Updates

0 views
Skip to first unread message

Bharat Kardak

unread,
Mar 10, 2010, 6:39:40 PM3/10/10
to Maharashtra Shadow Cabinet
गेले दोन महिने मंत्रिमंडळाचे निर्णय पाहिले तर-
वाळुची रॉयल्टी वाढवली, दगड खाणींचा भाव वाढवला.. पाचगणीतील चार
कुटुंबांचे पुनर्वस्न केले, एक नवा शासकिय विभाग निर्माण केला, एका
शास्किय कार्यलयाला संगणक खरेदीला मंजुरी दिली...........यापेक्षा
महत्वाचे काहीच नाही!

हे महाराष्ट्र राज्याचे मंत्रीमंडाळ कि एका ग्रामपंचायतीच्या बैठकीचे
इतिवृत्त! ग्रामपंचायत सुद्धा यापेक्षा जास्त निर्णय घेते! अन असे जर
निर्णय होत असतील, तर आनंद आहे! जो जे वांछिल तो ते लाहो अशीच परिस्थिती
होईल!

चार थातुर मातुर निर्णय घेउण मंत्रिमंडळ जनतेची दिशाभुल करतेय कि लोकांना
माहिती देणे बंधनकारक म्हणुन एक चार ओळीची प्रेस नोट छापतेय..!

Reply all
Reply to author
Forward
0 new messages