हम विकास, तकनीक के ख़िलाफ़ नहीं हैं

1 view
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 28, 2019, 12:40:23 PM4/28/19
to adi...@googlegroups.com

हम विकास, तकनीक के ख़िलाफ़ नहीं हैं

 

तेज़ी से हो रहे शहरीकरण से कई जनजातियों के अस्तित्व और उनकी संस्कृतियों को खोने का डर भी बढ़ा है. उनके पेड़ों और जंगलों को तबाह किया जा रहा है. वर्ली जनजाति लोग अधिकतर महाराष्ट्र और गुजरात में रहते हैं और एक जैसी मुश्किलें झेल रहे हैं.

 

ये जनजाति कई पीढ़ियों से अपनी कहानियां कला के ज़रिए बता रही है. इसलिए जब बीबीसी ने उनसे उनकी समस्याओं के बारे में पूछा तो वो इसे एक बार फिर कला के ज़रिए बताने को राज़ी हुए.

ये फ़िल्म वर्चुअल रियलिटी (VR) है. वारली आर्टिस्ट राजेश वांगड़ ने VR हेडसेट का इस्तेमाल कर अपनी कहानी थ्रीडी पेंटिंग के ज़रिए बताई.

 

उन्होंने कहा, ''मैंने VR के ज़रिए कहानी बताने की कोशिश की. मैं साबित करना चाहता हूं कि हम विकास या तकनीक के ख़िलाफ़ नहीं हैं. हम बस इतना चाहते हैं कि हमें तय करने दिया जाए कि हम क्या चाहते हैं और क्या नहीं.''  https://youtu.be/IJLZ3TWpwSs

 

___________

आदिवासी स्वावलंबी अर्थव्यवस्था मजबूत करने हेतू पारम्परिक ज्ञान से सामाजिक उद्यमिता उपक्रम सुरु कर रहें है। वारली चित्रकला क्लस्टर, सहभाग लेने हेतु अर्जी जमा कीजिये .kala.adiyuva.in

 

जल जंगल जमीन जीव जोहार!

Bhavesh Lokhande

unread,
May 7, 2019, 6:41:40 AM5/7/19
to adi...@googlegroups.com

उद्या लोकसभेच्या निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आहे. 
मतदान करताना या गोष्टी नक्की विचारात घ्या . 
१. एक मतदान तुमच्या मनात पुढल्या पाच वर्षासाठी पश्चाताप किंवा गर्व निर्माण करू शकते. 
२. निवडणूक आपल्याला आपला प्रतिनिधी निवडायचा हक्क देते,आपला राजा नाही. 
३. लोकशाहीतच आपण आपल्या प्रतिनिधींना लोकसभेत , विधानसभेत , स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रतिनिधी पाठवू शकतो. म्हणून लोकशाही टिकेल ,हुकूमशाही येणार नाही याची काळजी घ्या. 
४. दादागिरी,भय,आमिष,धार्मिकता यांना कधीच भीक घालू नका. 
५. दोन पेक्षा जास्त सलग टर्म असणाऱ्या खासदारांच्या/आमदारांच्या/लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात मत देताना नवा पर्याय देण्याकडे कल ठेवा. 
६. राजकारण हा व्यवसाय आणि संपत्ती कमावण्याचे साधन मानणाऱ्यांना मतपेटीतून ताळ्यावर आणता येऊ शकते हे लक्षात घ्या. 
७. छोटे-नवखे पक्ष,उमेदवार हे काम करू शकत नाही हा गैरसमज काढून टाका, कारण लोकशाहीत निर्णय लोकप्रतिनिधी घेतात मात्र अंमलबजावणी प्रशासकीय अधिकाऱ्यांची व्यवस्था करते. म्हणून निवडताना सुशिक्षित ,चारित्र्यवान आणि उमदे उमेदवार निवडा. 

भारताच्या नागरिकांनो , तुमचा मतदानाचा हक्क बजावताना चारित्र्यवान प्रतिनिधी निवडा . सरकार कोणाचेही येवो मात्र तुमचा प्रतिनिधी सम्यक हवा तरच तो तुमची कामे हि करेल आणि जनतेच्या हिताचा आवाज संसदेत उठवेल. फक्त एखाद्या नाकर्त्या प्रतिनिधीला पुन्हा संधी देऊन पाहतो असा विचार कराल तर पस्तावाल ! 

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/ebb9fb00d4417a12929e0720bbd11193%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages