Fwd: Dhanagar reservation

312 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 10, 2014, 1:40:50 PM7/10/14
to AYUSH google group



---------- Forwarded message ----------
From: Ravindra Talpe <ravi...@gmail.com>
Date: Thu, Jul 10, 2014 at 2:41 PM
Subject: Fwd:
To: satish Lembhe <satish...@gmail.com>


 
Thanks & Regards,
Ravindra U Talpe
==============================
Cell: 98227 65531
==============================

Dhangar.pdf

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 20, 2014, 1:35:39 PM7/20/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
" आदिवासी आरक्षण आणि राज्यघटना " --- 
'धनवार ' ही महाराष्ट्र राज्यातील एक छोटीसी जमात आहे , १९७१ साली यवतमाळ जिल्ह्यात या जमातीचे फक्त ९ जण आढळले , १९८१ साली मात्र त्यांची संख्या अचानक ६९८०९ एवढी झालेली दिसते , परंपरागत आदिवासी जमातीमध्ये होणारा हा घुसखोरीचा प्रकार आहे हे उघड आहे , 'धनवार ' ही गोंड व कवर जमातीची उपशाखा आहे , मध्यप्रदेशातूल छोटा नागपूर या प्रदेशालगत असलेल्या बिलासपूर या भूतपूर्व संस्थानातील जमिनदारांचे जमिनजुमले जेथे होते, तो भूप्रदेश, म्हणजे धनवारांची मायभूमि होय , या जमातीला 'धनुहार ' असेही नाव आहे , 'धनुहार म्हणजे धनुर्धारी ' या जमातीत अंतर्विवाही पोटजमाती नाहीत , पण त्यांच्यात देवकावरून ( totem ) निर्माण झालेले कुलवर्ग ( septs ) असून ते परस्परांशी बेटीव्यवहार करतात , या कुलवर्गांची नावे बहुधा छत्तीसगडी बोलीतील शब्दांवरून तयार झालेली व क्वचितप्रसंगी गोंडीही आहेत , एखाद्या वनस्पतीच्या किंवा प्रण्याच्या नावावरून ही नावे रूढ झालेली आहेत , अशा कुळातील लोक ती वनस्पती तोडत नाहीत व तो प्राणी मारत नाहीत , त्यांच्यापैकी काही लोक शिकारी, शेतकरी किंवा कामकरी आहेत , काहीजण बांबूच्या चटया विणण्याचेही काम करतात , ठाकूरदेव ( शेतीचादेव ) दुल्हरदेवी ( कुलदेवी व भूमीता ) ही त्यांची प्रमुख आराध्यदैवते आहेत ! अर्थातच : सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या धनगर जातीसी धनवारांचा काहीही संबंध नाही, हे दोन समाज अगदी वेगवेगळे आहेत , शेळ्या मेंढ्या राखणारे धनगर महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत, नामसदृश्याखेरीज दोन्हीचा काहीही संबंध नाही , 'धनवार ' ( अनुसूचित जनजाती ) 'धनगर ' ( अन्य मागासवर्गीय ) आणि आता धनगर अन्य मागासवर्गीयामध्ये न रहाता महाराष्ट्रात धनगर ही भटक्या जमातीच्या यादीत क्रमांक ३२ वर समाविष्ट केलेली जात आहे ! 'धनगरांना भटकी जमात ( क ) मध्ये ३. ५ % आरक्षण आहे , महाराष्ट्रात आदिवासींच्या ४७ जमातींना ७% आरक्षण आहे ! धनवारांची दैवते : ठाकूरदेव आणि दुल्हरदेवी तर धनगरांची दैवते : खंडोबा आणि बाणाई ! धनवार व धनगर ह्या वेगवेगळ्या जाती - जमाती आहेत ! त्यांच्यात सामाजिक, सांस्कृतिक, वैवाहिक काहीही संबंध नाही ! केवळ नामसाधर्म्यावरून धनगर हे धनवार होऊ शकत नाहीत ! 

क्रमशः ७ ( क्रमशः सर्व लेख वाचल्यावर इतंभूत माहीती मिळून गैरसमज दूर होतात ) 
धन्यवाद ! कृष्णकांत भोजने , 
अध्यक्ष : आदिवासी साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र रजिः शाखा पुणेजिल्हा ! जय आदिवासी !!!!!

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 21, 2014, 12:20:34 PM7/21/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

संकट हे कधी एकटे येत नसते हे आपणास माहीत असतानाही जर गाफिल राहिलो तर पश्चाताप करतानाही खुप त्रास सहन करावा लागतो.

धनगर अनुसूचित समाविष्ट केले तर आदिवासी अस्तित्वाचे खुप मोठे संकट उभे राहील. ऐवढेच नव्हे तर आता आठरा पगड़ जातीवालेही या साठी आग्रह करत आहेत. तब्बल 55 जाती अनुसूचित जमातित येण्यास आग्रह करत आहेत.

घुसखोरिचे भयावह संकट आदिवासिच्या माथ्यावर घोंगावत आहे.

असे असतानाही अगदी असहायपणे बोलावेसे वाटते...

किती शांत
किती विलक्षण शांत आहे 
आज हा आदिवासी !
आदिवासिचे हे असं चांगलं नाही
अशा वेळी 
इतकं शांत राहनं

तव्यावरिल चटक्यांगत
समाजमनावर चटके नको सहन करू
भेगाळलेल्या जमिनिगत
आता नको विभक्त राहु
विजेच्या ताकदीगत अंगार
आज तू जागव
धनगर आलाय अन्याय घेवुन
आदिवासी माणसा 
न्याय निसर्गाचा
बाणा आदिवासी क्रांतिविरांचा
आज तू गर्जव

तुला संपविन्याचा घाट
जणु सर्वांनी आखला
आरक्षणावर करडी नजर
जीव तुझा घोटला
सदाफुलिच्या पानांतुन
क्रांति हसरी घडव
आदिवासी माणसा
काळ बनून आलेल्यांना
पायदळी तुड़व

आता व्येळ हाय रक्ताळलेल्या विचारांची.....जे मनातील जखमेतून भळाभळा वाहत आहेत. तेव्हा तमाम आदिवासिंनी आदिवासी हित रक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावे.

विद्रोही
आदिवासी संघर्ष...!!



AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 22, 2014, 1:01:54 PM7/22/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in




धनगरांचे सुंबरान Vs आदिवासी उलगुलान 
¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶

धनगरांचा केविलवाणा पण तितकाच ताकदीनिशी आदिवासी होण्याचा प्रयास...

आरक्षणाचे सुंबरान

म्हणून आज ते उपोषणालाही बसलेत...

मा.पिचड साहेब यांनी आदिवासी होण्याचा घटनात्मक मार्ग स्पष्ट करताना आदिवासींचे मोठेपणही दाखविले.

धनगरांच्या स्वतंत्र आरक्षणास पाठिंबा दिला.

परन्तु असे करताना आदिवासी होण्याच्या मार्गास प्रखर विरोध केला.

जो विरोध करील त्याचा काटा काढायचा असा त्यांचा प्रयत्न उघड दिसला...

पिचड साहेबांची जमात महादेव कोळी असल्याने ही जमातच आदिवासी नसल्याचा बचाव हनुमंत सुळ यांनी केला.

या चर्चेतून माझ्या मनात चर्चेचे जे काहुर माजले ते मला गप्प बसून देईल ते विद्रोही कसे...?

●धनगरांना आरक्षण हवय कारण ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. म्हणून की काय त्यांनी या हव्यासापोटी बारामती गाठली. याने आदिवासी म्हणून यांना घोषित करावे का? असे असेल तर उद्यापासून देशभरातुन दिंड्या बारामतिला येतील का?

●प्रदर्शन जोरदार केले....बड़े बड़े स्टेज सजवून आक्रमक झाले की आदिवासी होता येते का? असे जर शक्य असेल तर हा स्टेज कायमस्वरूपी ठेवा...कारण उद्यापासून याचे बुकिंग सुरु होईल.

●कायद्याने की हटवादाने धनगरांना आरक्षण हवे आहे ? कायद्याने तर त्यांना 3.5% आरक्षण दिले आहे. मग हटवादाने त्यांना आदिवासी होता येईल का? असे असेल तर पाठ्यपुस्तकांत शकुनीमामा, पाकिस्तानी घुसखोरी यांचे आदर्श धड़े समाविष्ट करावे का?

●शिक्षण, आर्थिक प्रगतीसाठी यांना आदिवासी कोट्यातुन आरक्षण हवे आहे. मग NT चे आरक्षण त्यांना शिक्षण घेवु देत नाही का? असे असेल तर मेंढरांना का आदिवासी करू नये? ते तर धनगरांपेक्षा अधिक निरक्षर आहेत.

●कायद्यातील कोणत्याच बाबी यांना मान्य नाहित. मग काय मतदार संघान्तिल मतदारांची संख्या पाहून यांना आरक्षण द्यावे? तसे असेल तर उद्या पासून आदिवासी होण्यासाठी लोकसंख्या वाढवा असा फतवा इतर समाज का काढणार नाही?

●ऊर बडवून आरक्षण मिळत असेल तर उद्या संपूर्ण राज्यात ऊर बडविण्याचा महोत्सव राज्यसरकारने सुरु करावा का? त्यासाठी स्वतंत्र निधि परत केन्द्राकडे जाणा-या आदिवासी निधितुन का उभारू नये?

धनगरांच्या सुम्बरानला आदिवासी उलगुलान जोरदार विरोध दर्शविण्यास सज्ज...!!!

दि.24/07/2014 पुणे (शनिवारवाडा)
दि.27/07/2014 नाशिक

‪#‎Ibn‬ लोकमत 
8:30pm
22/07/2014

©विद्रोही
आदिवासी संघर्ष...!!!

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 22, 2014, 3:11:11 PM7/22/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

Dhanagar wants adivasi reservation - View by adivasi vikas mantri
धनगरांचे सुंबरान Vs आदिवासी उलगुलान
लोकांनी आदिवासी उघड्यावर आणण्या अगोदर आदिवासिन्नी रस्त्यावर उतरावे. कारण 55 जाती घुसखोरीसाठी सरकारवर दबाव टाकत आहेत. घुसखोरांचा कुटिल डाव हाणुन पाडण्यासाठी एक तीर एक कमानचा नारा प्रत्येक आदिवासी मुखात घुमु द्या.
जंगलातील आपली शक्तिस्थाने जपा. बिरसा विचार....क्रांतीची पुकार

john padvi

unread,
Jul 22, 2014, 11:07:13 PM7/22/14
to adi...@googlegroups.com

आज कोणी ही याव आणि आदिवासी सांगव हीच आपली कमतरता आहे आता नाहीं तर कधीच नाहीं । जागा हो आदिवासी बाधंवा ही वेळ नाहीं विचार करायची।

--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1167b6cb-2768-46b2-88f7-7a6f4cf38feb%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

AYUSH activities

unread,
Jul 23, 2014, 6:52:49 AM7/23/14
to adi...@googlegroups.com
Views on "Dhanagar Reservation into ST" shared by Tribal Development Cabinet Minister, Maharashtra State
on IBN Lokmat 8.30pm (22/7/2013)

Share with your friends! 
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 23, 2014, 9:57:43 AM7/23/14
to AYUSH google group



AYUSHonline team



To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

vijaya valvi

unread,
Jul 23, 2014, 1:27:22 PM7/23/14
to adi...@googlegroups.com

Yes we to fights for our space......

