्येक काम जोमाने करावे.....परंतु अशा कामी आज तरी पाहिजे त्या प्रमाणात समाज आक्रमक होताना दिसत नाही. आदिवासी बांधव जर जागृत राहून आश्रमशाळा व्यवस्थापनावर नजर ठेवून असतील तर काय मिजास कि आश्रमशाळेत एखादे पातक घडेल. परंतु असे चित्र नक्कीच आश्रमशाळांच्या बाबतीत दिसत नाही. म्हणजेच समाज आजही कानाडोळा करून आपल्या आजच्या रोजीरोटीवर लक्ष्य केंद्रित करतोय...
आश्रमशाळेत होणारी कोवळी पानगळ रोखण्यासाठी आता तरी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण ज्या सरकारला आदिवासी मंत्री मिळत नाही...किंवा जे आहेत त्यांच्यात एकही लायकीचा वाटत नाही.....असे नामर्द विचाराचे सरकार काय आपणास न्याय देणार.
-विद्रोही
...
जव्हारच नाही तर घोड़ेगाव प्रकल्पात सुध्दा अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी, शिक्षक यांचे पगार रखडले आहेत.
जर शिक्षक हे समाधानी नसतील तर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शैक्षणिक कार्यावर झाल्याशिवाय राहणार नाही.
निधि तर सरकारी आहे मग चार चार महीने का पगार रखडले जातात....? त्यात ज्यांनी कर्ज घेतलेले असते त्यांच्यावर व्याजाचा बोजा वाढत जावून त्याच्या मनस्तापात भर पड़ते.
पण याची चर्चा करून काय उपयोग....आश्रमशाळा कर्मचारी हे पिळवनुक भोगत आलेत आणि भोगतच राहणार असेच चित्र आहे.
यात वाटोळे आदिवासी मुलांचेच होत आहे.
...shared by :<a href="https://www.facebook.com/pradeep.ambavane?fref=photo" target="_blank" onmousedown="this.href='https://www.google.com/url?q\75https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fpradeep.ambavane%3Ffref%3Dphoto\46sa\75D\46sntz\0751\46usg\75AFQjCNFmsEs5yX9CvbNET636_J1iHc9SZQ';return true;" onclick="this.href='https://www.google.com/url?q\75https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fpradeep.ambavane%3Ffref%3Dphoto
...<span style="color:rgb(5
...
--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/27355723-e0a1-45e5-8cfa-5386b7230f2d%40googlegroups.com.
KUMARIMATA PIL NEWS - Ravindra U Talpe
On Thursday, December 25, 2014 10:43:06 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:आदिवासी मुलीवर बलात्कार...
आठवडाभर हे प्रकरण दडपन्याचा आश्रमशाळेचा प्रयत्न.....आदिवासी कळ्या इतक्या खुलेआम नासवल्या जात असताना आश्रमशाळा सुरक्षेचा प्रश्न फक्त चघळला जाणार की ठोस कारवाई होणार?
या घटना इतक्या नित्य आहेत की त्यांची संवेदना जणु बोथट झाली आहे.
राज्यातील अनेक आश्रमशाळान्ना आजही संरक्षक भिंती नाहित. अनेक शालांत अधीक्षक हे पद रिक्त आहे. अनुदानित आश्रमशालांत तर विद्यार्थी संस्थाचालकान्च्या जणु दावणिला बांधले आहेत. संडास साफसफाई, स्वयंपाक, परिसर सफाई, वर्ग सफाई अशा प्रत्येक कामाला कर्मचारी नेमलेले असतानाही यात आमच्या मुलांना राबावे लागत आहे. किती हे पाप? कसे फेड़नार हे सर्व पातक?
धुळ्यातल्या प्रकरणात न्याय मिळेल का आदिवासींना? फक्त दिखावुपणा करून बदली करून प्रकरण मिटवले तर नाही जाणार?
