शेवटी गणोबाने परवा
रस्त्यात थांबवून दोन प्रश्न विचारले
१) परवा तुम्ही इतिहासात त्यांचे नाव
अजरामर होईल म्हणालात, त्यांचे नाव काय होते?
२) भारताला पारतंत्र्य किती साली मिळाले?
- वाटेवरच्या कविता, अशोक नायगावकर
पुढे वाचा - http://marathikavitasangrah.com/?p=5245