![]() श्रीमद्भगवद्गीता संपन्न आणि उदार आहे; कारण ती चारही वर्णांना वाचनीय आहे. तिचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये यात वाचा. |
![]() श्रीमद्भगवद्गीता अर्थात साक्षात भगवान श्रीकृष्णाची अमृतवाणी ! कुरुक्षेत्रावरील विजयासाठी अर्जुनाला जशी गीतोपदेशाची आवश्यकता होती, तशी जीवनाच्या कुरुक्षेत्रावरील विजयासाठी आज प्रत्येकाला गीतामृताची आवश्यकता आहे. |
![]() भगवान श्रीकृष्ण ! नाव घेताच मन आदराने आणि आनंदाने भरून जाते. साधनापथावरून चालणाऱ्यांना युगानुयुगांसाठी मार्गदर्शन करणारी भगवान श्रीकृष्णाची शिकवण ! |
![]() श्रीमद्भगवद्गीतेतील 'अर्जुनविषादयोग' अध्यायात अर्जुनाला आपल्या विरुद्ध लढायला उभ्या राहिलेल्या लोकांमध्ये आपलेच नातेवाईक दिसले. आप्तांना मारावे लागणार, हे पाहून अर्जुनाला विषाद झाला. त्याविषयीची पुढील कारणे त्याने भगवान् श्रीकृष्णांना सांगितली. |