आज आपल्या परिसरात जर अशा वा-यावर वरात असणा-या शाळा असतील तर एक समाजाचा घटक म्हणून आपण पुढाकार घेवुन हा अन्याय थांबवणार का?
save children.....save education
www.jago.adiyuva.in
On Wednesday, November 12, 2014 9:36:43 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
On Saturday, July 19, 2014 8:28:26 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
...
आदिवासी मुलीवर बलात्कार...
आठवडाभर हे प्रकरण दडपन्याचा आश्रमशाळेचा प्रयत्न.....आदिवासी कळ्या इतक्या खुलेआम नासवल्या जात असताना आश्रमशाळा सुरक्षेचा प्रश्न फक्त चघळला जाणार की ठोस कारवाई होणार?
या घटना इतक्या नित्य आहेत की त्यांची संवेदना जणु बोथट झाली आहे.
राज्यातील अनेक आश्रमशाळान्ना आजही संरक्षक भिंती नाहित. अनेक शालांत अधीक्षक हे पद रिक्त आहे. अनुदानित आश्रमशालांत तर विद्यार्थी संस्थाचालकान्च्या जणु दावणिला बांधले आहेत. संडास साफसफाई, स्वयंपाक, परिसर सफाई, वर्ग सफाई अशा प्रत्येक कामाला कर्मचारी नेमलेले असतानाही यात आमच्या मुलांना राबावे लागत आहे. किती हे पाप? कसे फेड़नार हे सर्व पातक?
धुळ्यातल्या प्रकरणात न्याय मिळेल का आदिवासींना? फक्त दिखावुपणा करून बदली करून प्रकरण मिटवले तर नाही जाणार?
आज आपल्या परिसरात जर अशा वा-यावर वरात असणा-या शाळा असतील तर एक समाजाचा घटक म्हणून आपण पुढाकार घेवुन हा अन्याय थांबवणार का?
save children.....save education
www.jago.adiyuva.in
On Wednesday, November 12, 2014 9:36:43 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
On Saturday, July 19, 2014 8:28:26 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
...
--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d45cc508-2289-4790-8280-52a9bc0fffb4%40googlegroups.com.
On Thursday, December 25, 2014 at 10:43:06 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:आदिवासी मुलीवर बलात्कार...
आठवडाभर हे प्रकरण दडपन्याचा आश्रमशाळेचा प्रयत्न.....आदिवासी कळ्या इतक्या खुलेआम नासवल्या जात असताना आश्रमशाळा सुरक्षेचा प्रश्न फक्त चघळला जाणार की ठोस कारवाई होणार?
या घटना इतक्या नित्य आहेत की त्यांची संवेदना जणु बोथट झाली आहे.
राज्यातील अनेक आश्रमशाळान्ना आजही संरक्षक भिंती नाहित. अनेक शालांत अधीक्षक हे पद रिक्त आहे. अनुदानित आश्रमशालांत तर विद्यार्थी संस्थाचालकान्च्या जणु दावणिला बांधले आहेत. संडास साफसफाई, स्वयंपाक, परिसर सफाई, वर्ग सफाई अशा प्रत्येक कामाला कर्मचारी नेमलेले असतानाही यात आमच्या मुलांना राबावे लागत आहे. किती हे पाप? कसे फेड़नार हे सर्व पातक?
धुळ्यातल्या प्रकरणात न्याय मिळेल का आदिवासींना? फक्त दिखावुपणा करून बदली करून प्रकरण मिटवले तर नाही जाणार?
आज आपल्या परिसरात जर अशा वा-यावर वरात असणा-या शाळा असतील तर एक समाजाचा घटक म्हणून आपण पुढाकार घेवुन हा अन्याय थांबवणार का?
save children.....save education
www.jago.adiyuva.in
On Wednesday, November 12, 2014 9:36:43 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
...
Shame shame!
On Wednesday, January 14, 2015 at 8:10:29 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
On Thursday, December 25, 2014 at 10:43:06 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:आदिवासी मुलीवर बलात्कार...