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 23, 2014, 1:51:58 PM7/23/14
to adi...@googlegroups.com
'धनवार ' ही महाराष्ट्र राज्यातील एक छोटीसी जमात आहे , १९७१ साली यवतमाळ जिल्ह्यात या जमातीचे फक्त ९ जण आढळले , १९८१ साली मात्र त्यांची संख्या अचानक ६९८०९ एवढी झालेली दिसते , परंपरागत आदिवासी जमातीमध्ये होणारा हा घुसखोरीचा प्रकार आहे हे उघड आहे , 'धनवार ' ही गोंड व कवर जमातीची उपशाखा आहे , मध्यप्रदेशातूल छोटा नागपूर या प्रदेशालगत असलेल्या बिलासपूर या भूतपूर्व संस्थानातील जमिनदारांचे जमिनजुमले जेथे होते, तो भूप्रदेश, म्हणजे धनवारांची मायभूमि होय , या जमातीला 'धनुहार ' असेही नाव आहे , 'धनुहार म्हणजे धनुर्धारी ' या जमातीत अंतर्विवाही पोटजमाती नाहीत , पण त्यांच्यात देवकावरून ( totem ) निर्माण झालेले कुलवर्ग ( septs ) असून ते परस्परांशी बेटीव्यवहार करतात , या कुलवर्गांची नावे बहुधा छत्तीसगडी बोलीतील शब्दांवरून तयार झालेली व क्वचितप्रसंगी गोंडीही आहेत , एखाद्या वनस्पतीच्या किंवा प्रण्याच्या नावावरून ही नावे रूढ झालेली आहेत , अशा कुळातील लोक ती वनस्पती तोडत नाहीत व तो प्राणी मारत नाहीत , त्यांच्यापैकी काही लोक शिकारी, शेतकरी किंवा कामकरी आहेत , काहीजण बांबूच्या चटया विणण्याचेही काम करतात , ठाकूरदेव ( शेतीचादेव ) दुल्हरदेवी ( कुलदेवी व भूमीता ) ही त्यांची प्रमुख 
राध्यदैवते आहेत ! अर्थातच : सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या धनगर जातीसी धनवारांचा काहीही संबंध नाही, हे दोन समाज अगदी वेगवेगळे आहेत , शेळ्या मेंढ्या राखणारे धनगर महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत, नामसदृश्याखेरीज दोन्हीचा काहीही संबंध नाही , 'धनवार ' ( अनुसूचित जनजाती ) 'धनगर ' ( अन्य मागासवर्गीय ) आणि आता धनगर अन्य मागासवर्गीयामध्ये न रहाता महाराष्ट्रात धनगर ही भटक्या जमातीच्या यादीत क्रमांक ३२ वर समाविष्ट केलेली जात आहे ! 'धनगरांना भटकी जमात ( क ) मध्ये ३. ५ % आरक्षण आहे , महाराष्ट्रात आदिवासींच्या ४७ जमातींना ७% आरक्षण आहे ! धनवारांची दैवते : ठाकूरदेव आणि दुल्हरदेवी तर धनगरांची दैवते : खंडोबा आणि बाणाई ! धनवार व धनगर ह्या वेगवेगळ्या जाती - जमाती आहेत ! त्यांच्यात सामाजिक, सांस्कृतिक, वैवाहिक काहीही संबंध नाही ! केवळ नामसाधर्म्यावरून धनगर हे धनवार होऊ शकत नाहीत ! 
- धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समविष्ट करण्याच्या धोरणाचा जाहीर निषेध करत आहे.



























AYUSHonline team



--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 24, 2014, 3:24:46 PM7/24/14
to adi...@googlegroups.com
ज्या दिवशी सरकार धनगर समाजाला आदिवासी म्हणून घोषित करील तो दिवस नक्षलवादाला खतपाणी घालणारा ठरेल.
शेवटी आम्ही आदिवासी आहोत.
आम्हाला आमचे कायदे राबवता येतात.
बस्स झाले आपले ते आदिवासी विकासाचे हवेत तीर मारणे.
बस्स करा आता आदिवासींना जंगली समजणे.
आता आम्ही पण भर रस्त्यात उतरलोय.
बस्स देखना है जोर कितना बाजुए कातिल में है ।

आदिवासी संघर्ष....!



सर्वानुमते धनगरांचा आदिवासी समाजातील समावेशाबाबत निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणत आहेत.
खरच राजकीय हेतूने जर त्यांना हे आरक्षण द्यायचे असेल...
तर अगोदर भरपूर पोलिस भरती करून घ्या...
कारण वाघाच्या जबड्यात मेंढरांना आपण दिल्याबद्दल तुमचा कडकडून घरात घुसून मुका घेतला जाईल.
जंगलात आम्ही शांत आहोत....तसे राहु द्या.
अन्यथा आपणास आपल्या घरात राहणे मुश्किल होईल.
विभक्त असणारा आदिवासी आता पुरता एक होतोय...

आदिवासी संघर्ष...!!!


आदिवासी समाज बांधव हित संवर्धनार्थ भव्य निषेध मोर्चा

आदिवासिन्नी पोटाचा प्रश्न सोडवायचा की आता मोर्चे काढून हित राखायचे?

सरकार आपली भूमिका स्पष्ट का करत नाही?

कदाचित सरकारलाही खेळ पहायला मजा येतीय वाटते...

visit all pics at : https://www.facebook.com/media/set/?set=a.571462489546159.150501.100000472403313&type=1 

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 25, 2014, 4:11:47 PM7/25/14
to adi...@googlegroups.com
धनगर जातीचे लोक केवळ नामसाधर्म्याच्या आधारावर आदिवासींचे आरक्षण मिळवू पाहत आहेत. पण त्यांचा नामसाधर्म्याचा दावा देखील किती पोकळ आहे ते बघा.
पहिला मुद्दा : ते सांगतात की धनगर (Dhangar) या नावाचे इंग्रजी स्पेलिंग (Dhangad) असे झाले आहे.
प्रतिवाद : धनगर (Dhangar) चे स्पेलिंग चुकले असे एकवेळ मानले तरी त्याचा अर्थ असा की या नावाच्या जातीचे नाव मराठीत अथवा त्या जातीच्या बोलीभाषेतही उच्चारानुसार 'धनगड' असे असायला हवे. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाच्या सुचीत असलेल्या या जातीचे खरे नाव "धांगड" असे आहे, आणि तीही "ओरांव" या आदिवासी जातीची उपजात आहे. जे आरक्षण आहे ते 'धांगड' या उपजातीस आहे. आणि 'धांगड' व 'धनगर' या मूळ नावांत कितीही जीभ ताणून पाहिले तरीही उच्चारानुसार दुरान्वये ही साधर्म्य आढळत नाही. धनगर म्हणतात की इंग्रजीत 'र'(R) च्या जागी 'ड' (D) असे लिहिले जाते. हा एक मोठाच जावईशोध म्हणावा लागेल. हे खरे आहे की इंग्रजीत 'र' आणि 'ड' यांचा बदल होतो, परंतु हा बदल नेहमी 'ड' चा 'र' असा होतो तो कधीही 'र' चा 'ड' होत नाही. (उदाहरणार्थ 'साडी' हा शब्द 'सारी' (Sari) असा होतो, 'अनाडी' हा शब्द 'अनारी' (Anari) असा होतो, परंतु नारी हा शब्द कधीही नाडी असा होत नाही, वारी हा शब्द कधीही वाडी असा होत नाही. धारवाड हे Dharwar लिहिता येऊ शकते मात्र कारवार हे कधीही Karwad (कारवाड) असे लिहिले जाऊ शकत नाही. अशी अनेको उदाहरणे देता येतील) मग जर इंग्रजीचे स्पेलिंग चुकले असेलच तर धनगड (Dhangad) चे धनगर (Dhangar) होऊ शकते मात्र कधीही धनगर (Dhangar) चे धनगड/ धांगड (Dhangad) असे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे धनगर बांधवांचा दावा की 'धनगर'चे स्पेलिंग Dhangad असे लिहिले गेले आहे हा तांत्रिकदृष्ट्या देखील सपशेल फोल ठरतो. आणि म्हणूनच आपल्या धनगर बांधवांचे असे "र-ड-णे" हे हास्यास्पदच ठरते.
'र' च्या उच्चारणात येणाऱ्या दुर्बलतेला 'रॉटासिजम' असे म्हणतात. हा अनेक भाषांत आहे. आयरिश आणि स्कॉटिश भाषेत 'र' आणि 'न' यांचा बदल होतो. स्पॅनिश भाषेत 'र' चा उच्चार 'ट' असा होतो. म्हणजे इंग्रजांऐवजी स्पेनने भारतावर राज्य केले असते तर धनगरांच्या डोक्यात ही कल्पनाही आली नसती.
दुसरा मुद्दा : धनगर म्हणतात की त्यांस छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये धनवार (dhanwar) या नावाने आरक्षण मिळाले असून तेथील धनवार व महाराष्ट्रातील धनगर हे एकच आहेत.
प्रतिवाद : पहिल्या मुद्द्यात दावा केलेली Dhangad (धांगड) आणि छत्तीसगड व मध्यप्रदेश येथील Dhanwar (धनवार) या दोन्ही वेगवेगळ्या जमाती आहेत. धनगरांचा नेमका दावा 'धांगड' वर आहे की 'धनवार'वर आहे हे त्यांचे त्यांनाच पुरेसे स्पष्ट नाही. धनवार आणि धनगर या जातींत संस्कृती, चालीरीती, धार्मिक परंपरा, देवदैवते, भाषा, पेहराव यापैकी काहीही समान नाही. मग ते एक कसे ठरतील? आता धनगर बांधवांचा असा तर दावा नाही ना की इंग्रजीत g चा सुद्धा w होतो, कारण त्याशिवाय Dhangar चे Dhanwar होऊ शकत नाही.
२०१३ साली धनवार या जातीशी नामसाधर्म्य साधणारी दोन जातीनामे छत्तीसगडमध्ये अनुसूचित जमातींत सामील करण्यास हिरवा कंदील मिळाला. ती दोन नावे धनुवार/धनुहार अशी आहेत. दोन्ही शब्दांत 'न' या अक्षरास उकार आहे, त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुद्धा धनगर अनुसूचित जमातींत येऊ शकत नाहीत. कारण धनगर या शब्दात उकार नाहीच. त्यामुळे त्यांत नामसाधर्म्य देखील आढळत नाही.
बहुदा आपले धनगर बांधव अनुसूचित जमातीची कलम ३४२ नुसार केलेली व्याख्याच वाचायला विसरले असावेत. त्यात स्पष्ट लिहिले आहे की अनुसूचित जमाती केवळ त्यांनाच म्हणता येईल की ज्यांत १) आदिम वैशिष्ट्ये असतील, २) त्यांची वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असेल, ३) ते भौगोलिक दृष्ट्या पृथक असतील म्हणजेच त्यांच्या वास्तव्याचा प्रदेश हा निश्चित आणि दुर्गम असेल, ४) ते इतर जमातींत मिसळण्यास कचरत असतील.
यापैकी मुद्धा २ म्हणजे वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती ही एक व्यापक व्याख्या आहे आणि भारतातील सर्वच जातींची आणि धर्मांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. (उदाहरणार्थ ब्राम्हण, जैन, पारसी, मुस्लिम, शीख या सगळ्यांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.) पण म्हणून याचा अर्थ असा नाही की ते सुद्धा अनुसूचित जमाती ठरण्यास पात्र आहेत.
मग बाकीचे मुद्दे पहिले तर असे लक्षात येते की धनगर या जातीत कोणतीही आदिम वैशिष्ट्ये नाहीत. ते भौगोलिक दृष्ट्या अजिबात पृथक नाहीत. (पृथक भौगोलिक क्षेत्र हे अनुसूचित जमातींचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.) उलट त्यांची वस्तीस्थाने ही नेहमी बदलत राहतात, त्यामुळे त्यांना मिळालेले भटक्या जमाती हे आरक्षणच योग्य आहे. धनगर दुर्गम भागात वास्तव्य करीत नाहीत, त्यांचे वास्तव्य हे कायम नागरी वस्तींत असते. ते इतर जमातींत व्यवहारासाठी मिसळण्यास कचरत नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे धनगर हे अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.

