hari om

30 views
Skip to first unread message

Seema Jogdeo

unread,
Nov 14, 2012, 5:47:17 AM11/14/12
to saithegui...@googlegroups.com
हरी ओम  साईसच्‍चरितामध्ये पिशाच दूर केल्याचा अनुभव नाही पण बाबांचा अवतारच अंतर पिशाचाचा नाशासाठी 
झालेला आहे  म्हणून बाबा `नारायण तेली ' हा शब्द एका अन्तस्त वाईट वृतीला म्हणजे अंतर पिशाचाचा निराकरणासाठी 
साई रूप झाल .  म्हणून बाह्य  पिसाचाचा उल्लेख आणि अनुभव होऊन सुद्धा कटाक्षाने टाळले गेले.  हे त्या गुरुतत्वाचे 
कारण आहे .  पण आज सद्गुरू बापू ह्या अंतर पिशाच , बाह्य  आणि अंतर्गत पिशाच ह्या तीनही पिशाचाची कशी वाट 
लावायची हे सांगतात , त्यासाष्टी श्रीगुरुक्षेत्रेम मंत्र  , श्रीगुरुक्षेत्रम  येथे दर्शनाला यायचं  आणि मातृवात्स्ल्यविन्दानाम 
वाचत राहायचं  हेच ते उपाय सांगितलेत .  `मी तुम्हाला कधीच टाकणार नाही ' हि ग्वाही देत सर्व पिशाचाचा 
नायनाट करून काढून टाकीन 
ह्याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे  you tube  वरील अनुभव  ------
प्रवीणसिंह  वाघ  पुणे .........   प्रवीणसिंह  यांना झोंबलेले  पिशाच बापूनी कसे काढले  ह्याचे रसरशीत उदाहरण आहे .
येथे आपल्या लक्षात येईल  कि बाबा आणि बापू कशी सांगड घातली आहे .
सद्गुरू अनिरुद्ध बापू सांगतात :-    तीनही पिशाच झोंबली तरी ती परत काढीन, पण दवाखान्यात मात्र त्याचाच 
जावे लागेल . त्याचावर विश्वास हा ठेवावाच लागेल.

बाधेचे निवारण करणारा हा एकच  - माझे अनिरुद्ध बापू 

    " एक विश्वास असावा पुरता 
       कर्ता  हर्ता  गुरु  ऐसा  "

Reply all
Reply to author
Forward
0 new messages