आठवडाभर हे प्रकरण दडपन्याचा आश्रमशाळेचा प्रयत्न.....आदिवासी कळ्या इतक्या खुलेआम नासवल्या जात असताना आश्रमशाळा सुरक्षेचा प्रश्न फक्त चघळला जाणार की ठोस कारवाई होणार?
या घटना इतक्या नित्य आहेत की त्यांची संवेदना जणु बोथट झाली आहे.
राज्यातील अनेक आश्रमशाळान्ना आजही संरक्षक भिंती नाहित. अनेक शालांत अधीक्षक हे पद रिक्त आहे. अनुदानित आश्रमशालांत तर विद्यार्थी संस्थाचालकान्च्या जणु दावणिला बांधले आहेत. संडास साफसफाई, स्वयंपाक, परिसर सफाई, वर्ग सफाई अशा प्रत्येक कामाला कर्मचारी नेमलेले असतानाही यात आमच्या मुलांना राबावे लागत आहे. किती हे पाप? कसे फेड़नार हे सर्व पातक?
धुळ्यातल्या प्रकरणात न्याय मिळेल का आदिवासींना? फक्त दिखावुपणा करून बदली करून प्रकरण मिटवले तर नाही जाणार?
आज आपल्या परिसरात जर अशा वा-यावर वरात असणा-या शाळा असतील तर एक समाजाचा घटक म्हणून आपण पुढाकार घेवुन हा अन्याय थांबवणार का?
save children.....save education
www.jago.adiyuva.in
On Wedn
...
Application for Education material content development in adivasi language on behalf of AYUSH group
Namaskar Friends!
Current situation in ashram school about “quality of education” & “employment opportunities” its role in Tribal Development made me sleepless for few days. While studying & relating our local issues with global trends, came across one report. found similar issues across globe to ingenious people. So wanted to share views on same.
Indigenous peoples & boarding school : A comparative study. By United Nations Permanent Forum on Indigenous Issues
“ In 1986, the National Policy on Education specified that:
1) India will prioritize opening primary schools in tribal areas.
2) Curricula will be developed in tribal languages for primary grades and switched to regional languages in later grades.
3) Tribal youth will be encouraged to become teachers in tribal areas.
4) Ashram/residential schools will be developed on a mass scale in tribal areas.
5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will be developed to encourage them to attend school.”
However, scholars report that problems still exist in Ashram schools.
a) These schools are often inadequately furnished and supplied.
b) The curriculum is often not relevant to the lives and cultures of tribal peoples.
c) Teachers often come from non-tribal backgrounds and are inadequately skilled.
d) Children are inadequately nourished, and are often frequently absent in order to fulfill social roles within their communities.
e) Children complain that hostels are not well-maintained and that the food and supplies are of very poor quality.
f) In addition, scholarships and school supplies often do not arrive in a timely fashion.
----------------------------------------------------------------------------------------------
My worries >
- Why still Education system not recognize Tribal Languages (Research, Documentation, Promotion, Etc) ?
- In Ashram shala, Why Non tribal employees are dominant in numbers & Qualified local tribal’s are still unemployed (Teachers, expert, social workers, etc)
- In Ashram School, Why they do not educate, teach, celebrate Tribal festivals & cultural values?
Its Very late! Since it was mentioned in Education policy 1986, welcome move !Application for Education material content development in adivasi language on behalf of AYUSH group
On Saturday, June 29, 2013 at 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:Namaskar Friends!
Current situation in ashram school about “quality of education” & “employment opportunities” its role in Tribal Development made me sleepless for few days. While studying & relating our local issues with global trends, came across one report. found similar issues across globe to ingenious people. So wanted to share views on same.
Indigenous peoples & boarding school : A comparative study. By United Nations Permanent Forum on Indigenous Issues
“ In 1986, the National Policy on Education specified that:
1) India will prioritize opening primary schools in tribal areas.
2) Curricula will be developed in tribal languages for primary grades and switched to regional languages in later grades.
3) Tribal youth will be encouraged to become teachers in tribal areas.
4) Ashram/residential schools will be developed on a mass scale in tribal areas.