Rahul C Bhangare

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 25, 2014, 4:19:54 PM7/25/14
to adi...@googlegroups.com

आदिवासिंच्या सुसंस्कृत घरात घुसून त्यांच्या सुविधा लाटण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.

आता इतर जाती आपण किती गरीब आहोत हे सिध्द करण्यास सरसावले आहेत.

धनाचे आगर म्हणजे धनगर असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते या स्पर्धेत राजकीय खेळी करून आपला हा डाव साधत आहेत.

घुसखोर आता अगदी आदिवासिंच्या दारात उभे आहेत. पण दुर्दैव त्यांना दरवाजात रोखण्यास आदिवासी बांधव दुबळा ठरतोय.

ऐन भादव्यागत निवडणुकिंच्या तोंडावर कोण कोणावर आपली भूक भागवत आहे हे सामान्य आदिवासींना काही समजत नाही.

एक नक्की सरकारने तटस्थ भूमिका घेवुन आदिवासिंच्या हिताचा विचार राखला जावा असे आदिवासी म्हणणार हे नक्कीच....परंतू एका बाजुला धनगर आम्हीच धनवार....आम्हीच धनगड असा कांगावा करणार हे पण सत्य...!!!

भाजपाला राज्यात सत्ता मिळवायची आहे म्हनून ते यात आपली पोळी भाजणार म्हणून त्यांनी लागलीच धनगरान्ना पाठिंबा दिला.

आदिवासिंच्या बाबतीत अगदी नकारात्मक भूमिका असणारा शिवसेना आदिवासिंच्या विरोधात जाणार हे माहीत होतेच....

ज्या मनसेच्या प्रमुखान्नी काही वर्षांपूर्वी आपल्या सभेत पिचड या आदिवासी आडनावाचा चिपाड म्हणून अवमान केला होता. आज तर त्यांच्या बाळाने धनगर आरक्षनास पाठिंबा दिला.

ज्यांनी शेतक-यांच्या नावाखाली नेहमीच लाचारीपणा केला असे शेट्टी आज नेहमीप्रमाणे आदिवासींना अक्कल शिकवू लागला.

नुकत्याच झालेल्या निवडणुकितिल आपल्या पराभवाची पुनरावृत्ति होवू नये म्हणून कॉंग्रेस धनगर समाजाला आश्वासन देणार हे नक्की.....तसेही अजित बाबांना मधुकर पिचड यांचे खच्चीकरण करणे अपेक्षित होते.
काका-पुतण्यान्नि मतान्साठी धुळफेक करायचा नेहमीचा शब्द पाळला.

राजकीय व्यक्ति आपली पोळी भाजणार हे नक्की...पण खरा आदिवासी आवाज कुठे आहे? पिचड, वळवी, पुरके हेच आदिवासी आहेत का? बाकीचे बगळे कुठे गेलेत....?

विद्रोही
आदिवासी संघर्ष....
www.adiyuva.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 25, 2014, 4:30:32 PM7/25/14
to adi...@googlegroups.com
मित्रांनो पुणे येथे उपस्थीत असलेल्या माझ्या आदिवासी बांधवांचे मनापासून आभार, याच मोर्च्याच्या पुढच्या टप्प्यात आपण उदया नाशिक येथे उपस्थिति राहूया




AYUSHonline team



AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 25, 2014, 4:34:26 PM7/25/14
to adi...@googlegroups.com
पुरके सर ,राजकीय दग्धभू करून शत्रूला नामोहरण करा 

१९४१ साली जेव्हा जर्मनीने रशियावर हाल केल होता तेव्हा तत्कालिनी रशियन नेता जोशेफ स्टेलिनने ह्यांनी शत्रू पक्षाचा डाव निष्फळ करण्यासाठी दग्धभू धोरणच अवलंब केला होता. सर मास्को शहराला आग लावून शत्रूच्या हाती काहीच सापडू दिले नाही. शरद पवारांनी धनागार्ण्च्या माध्यमातून आदिवासिवासिंवर जो हल्ला चढविला तो हाणून पडायचा असे तर आदिवासी आमदारांनी लाक्षणिक अर्थाने दग्धभू धोरणच उपयोग करून शत्रूच्या हात गाजर दिले पाहिजे.

हे दग्धभू धोरण म्हणजे २५ ही अमादारणी आमदारांनी राजीनामे देवून सरकारच पडले पाहिजे. आमच्या आमदारणी असे केले तर ही घटना महाराष्टार्तील आदिवासींना नह्वे तर भरततील आदिवासीसाठी ही घटन प्रेरनादाई ठरेल. जगाच्या इतिहासात ही स्वाभिमानाची लढाई सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. परंतु समाज हित मोठे कि स्वहित मोठे या दोहोपैकी काय महत्वाचे हे ठरविणे आमच्या नेत्यांच्या हाती आहे .नाहीतरी आत दोन महिन्यात निवडणुका लागणारच आहेत. या प्रकरणाची कायमची हवा काढायची असेल आणि आदिवासींची वचक निर्माण करायची असेल तर आता सरकार पडलेच पाहिजे. अशाप्रकारे राजकीय दग्धभू धोरण अवलंबून सरकारचा कडेलोट केला पाहिजे .


...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2014, 4:04:43 PM7/26/14
to adi...@googlegroups.com
आमचे जन्मच रणांगनावर झाले आहेत. म्हणून आम्ही युद्धाला घाबरत नाही. 

सकाळी १ च्या दरम्यान ना वसंत पुरके सरांकडे मिटिंग झाली . आता पुढची रणनीती कशी आखायची या विषयी सविस्तर चार्चा झाली. एक चांगला वार्तालाप झाला.मोर्चे निदर्शने काढून धनगर समाजाच्या अतिक्रमणाला आम्हाला तोंड द्यावेच लागेल.त्याच बरोबर आम्हाला बौद्धिक व कायद्याची लढाई सुद्धा लढावे लागेल. धनगर नेत्यांच्या मुद्द्याचे खंडन करण्यासाठी आम्हाला अनेक प्राचीन संदर्भ ग्रंथातून माहिती गोळा करावे लागेल .या संदर्भात अनेक कोर्टाचे निकाल गोळा करावे लागतील. पुरके सरांनी हे काम माझ्याकडे दिले आहे. धनगर हे आदिवासी कसे नाही या विषयी मी मंगळवारी त्यांना महत्वाचे संदर्भ देणार आहे. धनगर जातीची विरोधातील अत्यंत महत्वाचा निर्णय अलाहाबाद हाय कोर्टाने २००९ साली दिला आहे. देश भरतील लोकांशी संपर्क करून आज दुपारी त्या निकालाची प्रत मी प्राप्त केली आहे.त्या निकालच मराठ अनुवाद करून मी पुरके सरांना देणार आहे.

मित्रानो ! घाबरण्याचे काहीच कारण नाही .आदिवासी समाजाने असे अनेक युद्ध बघितले आहेत. सात हजार वर्षापासून भारत भूमीत फक्त एकच समाज लढत आहे आणि तो म्हणजे आदिवासी ! हे मी म्हणतो म्हणून नाही ; तर जगातील इतिहासकार हे सांगतात. आदिवासींना लढाई नवीन नाही. आमचे जन्मच रणांगनावर झाले आहेत. म्हणून आम्ही युद्धाला घाबरत नाही.
...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2014, 4:06:35 PM7/26/14
to adi...@googlegroups.com
धनगर अजून अस्पृश्यता मानतात 

रात्रीच्या दुरचित्र वाहिनीवरच्या चर्चेत ना.वसंत पुरके सरांनी धनगर नेत्यांना तुम्ही एस सी समाजाच्या सवलती का मागत नाही. असे विचारले असता. त्यापैकी एक धनगर नेता अगदी आवेशाने ओरडून सांगत होता कि आम्ही "टचेबल"आहोत ,"अनटचेबल" नाही .ह्याचे दोन अर्थ निघतात . धनगर अजून अस्पृशता मानतात. जर धनागर स्वताला स्पृश ( Touchable ) मानतात तर मग ते स्वताच कबूल करत आहेत कि ते आदिवासी नाहीत . कारण जे टचेबल व अनटचेबल जातीत आहेत ते सर्व वर्ण व्यवस्थेत येतात . आणि जे वर्ण व्यवस्थेच्या बाहेर आहेत ते सर्व आदिवासी आहेत.असे धर्मशास्त्र , समाजशास्त्र ,मानववंश शास्त्रचे अभ्यासक सतत मांडत आले आहेत .पुराव्यानिशी सिद्ध करत आले आहेत. त्यांनी मांडलेला हा सिद्धांत आता जगानेही मान्य केला आहे. मग स्वताला टचेबल म्हणणारे धनगर आदिवासी कसे. ? 

