|| *विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती* : पालघर जिल्हा ||
_टाटा कॅपिटलच्या पुढाकाराने, *टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती* आदिवासी मुलींसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना सशक्त करण्याचे उद्दिष्ट आहे._
▪️ *पात्रता* :
इयत्ता ११, १२, पॉलिटेक्निक, डिप्लोमा, पदवी अभ्यासक्रम (सामान्य आणि व्यावसायिक) यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी
▪️ *अटी* :
१. *पालघर जिल्ह्यातील आदिवासी* विद्यार्थिनी असावी
२. कुटुंबाचे वार्षिक *उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी* असावे
▪️शिष्यवृत्ती रक्कम: *रुपये १२,०००* पर्यंत
💡अर्जाची अंतिम तारीख: *१५ फेब्रुवारी २०२५*
आपल्या संपर्कात अधिका अधिक *गरजू विद्यार्थिनी आणि कॉलेज/हॉस्टेल ग्रुप वर पाठवावे.* जोहार!