मराठी अस्मितेचं इमान

0 views
Skip to first unread message

marathi website

unread,
Dec 2, 2012, 7:27:43 AM12/2/12
to aamhim...@googlegroups.com

विवाहानंतर दोन वेगवेगळ्या वातावरणातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र येतात. एकत्र येतात म्हणजे काय जन्मभरासाठी एकमेकांच्या सुखदु:खाचे भागीदार होतात. विवाह होईपर्यंत आपल्या कमावत्या पुत्रावर आई-वडिलांचे जे बंधन नसते, मुलगा म्हणून ज्या अनेक सवलती मुलाला मिळालेल्या असतात, त्या सर्वावर आता मात्र नववधूची बंदी आलेली असते. उठण्या-बसण्याच्या वेळेपासून तर जेवणा-फिरण्याच्या बाबतीतही पत्नीची रोकटोक हळूहळू सुरू होते. सुरूवातीला पतीला सुध्दा बरे वाटते. आपल्याला कुणीतरी हक्काने, प्रेमाने सांगते, आपल्याला विनंतीवजा आज्ञा करतेय यातही पतीला सुख मिळत असतं.

याच्या उलट पत्नीचे होते,

http://www.marathiwebsite.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/

a

Reply all
Reply to author
Forward
0 new messages