एन्थवेन नावाचा अभ्यासक असे मांडतो कि शुद्र पिता आणि महिस्या स्त्री ह्या दोघांच्या संकरातून धनगर निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांचा आदिवासी असण्याचा प्रश्नच येत नाही. राहिला प्रश्न राज्यघटनेतील संदर्भाचा. तर हे धनागर नेते त्या संदर्भांच गैरअर्थ लावत आहेत. धनगड म्हणजेच धनगर असा अर्थ लाऊन ते आदिवासींवर अन्याय करू पाहत आहेत. म्हणून आता आदिवासी समाजातील जाणकारांची व अभ्यासकांची फार मोठी जबाबदारी आहे .त्यांनी आंदोलनाच्या पातळीवरून तर धनगरच्या मागणीला विरोध केलाच पाहिजे. त्याच वेळीस धनगर कसे आदिवसी नाहीत ह्याचे ऐतिहासिक ,सामाजिक व लीगल कागद पत्रे जमवून आपल्या नेत्यांना दिले पाहिजे.

आणखी म्हणजे आपल्यावर आलेल्या संकटाचेही काही आदिवासी कार्येकर्ते राजकारण करत आहेत.दोन दिवसापूर्वी यवतमाळ येथे झालेल्या एक मिटिंगमध्ये ह्याचा जबरदस्त अनुभव आला. संकट आले ते राहिले दूर. ह्यातून आह्मी नेते कसे होऊ अशी भूमिका घेणारे एक दोन लोक मला या ठिकाणी दिसले.माझी सर्वाना विनंती आहे कि आपापसात जमातवाद करू नका. संकटाच्या वेळी तरी एकत्र राहा !धनगर समाजाच्या २२ जाती आहेत.त्या खोट्यासाठी एकोप्यानी लढत आहेत. आम्ही खरे असून आपसात जमातवाद करून भांडत आहोत.



AYUSHonline team



<span style="display:inlin
...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2014, 4:27:53 PM7/26/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2014, 4:29:04 PM7/26/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2014, 4:29:49 PM7/26/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 27, 2014, 10:38:01 AM7/27/14
to adi...@googlegroups.com
Madhav Sarkunde

आता खरा लढाईचा डंका झडाया लागला .

आज सकाळी पुन्हा ना वसंतराव पुरके सरांसोबत आमची बैठक झाली. उद्या ते राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जात आहेत.मंगळवारी आदिवासी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीला मला सुद्धा निमंत्रित केले आहे. त्या बैठकीत धनगर नेत्यांच्या मुद्याचे मी खंडन करणार आहे. अनेक संदर्भ या साठी मी संकलित केले आहेत. धनगर कसे आदिवसी नाहीत ; हे आता आपलाला शासनाला पटवून सांगावे लागेल. कुणाकडे काही मुद्दे / तर्क असतील तर ; कृपया पाठवा. त्याच बरोबर आपल्या शुभेछाची सुद्धा मला गरज आहे . जय बिरसा !


सडून मरण्यापेक्षा लढून मरू !!

काही राजकीय लोक आम्हा आदिवासींना गर्भितइशारा देत आहेत कि आम्ही अडचणीत येऊ शकतो. आमच्या काही लोकांना वाट्याला गोवा-यासारखी स्टमपिडचे मरण येवू शकते, अरे स्वार्थी राज्य कार्त्यानो ! जर सुद्धीवर या ! आदिवासी कधी मरणाला घाबरत नाही. ज्यांनी आमच्या हक्काला हात लावला आम्ही त्याच्या नरडीला हात लावू. या देशात घटनेचे राज्य आहे. कायद्याचे राजे आहे. कुणी पुंडशाहाचे राज्य नाही. म्हणून कुणी राजकीय हेतूने अराजकता माजवू नये. असे जर कुणी केले तर आदिवासीच कायमहाराष्ट्राची जनता सुद्धा जनात सुद्धा त्यान माफ करणार आणि. जय बिरसा.

मित्रहो , ज्या देशातल्या संकृतीला 
सार्वत्रिक स्वातंत्र्याचे वावडे असते 
त्या देशातले युद्ध कधीच संपत नसते 
फरक इतकाच ते कडी शत्राचे तर 
शत्राचे असते ..........

उद्या आम्ही शात्राचे युद्ध लढण्यासाठी दिल्ली आणि मुबईला जात आहोत. आता पर्यंत खूप उपेक्ष झाली दारिद्र्यात खूप भरडल्या गेलो. विवंचनेच्या वणव्यात भाजल्या गेलो. खूप शोसन झाले. खूप शोसने झाले. एक अमेरिकन क्रांतीकारक बाई नेहमी म्हणत असे कि शरीराने थकली नाही परंतु अन्याय सहन करू थकली आहे. १ लाख ७५ हजार बोगस आदिवासींनी आमच्या नोक-या हिसकावल्या.आता या नष्टचर्येत आम्ही सडणार नाही. उपेक्षेत सडून मरण्यापेक्षा लढून मारून.





AYUSHonline team



<p style="margin-top:6px;margin-bottom:
...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 27, 2014, 12:50:24 PM7/27/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in































Now 
28th July @ Nanded!
1st July @ Palghar
9th July @ Jawhar

Please arrange similar events at your Locations & share information

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 27, 2014, 12:54:00 PM7/27/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
Jai ADivasi महामोर्चा
मंगळवार दिनांक २९ जुलै २०१४ रोजी सर्व आदिवासी बांधव,विद्यार्थी ,कर्मचार्यांनी या महामोर्च्यास ऊपस्थीत राहुन आदीवासी समाजाची खरी ताकद दाखवा-.........
क्रुपया हा मेसेज सर्व आदिवासी बांधवांपर्यंत पोहचवा क्रुपा करा....
मोर्च्याचे ठिकाणः- तहसील कार्यालय अकोले

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 27, 2014, 1:01:13 PM7/27/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 27, 2014, 1:22:13 PM7/27/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in


Dear ,
It’s my Genuine request to all my Brothers & Sisters to remove your precious time & come together to show our Unity on this important issue. Our Maharashtra Leaders are very Strong they are fighting on their Level Best in Front Level. Now, it’s our turn to show our Support to them.
As, per my Knowledge “Dhangar Samaj” is not so strong But, they are together& have good funds, they have capture all Social Media Resources.
Now, How to fight with them???
Some Methods:-
1) Please, try to attend all Sabha & Rally regularly and show our maximum presence.
2) Capture all Local Cable area network of your Area for Advertisement of Sabha& Rally…
Eg: DEN Network Manoranjan Channel, etc…
2) Paste Pamphletof Sabha on each Bus Stop, Railway Station, backside of each Bus, Rickshaw, etc…
3) Pamphlet Insertion in Newspaper/ Newspaper Advertising…
4) Television Advertisement if, possible…
5) Door to Door House to HousePamphlet Insertion…
6) Word of Mouth & Public Speaking…
7) Telephone calls to friends & relatives of Sabha & Rally…
8) Make SMS Group, Whatsapp Group, and Facebook Group & give current updates of each News.
Please, other state Aadivasi show your Support.
“Today it’s taking Place in Maharashtra tomorrow it may take place in your state”
“Today Dhangar Samaj is asking for reservation tomorrow may other Samaj will ask for Reservation”
Yours,
Jai Aadivasi…

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 27, 2014, 1:25:30 PM7/27/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
Ankush Mali

चला चला तळेघर श्रावणी पहिल्या सोमवारी दिनांक २८/७/२०१४ सकाळी ११ वाजता रस्ता रोको आदिवाशिंच्या अस्तित्वासाठी हजारोंच्या संखेने उपस्थित राहा आपले ताकत सरकारला दाखवा नि जे घुसखोर आहेत त्यानाही दाखवा कारण जो पर्यंत आपण गप्प आहोत तो पर्यंत हे आपल्यावर असाच अन्याय करत अन्याय राहणार
आपल्या शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार धनगर समजाला आरक्षणासाठी पाठींबा दिलाय तेव्हा मी त्यांना विचरतो कि तुम्ही निवडून अदिवाशी भागातून आले असताना पाठींबा अदिवशीन द्याला हवा होता तर तुम्ही धनगरांच्या पाठीशी का ज्या जुन्नर आंबेगाव खेड अदिवाशी भागतील जनता कधी तुम्हाला माफ नाही करणार 
माननीय खासदार साहेब अगोदर तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात नंतर पक्ष्याचे जर पक्ष्याचा पाठींबा धनगर समाज्याला असेल तर तुम्ही ज्या अदिवाशी भागाचे खासदार आहात त्या अदिवाशी सामाज्याच्या पाठीशी न राहता दुसर्यांच्या पाठीशी 
ज्या अदिवशी बांधवानी तुम्हाला आपला प्रतिनिधी म्हनून निवडून दिल त्यांच्याच विरोधात मग तुम्ही पक्ष्याला आधी महत्व देता अस वाटत नि मग जनता .
तुम्ही आज अदिवाशी बांधवांच्या पाठीशी उभ राह्यला पाहिजे होत हीच अपेकश्या होती कारण आम्ही तुमच्यावर विस्वास ठेवला होता . 
तेव्हा आता तयार रहा येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी

AYUSH activities

unread,
Jul 28, 2014, 4:50:51 AM7/28/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
You may see Andolan pics/VDO/News at www.adiyuva.in 
Sign online petition & share with your friends! 

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 28, 2014, 5:27:12 PM7/28/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
Tribals leaders at Delhi







नवी दिल्ली: खोटी जात सांगत असल्याचा आरोप माझ्यावर होतो. मात्र जो हा आरोप करतो,
त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करा, जर खोटं आढळल्यास मला मुंबईत फाशी द्या, असं थेट आव्हान राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी दिलं आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीविरोधात आज आदिवसी समाजातील 18 आमदार आणि 2
खासदारांनी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड,
क्रीडामंत्री आणि आदिवासी नेते पद्माकर वळवी , माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके आदींचाही समावेश होता.
राज्यघटनेत धनगर समाजाला आधीच आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे आदिवासींच्या कोट्यातून
आता पुन्हा आरक्षण देऊ नये, असं पिचड यांनी यावेळी सांगितलं. मी आदिवासी आहे, त्यामुळे या समाजाचं संरक्षण करणं माझ कर्तव्य आहे, असंही पिचड यांनी नमूद केलं. तर धनगर समाजाला आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नका, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा यावेळी क्रीडामंत्री आणि आदिवासी नेते
पद्माकर वळवी यांनी दिला. तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनगर समाजाच्या बाजूने भूमिका घेतल्याचा आरोप करत नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडव
त्यामुळे अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी बारामतीमध्ये ठाण
मांडलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आदिवासींनी आता आव्हान दिलं आहे. धनगर समाजाला आरक्षण द्या. पण त्यासाठी आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नका असा पवित्रा आदिवासी संघटनांनी घेतला आहे.

Rahul Khandate

unread,
Jul 29, 2014, 7:58:46 AM7/29/14
to adi...@googlegroups.com


Today's Lokmat,Hello Amravati....

