अहो असे नाही.
तुमच्या कडुन काहीही विषयांतर घडलेले नाही. प्रतिसाद काढणे ही शेवटची पायरी असते. आता विषयांतर म्हणुनच माझ्या लिखाणाकडे पहा...

काही दिवसापुर्वी अमिताभचा चित्रपट बघीतला. त्यात तो गर्भश्रीमंत असतो वगैरे वगैरे.
बायको, मुलांशी वादविवाद झाला तर एकच वाक्य, " कह दिया ना, तो बस कह दिया.". असेच आपले पाहिजे, " लिख दिया ना, तो बस लिख दिया.", मग असा कधी प्रतिसाद काढायचा नाही.