5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will be developed to encourage them to attend school.”
However, scholars report that problems still exist in Ashram schools.
a) These schools are often inadequately furnished and supplied.
b) The curriculum is often not relevant to the lives and cultures of tribal peoples.
c) Teachers often come from non-tribal backgrounds and are inadequately skilled.
d) Children are inadequately nourished, and are often frequently absent in order to fulfill social roles within their communities.
e) Children complain that hostels are not well-maintained and that the food and supplies are of very poor quality.
...
दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !
धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!
डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक) त्याच वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थांना मारहाण व आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा व हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.
अरे समजतात काय हे स्वताला …? यांना रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .
येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक गुंडांना बोलावून मारहाण व शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .
आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!
आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात व आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला व आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे व समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण व बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे ,व विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे . व यामुळे विद्यार्थांना मानसिक व शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना ,न स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ।! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .
उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!
आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके नियमित facebookवर वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण …। मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय तुम्ही…? जिथे googleव facebook माध्यम बनवून आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि आपण कुठे केवळ गुड मोर्निग व नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ ४ ते ५ जण आपली मते comment व like करून मांडत असतात ,मग बाकीचे कुठे गेले ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा व दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो न …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा स्वाभिमानच हरवला आहे ….?
केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली धुंदलवाडी येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणाची घटना असो, या न अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक व सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .
नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …?
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही न कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !
एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत (७ वी,ते ११वी) म्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"
धिक्कार असो अशा मानासिकतेचा !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास व अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .
आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत व वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना व संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?
आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !
विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले व संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत ,कुणी पालकांनी आवाज उठवलाच तर तो बड्या प्रवृत्तींकडून दाबला जातोय .
आणखी एका मुद्द्याकडे मला सर्वांचे लक्ष वेधून घ्यावेसे वाटतेय कि ,आज बहुतेक आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक म्हणा अधीक्षक किंवा सुरक्षारक्षक वा इतर कर्मचारी हे स्थानिक आदिवासी नसून देशावरून आलेले बिगर आदिवासी असतात ,या लोकांना न आदिवासी समाजाबद्दल आपुलकी असते ना अस्मिता (काही अपवाद वगळता) .केवळ अर्थार्जनासाठी नोकरी करायची म्हणून करत असतात . जर स्थानिक आदिवासींची निवड या ठिकाणी झाली तर नक्कीच हे प्रकार बदलू शकतात . निदान तशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही
काही "अभ्यासू"(…?) लोकांनी आम्हालाही प्रश्न विचारलेत कि ''तुम्ही काय करता या असल्या प्रश्नांवर… ? ,काहींनी तर निर्णयच दिला कि 'तुम्ही काहीच करताना दिसत नाहीत' .अशा अभ्यासू मंडळींना मी सांगू इच्छिते कि केवळ इतरांना "तुम्ही काय केले ""असे विचारण्यापेक्षा " आपण सोबत मिळून करूया 'असे म्हणा ; मित्रांनो हा समाज आपला आहे, मग कुणी एक व्यक्ती किंवा संघटना एकटीने लढून चालत नाही. त्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे . कारण एकटा आवाज दाबला जातोय पण तोच आवाज जेव्हा पूर्ण समाजाकडून उठवला जाईल , तेव्हा तो एल्गार असेल .,
मित्रांनो हा लेख त्या तमाम आदिवासी तरुणांना जागे करण्यास आहे जे समाजात होणारे अन्याय बघूनही शांत आहेत .ज्यांची बोटे केवळ नट नट्यांच्या फोटोला like करण्यात मग्न असतात . आपण या समाजाचे भविष्य आहोत. पण इतके उदासीन भविष्य काय कुणाचा उद्धार करणार …?
उपाय
या घटनाच्या निमित्ताने आपण तरुण पिढी एकत्र येवून पुढील गोष्टी तर नक्कीच करू शकतो .