Regards,
Rahul Khandate
JAI ADIVASI....!



--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 29, 2014, 11:42:59 AM7/29/14
to adi...@googlegroups.com


Tribal representatives with president of India for protecting tribal community from bogus Adivasi and political motivated moves in Maharashtra.

आदिवासी समाज हितार्थ आणि येणाऱ्या राजकीय स्वार्था साठी येवू घातलेल्या विविध घटकांनी अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करावे या साठी दबाव आणि सामाजिक तणाव निर्माण केला जात आहे या संदर्भात सर्वपक्षीय आदिवासी लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ (१८ आमदार आणि मंत्री आणि २ खासदार) राष्ट्रपतींना निवेदन देताना खासदार हरिश्चंद्र चव्हाण
शिष्टमंडळ : आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, विधान सभा उपाध्यक्ष वसंत पुरके, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, युवक आणि क्रीडा मंत्री पद्माकर वाळवी, आदिवासी विकास राज्य मंत्री राजेंद्र गावित, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार चिंतामण वनगा, आमदार विष्णू सवरा आणि इत्तर आमदार
 
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 29, 2014, 11:44:13 AM7/29/14
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 29, 2014, 4:03:43 PM7/29/14
to adi...@googlegroups.com
पुरोगामी महाराष्ट्रात जाती पातीच्या भिंती अस्पष्ट होत असताना फक्त सत्तेच्या लालसेने धनगर आणि आदिवासी असा वाद विनाकारण सूरु करून आदिवासी समाजाला वेठीस धरण्याचा जो किळसवाणा प्रकार मला दिसला तो बघून मला बालपणी आजी भीती दाखवायची त्या भोकाडिची आठवण झाली.

मी ज्यावेळेस घराच्या उम्ब-याबाहेर पडण्याचे धाडस करायचो त्यावेळेस आजी मला भोकाड़ी आली आहे असे सांगुन भीती घालत असे. यामुळे माझ्या घराबाहेर पडण्यास नकळत पायबंद येत असे. यात आजीचा त्रास कमी होणे हां एकमेव स्वार्थ असे. 

आज तथाकथित राजकारणी व्यक्तींनी धनगर नावाची भोकाड़ी आदिवासिंच्या घराबाहेर उभी केली आहे. यातून त्यांना आपला एकच स्वार्थ साधायचा आहे तो म्हणजे आदिवासी याला घाबरून परत जंगलात गेला पाहिजे. समाजाच्या विकासाच्या प्रवाहातील आदिवासींचे आजचे योगदान कदाचित यांना मान्य नसावे. आज ग्लास्गो येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत आदिवासी खेळाडू पदकांची कमाई करू लागलेत यासारख्या अनेक गोष्टी यांना कदाचित नजरेत सलत असाव्यात. म्हणून आदिवासी संपुष्टात आनन्यासाठी यांनी धनगर समाजाच्या खांद्यावर बन्दुक ठेवून निशाना साधण्याचा प्रयत्न केला.

राजकीय नेत्यांनी खेळलेला डाव आज त्यांच्याच अंगात आल्यासारखे दिसत आहे. कारण आजपर्यंत कधीही रस्त्यावर येवून सरकारच्या विरोधात न जाणारा आदिवासी समाज आज उलगुलान करत आहे. आदिवासी विचार एकत्र आले तर खुप काही करू शकतात याचे चित्र आज तरी उभे राहिले आहे. त्यामुळे राजकीय आखाड़े दात पडलेल्या म्हाता-या आजीसारखे वायफळ तोंडाच्या वाफा दवडत आहेत.

आदिवासी आता जागा झाला आहे....नक्कीच येथून पुढे तो सदा आपल्या हिताच्या दृष्टीने आक्रमक असेल. म्हणजे यांच्या एकीचा एक दबाव सरकारला नेहमी विचारात घ्यावा लागेल.

प्रामाणिकपणा हा आदिवासिंचा नैसर्गिक गुणधर्म....यातून देशाच्या विकासात आदिवासी युवकांचे योगदान खुपच महत्त्वपूर्ण आहे. परंतु आपल्या समाजाची राजकीय कोंडी मुद्दाम केली जात असल्याचे पाहून हा तरुण समाजाच्या कोणत्याही घटकाशी सरळ भिडायला तयार झाला आहे. एकुणच सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न भविष्यात यातून पुढे येईल.

सामाजिक स्वास्थ्य हे सर्वांच्या एकीवर अवलंबून असते. परंतु आजची ही राजकीय हरामी मंडळी या एकीवर कु-हाड चालवत आहेत. ज्यांनी सावरायला हवे तेच बोटं समाजाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत.

वास्तविक आरक्षण हा विषय या राजकारणी व्यक्तींचा नाहीच मुळी....तो लोकसभेच्या अखत्यारित आहे. हे माहीत असतानाही फक्त आणि फक्त सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी जणु काही हे नेते प्रयत्नशील आहेत.

परकीय शक्तिन्नी आपल्या देशात येवून एखादा खुप मोठा विनाशकारी प्रयत्न करावा या प्रकारचे कार्य काही नेते करत आहेत.

जंगलचा राजा म्हणजे आदिवासी.....आज जागा झालाय हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पण त्याने कुणाची शिकार करू नये असे वाटत असेल तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये.


विद्रोही 
आदिवासी संघर्ष

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 31, 2014, 9:56:37 AM7/31/14
to adi...@googlegroups.com

आदिवासी होण्याची कुटिल स्पर्धा...

निवडणुका आल्यावरच आदिवासी होण्याची आत्यंतिक स्पर्धा राज्यात सुरु झाली आहे.

एक....नव्हे....दोन.....नव्हे तब्बल पन्नास जाती आज या स्पर्धेत जिंकण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत आहेत.

भारतीय कायदा जणु काही गुदमरतोय असेच चित्र येथे आहे.

पावसाचा कहर झेलत असताना जगण्यासाठी लढावं की आरक्षणाच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर येवून आन्दोलन करावं असा अस्मानी पेच येथे आहे.

राजकीय नेत्यांनी तटस्थ राहून आपला योग्य तो निर्णय देवून या बंडाळीवर पूर्णविराम देणे अपेक्षित असताना मतांच्या राजकारणासाठी त्यांनी आश्वासने देवून विष कालवले.

आदिवासी जमाती 47 असताना यात अजुन 50 जाती घुसखोरी करण्याची बळजबरी करत आहेत. यात जर चुकुन या जाती यशस्वी झाल्या तर आदिवासी संस्कृती भविष्यात आपणास फक्त पुस्तकातून समजावून घ्यावी लागेल.

जगाच्या अनेक धर्मांचे तत्त्वज्ञान आदिवासी संस्कृतीतुन उदयास आले आहे. ही संस्कृती आणि या संस्कृतीचे पाईक असणारे हे आदिवासी जपणे जसे घटनेने बंधनकारक केले आहे...तसेच ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु असताना आज निव्वळ सरकारी मलिदा लाटन्याचा एक सोपा सहज मार्ग म्हणजे आदिवासी आरक्षण असा कुविचार अनेकजण जपताना दिसत आहेत.

सर्वसामान्य आदिवासी भोळा भाबडा, अबोल, त्रयस्थाबरोबर शक्यतो बोलण्याचे टाळनारा, प्रामाणिक, पापभीरु, दैववादी, परम्परागत जीवनदृष्टिचा, निसर्गात रमणारा, निसर्गावर प्रेम करणारा व जीवनाचा स्वछंदतेने उपभोग घेणारा असतो. तो नेहमी हसतमुख, आनंदी असतो. तो मूलनिवासी असला तरी त्याची राहणी त्याच्या निर्मळ अंत:करणाप्रमाणे साधी व स्वच्छ असते. त्याच्यातील आत्मीयता व सचोटी हे गुण लक्षात घेण्यासारखे आहेत. त्याची जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे. त्याच्या जीवनात पैशाला फार स्थान नाही. जमिन, गुरेढोरे, बक-या, कोम्बड्या, मासे, खेकडे व श्रम यासाठी मजबूत हातपाय हीच त्याची संपत्ति आहे. आपणास हवे ते निसर्गातुन व सभोवतालच्या साधनान्तुन मिळविण्याचि शक्यता असेल तर आदिवासी स्वताला अत्यंत सुखी मानतो. असा हा निसर्गाच्या कुशीत सदाफूलीसारखा आपले जीवन जगणारा आदिवासी माळीनसारख्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच धनगर, बंजारा, हटकर, कोळी यांच्या घुसखोरिच्या चक्रव्युहात अड़कला आहे.

मी विद्रोही आदिवासी जेव्हा या जंगल द-यांत फिरतो तेव्हा मला जाणवते की आरक्षण म्हणजे नेमके काय? त्याचा आपणास नेमका कसा फ़ायदा आहे? त्याच्यातुन आपण कशी प्रगती करू शकतो? अशा अगदी साध्या प्रश्नांची जाण नसलेला हा आदिवासी आज रस्त्यावर उतरून जोरदार निषेध करताना दिसत आहे.

गेल्या 60-65 वर्षात आदिवासींमध्ये एकाही जातीचा समावेश केला नाही. स्वातंत्र्यानंतर प्रगतीची पावले ब-यापैकी लोकांपर्यंत पोहचलेली असताना ऐन निवडनुकांच्या तोंडावर आदिवासी करण्याचे गाजर अनेक राजकीय पुढारी करताना दिसत आहेत. खरच महाराष्ट्र पुरोगामी आहे अशी लायकी तरी यातून आपणास दिसते का? असा प्रश्न सहज पडल्याशिवाय राहत नाही.

मतांच्या तीन पत्ती खेळात काय कायद्याचे हुकमी पत्ते आदिवासिंच्या बाजूने पडतील ?

काय जाती-पातीचे राजकारण करणारे भगवे पक्ष सत्तेत येवून आदिवासिंच्या मुळावर घाव घालतील?

आदिवासी घटनेच्या बळावर आपले रक्षण करू शकतील काय?

खरच महाराष्ट्र योग्य विचारांनी आपली प्रगतीची पावले टाकत आहे का?

निसर्गाची पूजा करणारा आदिवासी जर आपण नियोजनबध्द संपुष्टात आणला तर निसर्ग आपणास माफ करील का?

बघुयात निवडणुकिच्या आखाडयात निसर्गरूपी जिंकतो की धनाच्या जोरावर न्याय आपल्या पदरात पाडून घेणा-या कुटिल वृत्ती जिंकतात?

विद्रोही 
आदिवासी संघर्ष

Dr. Pradeep Valvi

unread,
Aug 1, 2014, 3:20:46 PM8/1/14
to adi...@googlegroups.com

Mr AYUSH,  I will like to share something. The revolt we fight against Dhanagar I think no media is covering our repot the are only covering n showing whatever related to dhangar. So I wil request you to send necessary data proof. To the editor so that they must cover our story also why we opposing, they only showing related to dhangar but without knowing what is our motive of opposing. You must inform all news channel about our revolt n also tel where we are going take rally. As a organisation member you do this fever.

