जलगाँव जिल्हा हा नेहमीच दुष्काळ ग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो . कमी पाउस व त्यातच शासनाचे दुर्लक्ष यामुळे दरवर्षी पाण्याची टंचाई ठरलेलेच असते . मात्र यावर्षी प्रथमच जलगाँव शहर महानगर पालिकेने पुढाकार घेउन जलगाँव मधे दिनांक १४ व १५ मे २०१३ रोजी " पेटलेले पाणी " या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केलेले आहे .
आंतरराष्ट्रिय ख्यातीचे जलतन्य , राजस्थान येथील राजेंद्र सिंह , BAIF मधे गेली २५ वर्षे काम करणारे सुधीर वागळे , TISS मधील महानगरांचे पाणी व्यवस्थापन या विषयावर अभ्यास असणारे प्रांजल दिक्षित , गेली २५ वर्षे सिंचन व्यवस्थापनातील लाभधारकांचा सहभाग या विषयावर काम करणारे ओझर येथील भरत कावले यांसह विविध मान्यवर या परिषदेत उपस्थिताना मार्गदर्शन करतील .
ज्याना या परिषदेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यानी लवकर कळवल्यास त्याच्या रहाण्याची व्यवस्था केलि जाइल .
१४ व १५ मे २०१३
स्थल : नटराज हॉल, बस स्टैंड मागे , जलगाँव
संपर्क :
अद्वैत दंडवते : 9890336070
वासंती दिघे : 9823376755