१) पालक ,आजी व माजी विद्यार्थी यांची एक समिती स्थापन करून एक दबाव गट बनविणे ,जेणेकरून असे प्रकार घडल्यास आपला दबाव गट प्रशासन व आपले नेते दोघांवरही दबाव आणून या असल्या प्रकरणाचा छडा लावण्यास व दोषींना योग्य ती शिक्षा देण्यास आपण त्यांना भाग पाडू शकतो .
२ ) याशिवाय सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक गट बनवून ते आपल्या पाल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देवू शकतात ,शेवटी एकीचे बळच कामी येते .
३ ) आश्रमशाळेतील व आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द बोलण्यास पुढे आणायला हवे ,याशाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना अभय देणे गरजेचे आहे .
४ ) पालक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून अन्याय झाला तर त्याबद्दल दाद कशी मागावी ,कुठे तक्रार करावी हे सर्व मुद्दे त्यांना पटवून देवून त्याची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे .
यासाठी सर्वांनी एकत्र लढा देणे गरजेचे आहे शेवटी आजचे विद्यार्थी हे उद्या समाजाचे भविष्य ठरतील .
लक्षात घ्या ,आता शांत बसले तर छत्तीसगड व झारखंड च्या आदिवासिंसारखी (लाखो आदिवासींची गावेच्या गावे पेटवून देणे ,त्यांना त्यांच्या जमिनीवरून हुसकावणे ,आदिवासी स्त्रियांवर बलात्कार ,नक्षलवादी सांगून आदिवासींवर गोळीबार ,खून आणि प्रचंड प्रमाणात आदिवासींची पिळवणूक ) आपली गत व्ह्यायला वेळ नाही लागणार, किंबहुना ही त्याच पर्वाची सुरवात मानायला हरकत नाही.
संचिता सातवी, आदिवासी युवा शक्ती
On Saturday, June 29, 2013 12:35:25 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
Namaskar Friends!
Current situation in ashram school about “quality of education” & “employment opportunities” its role in Tribal Development made me sleepless for few days. While studying & relating our local issues with global trends, came across one report. found similar issues across globe to ingenious people. So wanted to share views on same.
Indigenous peoples & boarding school : A comparative study. By United Nations Permanent Forum on Indigenous Issues
“ In 1986, the National Policy on Education specified that:
1) India will prioritize opening primary schools in tribal areas.
2) Curricula will be developed in tribal languages for primary grades and switched to regional languages in later grades.
3) Tribal youth will be encouraged to become teachers in tribal areas.
4) Ashram/residential schools will be developed on a mass scale in tribal areas.
5) Incentive schemes, in keeping tribal peoples’ special needs, will be developed to encourage them to attend school.”
However, scholars report that problems still exist in Ashram schools.
a) These schools are often inadequately furnished and supplied.
b) The curriculum is often not relevant to the lives and cultures of tribal peoples.
c) Teachers often come from non-tribal backgrounds and are inadequately skilled.
d) Children are inadequately nourished, and are often frequently absent in order to fulfill social roles within their communities.
e) Children complain that hostels are not well-maintained and that the food and supplies are of very poor quality.
f) In addition, scholarships and school supplies often do not arrive in a timely fashion.
----------------------------------------------------------------------------------------------
My worries >
- Why still Education system not recognize Tribal Languages (Research, Documentation, Promotion, Etc) ?
- In Ashram shala, Why Non tribal employees are dominant in numbers & Qualified local tribal’s are still unemployed (Teachers, expert, social workers, etc)
- In Ashram School, Why they do not educate, teach, celebrate Tribal festivals & cultural values?
- Why there is no provision of full time official career/higher education counselling & guidance.?
Requesting to all Intellectuals share your views & opinionsSo, waiting for your mail.T Thanks & Regards
--
-----------------------------------------------------------------------
Get regular updates at facebook like our page : www.facebook.com/adiyuva1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6fd6a869-0be1-4885-94ea-010e96b174e7%40googlegroups.com.