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 2, 2014, 10:54:37 AM8/2/14
to adi...@googlegroups.com
Hello Pradeep, Yes Thanks for suggestion. We are trying same. Soon we are sending letter about this to UN (United Nations Permanent Forum on Indigenous Issues) . 
if any suggestion , please mail us. 


Santosh Gedam

unread,
Aug 3, 2014, 1:27:38 PM8/3/14
to adi...@googlegroups.com

Very well argued Rahul !
Can you send ur no. on 8275069556.

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 3, 2014, 3:18:12 PM8/3/14
to AYUSH google group
IMG_67374079965539.jpeg

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 3, 2014, 3:25:48 PM8/3/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
अशिक्षित, असंघटित आदिवासींच्या आरक्षणावर अनेकांचा डोळा आहे. ९ ऑगस्ट २०१० मध्ये अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निकालात आदिवासी कोण हे स्पष्ट केले आहे. सामाजिक, राजकीय आणि घटनात्मक पेच निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. आरक्षणाच्या माध्यमातूनच आरक्षणाची हत्या करण्याचा प्रयत्न केले जात आहे, असा आरोप आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी पत्रपरिषदेत केला.

१९४९ मध्ये घटनेत अंतर्भूत केलेल्या बाबींनी आदिवासी कोण हे निश्चित करून कलम तयार करण्यात आले आहे. १९७६ मध्ये आदिवासींच्या आरक्षणाचे क्षेत्रबंधन उठविण्यात आले. धानगड ही ओहराण जातीची उपजमात आहे. त्याचा धनगराशी कुठलाही संबंध नाही, हे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी १९८१ मध्ये धनगरांकडून करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. आता मात्र राजकीय बाब पुढे आली असून संपूर्ण धनगरच आदिवासी असल्याचे सांगत आहे. धनगरांना आरक्षण देण्यास आदिवासींचा कोणताच विरोध नाही. केवळ आदिवासींचे अधिकार हिरावून धनगरांना आरक्षण देणे चुकीचे आहे. धनगरांना आरक्षण देताना घटनात्मक तरतुदींच्या सूचींचा पूर्णपणे विचार केला पाहिजे. कायदे, न्याय व्यवस्था आणि घटना यापेक्षा शासनाचा जीआर महत्त्वाचा नाही. यापूर्वीच धनगराला व्हीजीएनटी म्हणून साडेतीन टक्के आरक्षण दिले आहे. आता धानगडचे धनगड आणि धनगडचे धनगर असा अर्थ लावून आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण केले जात आहे. अनुसूचित जाती या संघटित आणि जागरूक असल्याने त्यांच्या वाट्याला जाण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही. या उलट अशिक्षित, असंघटित आदिवासींना आरक्षणासाठी बकरा बनविण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. यासाठी तीव्र लढा उभारण्यात येईल, असेही आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.

फोटो- वाशिम येथील आदिवासिंचा निषेध मोर्चा

Photo: अशिक्षित, असंघटित आदिवासींच्या आरक्षणावर अनेकांचा डोळा आहे. ९ ऑगस्ट २०१० मध्ये अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निकालात आदिवासी कोण हे स्पष्ट केले आहे. सामाजिक, राजकीय आणि घटनात्मक पेच निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. आरक्षणाच्या माध्यमातूनच आरक्षणाची हत्या करण्याचा प्रयत्न केले जात आहे, असा आरोप आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी पत्रपरिषदेत केला.

१९४९ मध्ये घटनेत अंतर्भूत केलेल्या बाबींनी आदिवासी कोण हे निश्चित करून कलम तयार करण्यात आले आहे. १९७६ मध्ये आदिवासींच्या आरक्षणाचे क्षेत्रबंधन उठविण्यात आले. धानगड ही ओहराण जातीची उपजमात आहे. त्याचा धनगराशी कुठलाही संबंध नाही, हे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी १९८१ मध्ये धनगरांकडून करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. आता मात्र राजकीय बाब पुढे आली असून संपूर्ण धनगरच आदिवासी असल्याचे सांगत आहे. धनगरांना आरक्षण देण्यास आदिवासींचा कोणताच विरोध नाही. केवळ आदिवासींचे अधिकार हिरावून धनगरांना आरक्षण देणे चुकीचे आहे. धनगरांना आरक्षण देताना घटनात्मक तरतुदींच्या सूचींचा पूर्णपणे विचार केला पाहिजे. कायदे, न्याय व्यवस्था आणि घटना यापेक्षा शासनाचा जीआर महत्त्वाचा नाही. यापूर्वीच धनगराला व्हीजीएनटी म्हणून साडेतीन टक्के आरक्षण दिले आहे. आता धानगडचे धनगड आणि धनगडचे धनगर असा अर्थ लावून आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण केले जात आहे. अनुसूचित जाती या संघटित आणि जागरूक असल्याने त्यांच्या वाट्याला जाण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही. या उलट अशिक्षित, असंघटित आदिवासींना आरक्षणासाठी बकरा बनविण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. यासाठी तीव्र लढा उभारण्यात येईल, असेही आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.

फोटो- वाशिम येथील आदिवासिंचा निषेध मोर्चा

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 5, 2014, 1:25:55 PM8/5/14
to AYUSH google group

  धनगर समाजाची दिशाभूल करणारे स्वार्थी धनगर नेत्ये महादेव जानकर............
धनगर समाजाच सामाजिक आंदोलन आणि संघटन खरोखर कौतुकास्पद आहे.
मी तर धनगर समाजाचे जाहीर आभार मानतो की त्यानी दिलेला लढा ,त्यासाठीच नियोजन ,धनगर समाजाच संघटन यातून आदिवासी समाजाने काही गोष्टी शिकल्या पाहिजे.धनगर समाजाने उभारलेल्या आरक्षण लढ्या मुळे आपल्या आदिवासी समाजाचा चड्या सुटायची वेळ आली त्याव्हा आदिवासी समाज मोठ्या ताकदीने आपल्यातील सर्व राजकिय-सामाजिक भेद विसरून निर्णायक लढाई साठी संघटित झाला.यापुढे ही अशीच संघटन  आदिवासी समाजाचे राहो......!!
प्रत्येक आंदोलन हे त्याव्हच यशस्वी होत्ये जेव्हा स्वार्थ बाजूला ठेवला जातो. धनगर समाजाचा सामाजिक आंदोलनाला राजकिया वळण दिले त्ये महादेव जनकर यानी त्याना त्यांचा पक्षाला राज्याव्यापी पक्ष करायचे आहे. स्वताचा राजकिय स्वार्थासाठी त्यानी धनगर समाजाला वेठीला धरले आहे.त्याना चांगले माहित आहे की घटनेतील प्रक्रिया पुर्ण केल्या शिवाय धनगर समाजाला आरक्षण मिळू शकत नाही परंतु धनगर समाजाला पेटत ठेवल म्हणजे महायुती मधे आपल वजन वाढेल आपल्याला महत्व प्राप्त होईल आणि आपला राजकिय स्वार्थ साधता येईल.
काल-परवा महादेव जानकर कोळी महासंघ जो  मागणी करतो की आम्ही आदिवासी अहोत त्यानी मुंबई मधे काढलेल्या मोर्चात सामील झाले आणि नांमदार मधुकर पिचड साहेब आणि आदिवासी समाजाला शिवीगाळ करीत होत्ये.महादेव जाणकराची स्वार्थापोटी घेतलेली भूमिका ही धनगर समाज आणि आदिवासी समाजाला संघर्षा कडे घेउन जाणारी आहे आणि धनगर समाजात आणि आदिवासी समाजात तेढ निर्माण करणारी आहे यामुळे महादेव जानकर हे दोन्ही समाजाच एकप्रकारे नुकसान करीत आहे.महादेव जानकर स्वताचा राजकिय स्वार्था पोटी आदिवासी समाजाला खड्यात घालायला निघाले आहेत.
धनगर समाज दिशाहीन व नेतृत्व हिन झाला आहे.महादेव जानकर सारखी लोक गरीब भोळ्या-भाबड्या लोकांना मुर्ख बनवत आहे.आणि स्वताची सुध्धा फसवणूक करून घेत आहेत.महादेव जानकर यानी ठरवल आसत तर त्ये धनगर समाजाल आदिवासी समाजाचा आरक्षण धक्का न लावता ७ % इतक् आरक्षण नकीच्च मिळवू शकले आसते परंतु महादेव जाणकाराना राजकारण करायचे होते.
महायुती कडे कोणी एक नेता नव्हता जो पीचड साहेब आणि त्यांचा आदिवासी ताकदीला आव्हान देईल आसा त्यामुळे महायूती सुध्धा महादेव जानकर यांचा पध्दत शीर वापर करून घेत आहे.
नामदार पिचड साहेब यांचा पाठीमागे सर्व पक्षीय आदिवासी समाज आदिवासी संघटना एकत्र झाल्या आहेत.महाराष्ट्रातील ४ आदिवासी खासदार २५ आदिवासी आमदार धनगर आरक्षण मुद्यावर एकत्र  आहेत. महादेव जानकर यानी एक लक्षात ठेवावे त्यांची भक्कम् पणे बाजू मांडू शकेल असा धनगर समजातील एक सुध्धा खासदार दिल्ली दरबारी नाही.....!!
पुढील लढा दिल्लीत लढण्यासाठी आम्ही देश व्यापी सर्व आदिवासी संघटनाना लवकरच एकत्र करू याची महादेव जाणकाराना आम्ही खात्रीशीर ग्वाही देतो...आता पुढील लढाही ही दिल्ली दरबारी..........!!
आपकी जय - जय आदिवासी....!!

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 8, 2014, 7:14:55 PM8/8/14
to AYUSH google group

   Started 824km journey on earth to participate world indigenious people day and adivasi bachavo andolan at palghar.(tommorow 11 am)... will join dahanu rally at 9am and then palghar event.... excieted to see you all.

(Tribal boli)
Apale samajala vachavayacha hova ta sagalyahi apalya parine jamal tasa kahi karay pahaj.. kavha lavha rastyavar utarun ardaya ho pahaj... akha maharashtra rastuavar devla ta mi kya hafisat jaav... ghetali 2dis sutti na ninghalu iya gava kad. Undya bhetu na palghar la....

(Marathi)
Ata adivasi astitvacha ladhayi sathi avagha maharashtra rastyavar utarla asata apan kase mage rahayche naa.. adivasi dinache mahatv sadhun paghar aani dahanula asalelya nishedh morchyat samil honya sathi mi pan 2divas raja gheun 824km cha pravasala lagalo aahe... udy bhetuy.

Jai adivasi
AYUSH | adivasi yuva shakti
www.adiyuva.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 18, 2014, 4:39:29 PM8/18/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in


खरा आदिवासी कोण ?त्याची सद्यस्थिती काय आहे? याबद्दलचा धनगर आरक्षणाच्या निमित्ताने साप्ताहिक कलमनामा मध्ये लिहिलेला माझा लेख,जरूर वाचा… 
धन्यवाद--संपादक,वृत्तसंपादक,साप्ताहिक कलमनामा 
http://kalamnaama.com/kovali-pangal-galatech-aahe/


कोवळी पानगळ गळतेच आहे…

By कलमनामा on August 17, 2014
feature size

सध्या धनगर आरक्षणाचा विषय गाजतोय. धनगर समाजाचं म्हणणं आम्ही आदिवासी आहोत, पण त्यांची ही मागणी पूर्णतः॒चुकीची आहे. वारंवार मागणी करूनही त्यांना आदिवासींचा दर्जा मिळालेला नाही. कारण त्यात काहीच तथ्य नाही. धनगर समाजाला अपुर्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे वेठीला धरलं जातंय. जे मान्यच होणार नाही त्यासाठी लढवलं जातंय. यात निव्वळ राजकीय स्वार्थ आहे. काही धनगर नेते स्वतःच्या राजकीय कारकिर्दीसाठी समाजाला फसवतायत, असंच चित्र सध्या आहे. तसंच सर्वच पक्षांचे राजकारणी धनगरांना॒आश्वासनं देत सुटलेत की, आम्ही सत्तेवर आल्यावर तुम्हाला आरक्षण देऊ…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी॒आश्वासनांची खैरात वाटणं सुरू केलंय. त्यातूनच आज हा आरक्षणाचा विषय अजेंड्यावर आणला गेलाय. मराठ्यांना आरक्षण दिलं. आता धनगर सरसावलेत. त्यांनी तर थेट आदिवासींच्या ७ टक्के आरक्षणातच वाटा मागितलाय.॒धनगर समाजाची ही मागणी पूर्णतः चुकीची आहे. आरक्षणासाठी दांडगाई करून, मंत्र्यांची अडवणूक करून, शाईसम रसायन मंत्र्यांच्या अंगावर टाकायलाही कमी केलं गेलं नाही. ही कृत्य करणारा समाज आदिवासी असूच शकत नाही. मुळात आदिवासी कसा आणि कोण आहे? आदिम काळापासून वास्तव्यास असलेला तो आदिवासी अशी व्याख्या आदिवासींची केली जाते. अतिदुर्गम भागात आदिवासींचं वास्तव्य असतं. शहरी जीवनाशी त्याचा लवकर संपर्क न आल्यामुळे तो मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही. त्याच्यात कोणताही बदल झाला नाही. इंग्रजीत ‘अॅम्बॉरिजिनीझ्’ हा आदिवासीसाठी पर्यायी शब्द आहे. आदिवासी हा निसर्गपूजक आहे. झाडं, पशू यांची तो पूजा करत असतो. आदिवासींच्या प्रत्येक गावात वाघोबाचं मंदिर (ठाणे, पुणे जिल्ह्यात)॒असतं. त्याची पूजा केली जाते. आदिवासी तसा आत्ममग्न समाज म्हणावा लागेल. कोणाच्या वाटेला न जाणं. निसर्गात जे मिळेल त्यावर गुजराण करणं, अशी त्याची जीवनपद्धती… आदिवासी समाजात शेती केली जाते पण ती फारच थोडी असते. त्या त्या भौगोलिक प्रदेशानुसार छोटे उद्योग केले जातात. उदाहरणार्थ, जंगलातून वनौषधी गोळा करून विकणं, पण यात गोम अशी आहे की, आदिवासीला गंडवून कमीतकमी किमतीत त्याच्याकडून या मौल्यवान वनौषधी खरेदी करायच्या आणि त्या जास्तीतजास्त किमतीला विकून॒आपल्या तुंबड्या भरायच्या असा दलालांचा उद्योग वर्षानुवर्षं सुरू आहे. आपण फसवलं जातोय याचं आदिवासीला भानच नाही. किंबहुना तो आत्मसंतुष्ट असतो. जेवढं मिळालंय तेवढं घ्या, याच त्याच्या स्वभावाचा फायदा धनदांडगे आजवर घेत आलेले आहेत. जंगलतोडीचा दोष बर्याचदा आदिवासींवर लावला जातो. खरंतर हा आदिवासी वनविभागाच्या माळ्याला (वनकर्मचारी) जितका घाबरतो तितका तो वाघालाही घाबरत नसेल, हे वास्तव आहे. मग हा नाहक दोष त्याच्या माथी का मारला जातो? ज्या सागाच्या पानाचा उपयोग करून तो घर बांधतो, त्याची मनोभावे पूजासुद्धा करतो असं असताना त्यालाच दोषी ठरवून आपले गुन्हे शाबूत ठेवण्याचं काम बदमाश लोकांकडून होत आहे. विकासाच्या नावाखाली जंगलतोड होत आहे. आदिवासींच्या डोळ्यांसमोर त्यांचं विश्व उद्ध्वस्त होतंय आणि मूकपणे पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नाही…

रूढीपरंपरा जपणारा हा समाज… त्याची संस्कृती त्यामुळेच भिन्न आहे. आदिवासी समाजात परंपरेला महत्त्वाचं स्थान आहे. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे या परंपरा सोपवल्या जातात. त्यात नृत्य, गायन, कथा, काव्य या कलांचाही समावेश आहे. यामुळे त्यांच्यामध्ये एकजीनसीपणा आढळतो. आदिवासींमध्ये॒अंधश्रद्धेचं प्रमाणही खूप आहे. मांत्रिक, भगत, जादूटोणा यांच्या विळख्यात तो अजूनही अडकून पडलेला आहे. त्यांच्या या अंधश्रद्धेचा फायदाही घेतला जातो, त्याला नागवलं जातं. या अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहातून आदिवासीला बाहेर काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे. नाही म्हणायला काही समाजसुधारकांनी तसे प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ, बाबा आमटे दाम्पत्य आणि संपूर्ण आमटे कुटुंबीय, डॉ. रवींद्र-स्मिता कोल्हे, डॉ. अभय-राणी बंग… डॉ. अभय बंग यांनी तर त्यांचं संशोधन सरकारला सादर केलंय. पण काही उपाययोजना सुचवून सरकार ढिम्म… काहीही केलेलं नाही यावर सरकारने… ‘कोवळी पानगळ’ गळतेच आहे. मेधा पाटकरांनी नर्मदा खोर्यातील आदिवासींसाठी काम केलं. त्या सरदार सरोवराची उंची वाढवू नये म्हणून आदिवासींना घेऊन पाण्यात उभ्या राहत असत… पण काय झालं? मोदींनी त्यांना हवं ते करून घेतलं आणि आदिवासींना लावलं देशोधडीला… ज्या डोंगराळ भागात आदिवासी राहतो, त्याच भागात शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणं बांधली जातात. मग त्याला विस्थापित व्हावं लागतं. आपलं गाव सोडून जावं लागतं. किती यातना होत असतील त्याच्या मनाला… हा आदिवासी इतर बंधू-भगिनींना पाणी मिळावं म्हणून स्वतःच्या मातृभूमीचा त्याग करतो. पण कोणी ठेवतं का त्याच्या त्यागाची जाणीव? उलट आदिवासी म्हटलं की लोकांच्या डोळ्यांसमोर उघडा-वागडा,॒रापलेला चेहरा येतो, कधी तर कुचेष्टेनेही पाहिलं जातं त्याच्याकडे… बुजरेपणामुळेही तो इतर समाजापासून तुटलेला आहे. मात्र आताशा काही प्रमाणात हा आदिवासी समाज शिकू लागला आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत याचं प्रमाण अधिक म्हणता येईल, पण गडचिरोली, चंद्रपूर इथे आजही भयानक परिस्थिती आहे. नक्षलवादाच्या विळख्यात आदिवासी सापडलेला आहे. सुरुवातीला सरकारच्या अन्यायी॒वागणुकीच्या विरोधात आदिवासीला नक्षलवादी बनवलं आणि आता वार्यावर सोडून दिलंय. किती निष्पाप आदिवासी मारले गेले आहेत.॒सरकार आणि नक्षलवाद्यांच्या धुमश्चक्रीत॒त्याची काही मोजदादच नाही. उपजिविकेसाठी आदिवासी शेती करतो ती अतिशय तुटपुंजी असते.॒त्यावरच त्याची वर्षभराची गुजराण होते. आदिवासी तसा काटक, मेहनती पण बुजरा… त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या कलेचं, मेहनतीचं चीज होत नाही. त्याची कला कड्याकपारीत गोठून राहिलीय. ती जगापुढे आली नाही. शिक्षणाच्याबाबतीतही या वर्गाच्या बाबतीत खूप औदासीन्य आहे. ते जिथे राहतात तिथे शाळा असल्या तरी त्यांची गुणवत्ता काय असेल हे वेगळं सांगायला नको. आश्रमशाळा असतात त्यांच्या मुलांसाठी पण त्यांची गत जगजाहीर आहेच…

तसं पाहिलं तर आदिवासींना चांगल्याप्रकारे संविधानिक संरक्षण आहे. त्यात शिक्षण, राजकीय आरक्षण तसंच अन्यही अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. सोयीसवलती आहेत… आणि याच गोष्टींवर डोळा ठेवून धनगर आणि आता बंजारा समाजही आरक्षणासारखी मागणी करू लागले आहेत.

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ (१) नुसार संसदेने अनुसूचित जमातींची (Scheduled Tribes) यादी अधिसूचित केली आहे. महाराष्ट्रातील एकूण ४७ जमाती आणि त्यांच्या तत्सम जमाती किंवा गट यांचा समावेश करण्यात आला आहे यात…

१) आंध

२) बैगा

३) बरडा

४) बावचा, बामेचा

५) भेना

६) भारिआ भुमिआ, भुईनहर भमिआ पांडो

७) भात्तरा

८) भिल्ल, भिल्ल गरासिआ, मेवासी भिल्ल, धोली भिल्ल, डुंगरी भिल्ल, डुंगरी गरासिआ, रावळ भिल्ल, तडवी भिल्ल, भगलिआ, भिलाला, पावरा, वसावा, वसावे

९) भुंजिआ

१०) बिन्शवार

११) बिरहूल, बिरहोर

१२) चौघरा

१३) धनका, तडवी, तेटारीआ, वळवी

१४) धानवार

१५) धोडिआ

१६) दुबळा, तलावीआ, हतपती

१७) गामीत, गामता, गापीड, मावची, पाडवी

१८) गोंड, राजगोंड, अरख, अराख, अगारिआ, असूर, बदी, भरिआ, बडा मारिआ, भटोला, भिम्मा, भुटा, कोईलाभुटा, कोईलाभुटी, भार, मारिआ, छोटामारिआ, दंडामी, धुरूधुरवा, धोबा, धुलिआ, दोरला, गैकी, गट्टा, गट्टी, गैता, गौड गोवारी, हील, कांद्रा, कालंगा, खटोला, कोईतर, कोया, खिरवार, कुचा, कुचकी, माडिआ, माना, मन्नेवार, मोघ्या, मोगीआ, मुडिआ, मुरिआ, नागरची, नाईकमोड, नागवंशी, ओझा, राज, शरेका, थाटिआ, थोट्या, वाडे, वडेमारिआ

१९) हलबा, हलबी

२०) कमार

२१) कामोठी, कातकरी, ढोर काठोडी, ढोर कातकरी, सोन काठोडी, सोन कातकरी,

२२) कवारस, कनवार, कौर, चेरवा, राठीआ, तनवार, छत्री

२३) खैरवार

२४) खारिआ

२५) कोकणा, कोकणी, कुकणा

२६) कोल

२७) कोलम, मन्नेवारलू

२८) कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलघा.

२९) कोळी महादेव, डोंगर कोळी

३०) कोळी मल्हार

३१) कोंध, खोंड, कांध

३२) बोरकु, बोपची, मौआशी, निहाल, नाहूर, बोंधी, बोदेआ

३३) कोया, भिने कोया, राज कोया

३४) नागेशिआ, नागिशीआ

३५) नाईकडा, नायका, चोलीवाला नायका, कपाडिआ नायका, मोटा नायका, नाना नायका,

३६) ओरान, धांगड

३७) परधाम, पाथरी, सारोटी

३८) पारधी, अडवी चिंचेर, फणस पारधी, फासे पारधी, लांगोली पारधी, बहेलीआ, चिता पारधी, शिकारी, टाकनर, टाकीआ

३९) पारजा

४०) पटेलिआ

४१) पोमला

४२) राठवा

४३) सवार, सवारा

४४) ठाकूर, ठाकर, का ठाकूर, मा ठाकूर, का ठाकर, मा ठाकर

४५) थोटी

४६) वारली

४७) विटालीआ, कोतवालिआ, बरेडिआ

उपरोक्त आदिवासींच्या जातिंमध्ये कुठेही धनगर जातिचा उल्लेख नाही. ज्या धांगड जमातिचा दाखला धनगर समाजाचे नेते देत आहेत ती ओरान या जमातीची उपजमात आहे. नाम साधर्म्याचा फायदा घेऊन आंदोलनं मोर्चे काढले जातायत. जेव्हा एखाद्या जमातीला आदिवासीचा दर्जा दिला जातो तेव्हा त्या जमातीच्या सांस्कृतिक आणि व्यक्ती वैशिष्ट्यांची दखल घेतली जाते आणि ही वैशिष्ट्यं आदिवासी संशोधन समिती आणि मानववंश सर्वेक्षण यांचेकडून सप्रमाण सिद्ध झाल्याशिवाय आणि जनजाती सल्लगार समितीने (T A C) तिला मान्यता दिल्याशिवाय असा बदल संविधान स्वीकारू शकत नाही. याच कारणास्तव धनगरांनी केंद्र सरकारकडे केलेले आदिवासींमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठीचे प्रस्ताव स्वीकारले गेलेले नाहीत. तरीही आताची आंदोलनं आणि बाकीच्या कुरापती सुरूच आहेत. अनुसूचित जमातीच्या यादीत नवीन अनुसूचित जमातींचा/गटांचा किंवा उपगट यांचा अंतर्भाव करणं, त्यात दुरुस्ती करणं किंवा एखाद्या गटास/उपगटास वगळण्याचा अधिकार हा राज्यघटनेने संसदेला दिला आहे. कोणत्याही राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला तो अधिकार नाही. राष्ट्रपती संसदेच्या मान्यतेशिवाय अधिसूचना जाहीर करू शकत नाही. या गोष्टींचा अभ्यास न करता एखाद्या समाजाला कसं गंडवलं जातं याचंच हे उदाहरण आहे. आधी ओबीसींमध्ये नंतर एन टी प्रवर्गात समावेश असताना अजून एस टी या प्रवर्गातच यांना कशाला घुसायचं आहे. तर त्यालाही कारण आहेच… आदिवासींमध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे अनुशेष राहतो. त्या अनुशेषावर या धनगर समाजाच्या नेत्यांचा डोळा आहे. त्यासाठीच हा एवढा सगळा खटाटोप चाललेला आहे. पण आता आदिवासी जागा होतोय. तो हे सर्व होऊ देणार नाही. आपल्याला महाभारतातील अंगठा कापून देणारा एकलव्य, भिल्ल माहीत असेल, इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारा तंट्या भिल्ल पण माहीत असेल. मात्र शांत समजला जाणारा हा समाज एकदा पेटून उठला की त्याला आवरणं कठीण जाईल हेही तितकंच खरंय… जे आदिवासींचं आहे ते त्यांचंच राहावं, त्यात वाटेकरी होऊ नये. आधीच त्यांच्याकडचं, त्याचं असलेलं येनकेनप्रकारे ओरबाडलं गेलंय. त्यात अजून धनगर समाजाची भर नको. धनगर समाजाची मागणी घटनाबाह्यच आहे. त्यामुळे त्यांनी दुसर्या कुठल्या मार्गाकडे जावं, आदिवासींच्या ताटातला घास हिसकावून घेऊ नये, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता आदिवासींमधून उमटू लागल्या आहेत. ही या दोन्ही समाजातील वादंगाची नांदी ठरू नये, एवढीच अपेक्षा…!

- कुसूम भोईर


























































































































































































adiwasi satta

unread,
Aug 21, 2014, 10:30:20 PM8/21/14
to adi...@googlegroups.com
Dear all,
Kindly send the matter in relation to opposing dhangar to national monthly magazine "Adiwasi satta" at adiwas...@yahoo.com so that the matter will be published in this magazine also, but kindly send the matter in hindi.
Pallav shah
Manager "Adiwasi satta"


--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Sep 12, 2014, 12:09:10 PM9/12/14
to adi...@googlegroups.com, adiwas...@yahoo.com
आदिवासी होण्यासाठी आदिवासी मातीत जन्माला यावा लागत नुसत सवलतीसाठी आदिवासी होता येत नाही.जय तंट्या मामा...जय आदिवासी


To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

Adi karyakram

unread,
Mar 15, 2015, 11:15:22 AM3/15/15
to AYUSH google group

धनगर समाजाच्या  २३.३.२०१५ च्या विराट मोर्चा निमित्ताने

श्री.देवेन्द्र फडणविस,मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.याना उध्धेशून

विषय: धनगर समाजाचा अ.ज.यादीत समावेश करण्या बाबत.

               ------–-------------------------

        आदिवासींच्या (S.T)  ७ %  आरक्षणाला धक्का  न लावता   धनगर समाजाला   अ.जमाती चे (S.T)  आरक्षण  देण्याचे  राज्याचे  प्रमुख  --मुख्यमंत्री या नात्याने  आपण अनेकवेला आश्वासन दिले आहे. त्यासाठी  प्रथम धनगर समाजाला  अ.जमातीच्या  यादित  घटनेच्या अनुच्छेद ३४२(२) प्रमाणे  समाविष्ट करावे लागेल.त्या शिवाय त्याना आदिवासींना असलेले आरक्षण मिळणार नाही.या संदर्भात   घोषीत आदिवासीना खलील माहिती देणे जरुरीचे वाटते म्हणून हा प्रपंच

      एखाध्या जातीचा एस.टी. मध्ये समावेश ,वगलणे  किंवा दुरूस्ती या संबधी केंद्रसरकारने जुन १९६६ ला कार्यपद्धति विहीत केलेली आहे  व  त्यानंतर  २००२ साली त्यात  दुरूस्ती केली आहे. या कार्यपद्धति प्रमाणे  जे दावे  राज्यसरकार , रजिस्ट्रार जनरल  आणि राष्ट्रीय एस.टी  आयोग या तिघानी  शिफारस केलेले असतात  असे दावेच फक्त मसुदा विधेयक स्वरूपात संसदेत सम्मतीसाठी मांडले जातात.संसदेने विधेयक पारीत केल्याशिवाय एस.टी.च्या यादित समावेश ,वगलणी किंवा दुरूस्ती होउ शकत नाही . राज्य सरकार किंवा रजिस्टार जनरल यानी शिफारस केलेले दावे   राष्ट्रीय  एस.टी आयेग फेटाळू शकतात जर शिफारस  निकषाना धरून नसेल तर.

    धनगर आणि इतर ४ जाती,  आदिवासीं मध्ये समाविष्ठ करण्यासाठी केलेले निकष पूर्ण करीत नाही म्हणून  संसदेने २००२ साली एक  विधेयक -फेटाळले आहे. तसेच संसदेने धनगड  व धनगर वेगले असल्याचे मानून  एस.टी.च्या यादीत २००२ साली  दुरूस्ती करण्याला समत्ती दिलेली नाही. राज्य सरकारने धनगर समाजाचा अ.जमातीच्या यादीत समावेश करण्यासाठी  १९६६ व  १९७८ साली प्रस्ताव पाठविले होते .मात्र धनगर जात आदिवासींसाठी असलेले निकष पुर्ण करीत नाही म्हणून राज्य सरकारने  दोन्ही प्रस्ताव  १९८१ साली मागे घेतले आहेत. १९८५ साली राज्य सरकारने परीपत्रक काढून धनगड हे धनगर नसल्याचे स्पस्टीकरण  दिले आहे.

    एखाद्या जातीचा  S.T  च्या यादित समावेश करण्याचे  अधिकार घटनेने मूख्यमंत्र्यांना दिलेले नाहीत. राज्य प्रमुख म्हणून फक्त ते  ST च्या  यादित समावेश करण्यासाठी शिफारस करू शकतात , त्यासाठी  त्याना एखादी जात आदिवासींचे  निकषात कशी बसते याचा अहवाल  ध्यावा लागेल. संसदेचे  आधिकार  मूख्यंत्र्याना आहेत  अशा थाटात ते बोलत असतील व अश्वासन देत असतील तर ते जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत.

       The official  Hindi translation of the  1950 order as amended  by the 1976 Amendment Act, has been published  and it is useful  to note that  the official  translation  of  caste  "Oraon, Dhangad" appearing at  entry no 36 in the S T list of Maharashtra  is " ओरांव, धनगड "

      राज्य सरकार पून्हा धनगर समाजाला  अ.ज. यादीत समावेश करण्यासाठी शिफारस करत असेल तर ती महाराष्ट्राच्या  इतिहासातील  राज्याच्या पुरोगामीपणाला  काळीमा फासणारी  घटना असेल.

    मा.  मूख्यमंत्री  आणि त्याना पाठिंबा देणारे  सर्वच जनतेची दिशाभूल करीत आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागत आहे.




--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages